व्यासपीठ पुणेकरांचे

हा ब्लॉग म्हणजे पुणेकरांचं व्यासपीठ आहे. तुम्हाला पडलेले प्रश्‍न, तुमच्या समस्या सुचलेली उत्तरं, पाहिलेलं चांगलं काही आणि कोणाच्या तरी पाठीवर मारायची थाप... हे सारं तुम्ही इथे "शेअर' करू शकता. पोस्ट, फोटो आणि व्हिडिओ साऱ्यांचंच इथे स्वागत आहे.अट फक्त एकच एखाद्यानं मांडलेल्या समस्येवर, प्रश्‍नावर इतरांनी उत्तरं सुचवायची!

संडे स्पेशल

अवतीभवती घडणारं काही खास...निवडक म्हणजे "ई सकाळ'चं संडे स्पेशल. सरत्या आठवड्यातील चर्चेची घटना आणि मराठी साहित्यात पदार्पण केलेलं नवं कोरं पुस्तक, असे दर आठवड्याला स्पेशल विषय. खास संडे स्पेशलमध्ये.

<>

मोबाईल...मोबाईल...

भारतात दर शंभर लोकांमागे 28.33 टक्के लोक मोबाईल वापरतात !

पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणेशविसर्जन मिरवणुकीत रोषणाई टिपण्यासाठी सरसावलेले मोबाईल हेच तर सांगतात. सकाळच्या राकेश कुंटे यांनी हा नेमका क्षण कॅमेऱयात टिपला.

उपयुक्त माहिती:
  • या वर्षात पहिल्या सहामाहीत १० कोटी नव्या ग्राहकांची भर भारतीय मोबाईल क्षेत्रात पडली. ही वाढ ५४ टक्के असून वर्षअखेरपर्यंत हा आकडा ७० कोटी होईल, असा दूरसंचार नियामक प्राधिकरणाचा अंदाज आहे. 
  • जुलैपर्यंत भारतातील मोबाईलधारकांची संख्या २९ कोटी ६० लाख ८०० इतकी होती. ही वाढ ५३.४४ टक्के आहे. 
  • गेल्या वर्षीच्या, म्हणजे 2007 च्या जुलैपर्यंत भारतातील मोबाईलधारकांची संख्या १९ लाख २९ हजार ८०० होती. 
  • भारतीय मोबाईल क्षेत्रात आलेल्या थ्रीजी तंत्रज्ञानामुळे ही वाढ होत आहे.

4 comments:

  1. Anonymous said...
     

    Photo khup sahi aahe !

  2. Anonymous said...
     

    फारच छान फोटो आहे.

  3. Mr. Tushar Kalbhor said...
     

    timing and angle are gr8.
    really nice!

  4. Pranav said...
     

    chan ala ahe photo!
    Very well taken.

Post a Comment