व्यासपीठ पुणेकरांचे

हा ब्लॉग म्हणजे पुणेकरांचं व्यासपीठ आहे. तुम्हाला पडलेले प्रश्‍न, तुमच्या समस्या सुचलेली उत्तरं, पाहिलेलं चांगलं काही आणि कोणाच्या तरी पाठीवर मारायची थाप... हे सारं तुम्ही इथे "शेअर' करू शकता. पोस्ट, फोटो आणि व्हिडिओ साऱ्यांचंच इथे स्वागत आहे.अट फक्त एकच एखाद्यानं मांडलेल्या समस्येवर, प्रश्‍नावर इतरांनी उत्तरं सुचवायची!

संडे स्पेशल

अवतीभवती घडणारं काही खास...निवडक म्हणजे "ई सकाळ'चं संडे स्पेशल. सरत्या आठवड्यातील चर्चेची घटना आणि मराठी साहित्यात पदार्पण केलेलं नवं कोरं पुस्तक, असे दर आठवड्याला स्पेशल विषय. खास संडे स्पेशलमध्ये.

<>

चालक "स्मार्ट' रिक्षा "हायटेक'

सर्वंकष योजनाः देशात प्रथमच पुण्यात अंमलबजावणी

मोबाईलवर फोन करताच पुणेकरांच्या दारात रिक्षा हजर होणार! पुणेरी रिक्षाचालकही लवकरच "स्मार्ट' होणार असून त्यांच्यासाठी विमा योजना, मुलांना शिक्षणासाठी कर्ज, अशी सर्वंकष "सामाजिक सुरक्षा योजना' राबविण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. राष्ट्रकुल युवा स्पर्धेपूर्वी ही योजना साकारली जाणार आहे. देशात ही योजना राबविण्याचा पहिला मान पुण्याला मिळणार आहे.

केंद्र शासनाच्या नगर विकास खात्याच्या वतीने फरिदाबाद येथे प्रायोगिक तत्त्वावर ही योजना राबविली होती. मात्र, प्रत्यक्षात अंमलबजावणीची सुरवात पुण्यातून होईल. लवकरच या योजनेची अधिकृत घोषणा केली जाणार असून राष्ट्रकुल युवा क्रीडा स्पर्धेसाठी पुण्यातील रिक्षा व्यवसायाचे चित्र बदलण्याचा प्रयत्न प्रादेशिक परिवहन विभागाच्या माध्यमातून होत आहे. 2010 मध्ये दिल्लीत राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा होणार आहे, तेथेही ही योजना राबविण्यात येईल.

परवाने (परमीट) धारक, वेळेवर कर भरणारे, कागदपत्रांची पूर्तता करणाऱ्या रिक्षाचालकांना या योजनेचा लाभ मिळेल. त्यासाठी शहरातील रिक्षाचालकांची संगणकीकृत माहिती संकलन करण्यात येणार आहे. यात रिक्षाचालकांच्या कुटुंबीयांचे छायाचित्र, हातांचे ठसे आदींचा समावेश असेल. याअंतर्गत रिक्षाचालकांना एक लाख रुपयांपर्यंत विमा संरक्षण, पन्नास हजार रुपयांपर्यंत आरोग्य विमा योजनेचा लाभ मिळेल. यासंदर्भात पुण्यातील काही रुग्णालयांशी चर्चा सुरू असल्याची माहिती या प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. आनंद यांनी दिली.

सततच्या वाहन चालविण्याने होणाऱ्या आरोग्याच्या तक्रारींपासून बचावासाठी रिक्षा चालकांकरिता दर महिन्याला योगासन शिबिरे आयोजित केले जाणार आहेत. दीर्घ आजारपणामुळे रिक्षाचालक व्यवसाय करू शकला नाही तर दरमहा पुढील चार महिने चार हजार रुपये आर्थिक मदतही देण्याचा प्रस्ताव यात आहे. मुलांच्या शिक्षण आणि मुलींच्या लग्नासाठीही त्यांना कर्ज मिळेल, असे वैयक्तिक फायद्यांसह संपूर्ण व्यवसायाचे चित्र बदलणारी ही योजना लवकरच कार्यान्वित होईल.

"एलपीजी किट' बसविण्यासाठी मदत देण्याबरोबरच काळा पिवळा रंग कायम ठेवून रिक्षाचे "हूड' दुसऱ्या रंगात दिसेल. संपूर्ण शहरात या योजनेतील रिक्षांची एक वेगळी ओळख निर्माण होण्यासाठी "हूड'चे नवीन डिझाईन करण्याचे काम सुरू आहे. आकर्षक गणवेश, बूट अशा पोशाखात आणि हातात मोबाईल असलेला रिक्षाचालक पुणेकरांच्या सेवेत येणार आहे. या व्यावसायिकासाठी कॉल सेंटर सुरू करण्याची कल्पना असून प्रवाशाला आता दारात रिक्षा मिळण्याचे समाधान लाभेल. कॉल सेंटरला फोन केला, की मोबाईलवर रिक्षाचालकाला माहिती दिली जाईल. तो त्वरित तेथे सेवेला हजर होईल. या मोबाईलसह रिक्षाचालकांच्या घरीही एक मोबाईल कनेक्‍शन दिला जाईल. "अर्बन मास ट्रान्सिस्ट कंपनी', "इन्स्टिट्यूट ऑफ अर्बन ट्रान्स्पोर्ट' यांचे सहकार्य योजनेला मिळणार आहे, अशी माहिती आनंद यांनी दिली.

रिक्षाचालकांना स्मार्ट बनविण्यासाठी क्रेद्र शासनाने पुढाकार घेतला, ही बाब स्तुत्यच..पण, आकर्षक गणवेश, बूट, मोबाईल दिल्याने तो स्मार्ट बनेलच असे नाही. कारण, पुण्याच्या रिक्षावाल्याचे किस्से सर्वदूर पसरले आहेत. आरेरावी, उद्धट बोलणे, बेशिस्तपणा आणि फसवणूक करण्याची वृत्ती या रिक्षावाल्यांमध्ये ठासून भरली आहे. त्यामुळे सर्वप्रथम त्यांच्या या माणसिकतेत बदल घडवून आणणे महत्त्वाचे आहे. या सुविधा उपलब्ध करून देण्यापूर्वी या रिक्षावाल्यांकडून चांगल्या वर्तणुकीचे धडे गिरवून घेतले पाहिजेत. तरंच, पुण्यातील रिक्षा खऱ्याअर्थाने हायटेक होतील.

22 comments:

  1. Anonymous said...
     

    evadhe saare karun jar bhade 10 te 20 pat mahagnar asel tar kon phone karun hee nasati byad galyat ghenar ? tyapeksha apapalya 2/4 wheeler barya nave ka.

    Prepaid Riksha yojanecha kay fajja udala ahe punyat te Govt la mahit nahi ka. Airport war tyanchi kay lutalut chalate te paha adhi. mhane mobile denar tyanna.

    Kutrayache sheput ahe te, kayam wakade te wakadeca rahanr !

  2. Anonymous said...
     

    Rickshaw valyanchya payashi jaun Rickshaw vale yet nahi maaj chadhlya sarkhe paper vachat basle astat tar te phone karun kay yenar?Konachya barshyala bolavla tar tyachya lagna paryant ek tari rickshaw vala yava ashi punyachya rickshaw valyanchi khashiyat.

  3. Anonymous said...
     

    Punyatil rikshawale hi ek mothi samasyaa aahe. Aapan ekhadi riksha thambavli kee apalyaala jethe jayache aste tyapekshaa rikshavalyala jethe jayache aahe tikadech aapalyaala jayache asel tarach riksha milte, naahi tar rikshawala saral nighun jaato.

  4. Anonymous said...
     

    Call centre chi idea OK. pan tya agodar tyna passenger la nahi ghetale tar complaint ani fine chi suvidha pahije. Changing the mindset is more important. This can be done by regular medical check ups, training programmes etc.

  5. shekhare said...
     

    idea changli ahe pan hey majlele rikshwale yana mobile dila ki te ajun majtil ani traffic madhe pan mobile var boltil ani parat tond var karun mahntil amhala govt ni mobile dile ahet. eka side la govt driving kartana mobile vaparavar bandi anant ahe ani ethe ya auto valyana official parvangi det ahe.mala asa vatat ahe ki adhi kahi divas hi yojana kahi bhagat chalvavi ani lokancha feedback baghun saglyana mobile dyavet nahitar brashtachar hoyla aplyakade vel lagnar nahiye.

  6. Anonymous said...
     

    This is a really beautiful progress in Pune, and everyone should feel happy for this grand progress. Government should take little precautions for safety of the passangers. Already rapes are taking place in tourist taxies and some of the decent girls are getting penalized. Girls alone travelling should get extra security specially in night time.

    Elder people and senior citizens should ger some discount for travelling. If this is done everyone in the world will appreciate the progress. We already appreciate the progress taking place through travel agency.

    Besides everything many educated people will get jobs and unemployment will not remain problem. I will stop using my car and use this facility to promote services and development.

    Sunil Yadav

  7. Anonymous said...
     

    Apart from this, they should be trained by RTO to follow traffice rule.

  8. Anonymous said...
     

    Support Raj. Help throw North Indians out.
    Here is what we can do.
    1) Say No congress, Rashtrawadi, BJP or Shivsena in coming election. Vote to MNS.
    2) Tell others to do so.
    3) Do not purchase vegetables and grocery from north indians. Offer no jobs to north indians. Beat them whenever you can.
    4) Purchase your homes from Marathi builders, say no to North Indian Rickshaw-wallahs. Beat them if they insult you. Remember, their employment is totally dependent on you. If you break even a single glass of their rickshaw, they will most probably be out of business.
    5) Most important. Beat those marathis who oppose this. We do not want traitors.
    6) Spread this and defend Raj's views whenever and wherever possible.

  9. Anonymous said...
     

    sarvat pratham rickshawalyana changale vagawe kase he shikawawe. bhadi nakaru nayet.

  10. Anonymous said...
     

    Rickshawala should learn to repsect customer first.
    They should stop behaving as gundas.
    Govt. should register and take action in case Rickshawalas
    don't behave properly.

  11. Anonymous said...
     

    aaplyakade kayade , yojana changalya, pan ammalbajavani shoonya aste. nusate kagadi ghode nachavnyat kay artha? tase yache hou naye. otherwise aajari, vruddha, lahan mule aslelyanna khoop upayog hoil.

  12. Anonymous said...
     

    aaplyakade kayade , yojana changalya, pan ammalbajavani shoonya aste. nusate kagadi ghode nachavnyat kay artha? tase yache hou naye. otherwise aajari, vruddha, lahan mule aslelyanna khoop upayog hoil.

  13. Anonymous said...
     

    STOP DOING ANY FAVOURS FOR AUTO DRIVERS...THEY ARE HOPE LESS AND WORTH LESS...
    I think our government is going crazy... they should really do something for the poor farmers in Vidharbha... Ricksha-walas in big cities are already well to do...isn't it..??? Sad to say that our country is the most happening economic destination in the world... Don't tell such stories to outside world...

  14. Anonymous said...
     

    MAAJALELE RICKSHAWALE hi puamach yogya aahe... sarkar la khare tar tyanchya saathi kaahi karaiche naahi... (khare tar sarkar la kaahich karaiche naste)... navin kaahi tari khool kadhaiche, lokana gonjaraiche aani mata (votes) padrat paadaichi... vidhan sabhe-chya nivadnuka javal aalya aahet kay???
    Baba Aadhav mahanje puneya-la laagaleli KEED aahe...
    SARVA PUNE-KARANI SHAPATH GHYAVI KI ME AUTO RIKSHAW NE PRAVAS KARNAAR NAAHI... ha prayog practically shakya naahi pan 50% shakya zaala tari hey maajurde bhikela laagtil...

  15. Anonymous said...
     

    ESAKAL NE SADHYA CHHALELYA - MUMBAI MADHALA MARATHI MAANUS AANI UTTER BHARTIYA HYA PRAKARNAAVAR EAK BLOG KAADHAVA....

    ARTHAT TUMAHALA RASHTRA-VAADI HIGH COMMAND CHI PERMISSION KAADHAVI LAAGEL...

  16. Anonymous said...
     

    Lekhatil upakraam stutyaa aahe. Aplya kade planning changale hotey paan tyache ayojan changle hotey kaa? Niyam haa factaa kagadavarti rahun nayen hich ichaa.
    Mazyaa kahin suchanaa aahet...
    #Rikshaa chalakanche surprise audit ghyave mhanaje tyanchyavaar vachak rahil. Ani jaar niyamanche ullanghan zale taar jabari danda akaravaa.
    #Kurkur nehami shortest route ne hotey. Tyalaa paryay mhanje phone center varun shortest route chi suchanaa dekhil milavi.
    #Chalakaa laa bharpur sutte ityadi chi purvaa tayari chi suchanaa/niyam ghalun dyavaa
    #Namrapanache shikshan refresher course sarkhaa rabvavaa.
    #Chalakanchi driving skills chi parikshaa pratyek varshi/tharavik kalanantaar punhaa ghenyaat yavi.
    #Drink-n-Drive purnataah band asave. Tyamulech bharpur apghaat ani bhandane hotaat. Alcohol tests surprise padhatine ghyavyaa jenekarun chalakanvaar jaraab basel.

    Factaa savalati deun farak padaat nahin. Paan tyaa barobar jababdari hi yete.

  17. Anonymous said...
     

    I wonder why Sakal is not talking about this issue from a Marathi point of view. No permit from Rashtrawadi, dear Sakal?

    http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/2768664.cms

    माझी भूमिका, माझा लढा!

    मराठी भाषा , मराठी माणूस आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीबद्दल बोलल्याबद्दल आणि तिच्या रक्षणासाठी रस्त्यावर उतरल्याबद्दल यूपी - बिहारमधून आलेल्या गुंडांकडून आणि पत्रकारांचा बुरखा पांघरून यूपी - बिहारची वकिली करणाऱ्या बहुतेक सर्व हिंदी चॅनल्सच्या भय्या पत्रकारांकडून माझी आणि माझ्या सहकाऱ्यांची , माझ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना या संघटनेची सतत बदनामी होते आहे . महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची जी मुलं आणि जे तरुण रस्त्यावर उतरलेले आहेत , ते चांगल्या घरातले आहेत . त्यांची घरची तसेच सांस्कृतिक पार्श्वभूमी अतिशय चांगली आहे . त्यांना उत्तम करीयर्स आणि व्यवसाय आहेत . परंतु तरीही त्यांनी ही बदनामी आणि हा प्रचंड त्रास अंगावर घेतला , ज्यातून त्यांना काहीही आथिर्क किंवा इतर कोणत्याच प्रकारचा फायदा होणार नाही . तात्काळ कोणती सत्तापदंही मिळणार नाहीत . नेता म्हणून आणि एका पक्षाचा अध्यक्ष म्हणून मलाही या साऱ्या संघर्षाचा कोणताच व्यक्तिगत फायदा होणार नाही , हे सारं माहीत असूनही या संघर्षाला मी प्रवृत्त का झालो ?

    संपूर्ण महाराष्ट्रातल्या समज असलेल्या जनतेसाठी मी हे लिहीत आहे . महाराष्ट्रात येणाऱ्या यूपी - बिहारमधल्या सर्व भय्यांना आपण इथे महाराष्ट्रात राज्य करण्याकरताच येतो आहे असे वाटत असते . एखाद्या प्रांतातल्या जनतेला तिची स्वत : ची भाषा असते . तिची समृद्ध अशी संस्कृती असते . पाहुणा जेव्हा येतो तेव्हा यजमानाकडून जशी आतिथ्यशीलतेची अपेक्षा असते , तशी पाहुण्याकडून यजमानाच्या घराशी , त्याच्या संस्कृतीशी समरस होण्याची अपेक्षा असते . उत्तर प्रदेश , बिहारमधला साधा माणूस असो , नेता असो , पत्रकार असो , शिक्षणासाठी येणारा विद्याथीर् असो , नट असो , वा मच्छीमार असो - तो तिथे त्या राज्यांमध्ये त्याच्यावर फाके मारण्याची वेळ तिथल्या नेत्यांमुळे आलेली असते म्हणून इथे महाराष्ट्रात येतो - पण इथे आल्यावर त्याची स्टाइल बदलते . इथली भाषा तो शिकत नाही . इथल्या संस्कृतीला , स्थानिक माणसाला तो तुच्छ लेखतो , त्याच्यावर दादागिरी करतो . एखाद्या यूपी - बिहारच्या रिक्षा - टॅक्सीवाल्यापासून ते सिनेमानटांपर्यंत हा अनुभव आपल्याला पुन : पुन्हा येत असतो . आपण आपल्या मराठी संस्कृतीनुसार त्याला उदार सहिष्णूपणे पुन : पुन्हा माफ करतो . विसरून जातो . असं बंगाली , पंजाबी , उडिया , आसामी किंवा तामिळ माणूस कधीही करणार नाही . कारण या भाषिकांची भाषिक आणि सांस्कृतिक उद्दिष्टं अतिशय तीक्ष्ण आहेत आणि त्याबाबत ते सतत सावध असतात . परंतु आपण सहिष्णू आहोत .

    आजही सहिष्णुता हा मला गुणच वाटतो . सर्वच अमराठी माणसांशी असा संघर्ष करण्याच्या बाजूचा मी नव्हतो आणि नाही . परंतु यूपी - बिहारमधल्या भय्यांनी हा संघर्ष आमच्यावर लादलेला आहे . सैन्यात मराठा बटालियनमध्ये ' मराठा ' ( म्हणजे महाराष्ट्रीयन ) या शब्दाची फोड ' मरता लेकिन हटता नही वो मराठा ' अशी केली जाते . यापूवीर् हात जोडून या यूपी - बिहारवाल्यांना मी महाराष्ट्रातल्या मराठी माता - बांधवांच्या वतीने अनेकदा सांगितलेलं आहे की , इथल्या संस्कृतीने तुम्हाला सतत खूप दिलेलं आहे , तेव्हा या संस्कृतीचं रक्षण , संवर्धन आणि आदर करणं तुमचं कर्तव्य आहे , असं जाहीर भाषणांत आणि खासगी चर्चांत सांगितलं . परंतु यांची मगुरी इतकी आहे की , उत्तर प्रदेश - बिहारमधून तिथल्या जनतेची पूर्ण वाताहत करून गब्बर झालेले अमरसिंह , मुलायमसिंह आणि तत्सम इतर अनेक नेते इथे बोलावून घेऊन इथल्या मराठी जनतेला राज्यघटना आणि देशप्रेम ' शिकवण्याचे ' प्रयोग इथल्या यूपी - बिहारवाल्यांनी सुरू केले . एवढेच नव्हे , तर हिंदी भाषा आणि हिंदी संस्कृती मुंबई महापालिका आणि महाराष्ट्रावर लादण्यासाठी दादागिरीची भाषा सुरू केली .

    महाराष्ट्रातल्या बहुतेकांना खरंतर हिंदी भाषा येतेच . पण मराठी ही इथली राजभाषा आहे . तिला घटनेने राष्ट्रभाषेचा दर्जा दिलेला आहे . शिवाय , स्वत : ची भाषा - संस्कृती वाढवण्यासाठी आणि अनिवार्य करण्यासाठी भाषावार प्रांतरचना झालेल्या राज्यातल्या जनतेला यूपी - बिहारमधल्या भय्यांची परवानगी घेण्याची गरज आहे का ? या भय्यांनी चक्क मुंबई महापालिकेत हिंदी अनिवार्य करण्याची मागणी करून मराठी मागे रेटण्याचे प्रयत्न सुरू केले . महाराष्ट्रात छट पूजा , उत्तर प्रदेश स्थापना दिवस , राजकीय बळ दाखवण्याकरिता , जोराने साजरे करायला सुरुवात केली . रिक्षा असो , टॅक्सी असो , रस्ते असोत , इमारती असोत , सोसायट्या असोत , वर्तमानपत्रं असोत , चॅनल्स असोत , मच्छिमारी असो , सिनेमे असो - सर्वत्र या यूपी - बिहारवाल्या भय्यांची बेबंद दादागिरी महाराष्ट्रात सुरू झाली . तेव्हा लक्षात आलं की , यांच्याशी हात जोडून बोलण्याचे दिवस संपले . आता यांना हात सोडून सामोरं जायला हवं . म्हणून मी आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांनी महाराष्ट्रात यूपी - बिहारवाल्यांच्या सांस्कृतिक व राजकीय दादागिरी आणि गुंडगिरीविरुद्ध संघर्ष सुरू केला . महाराष्ट्रात राहायचं असेल तर महाराष्ट्राच्या आणि महाराष्ट्रीयनांच्याच जीवनपद्धतीप्रमाणे बाहेरून येणाऱ्यांना जगावं लागेल . महाराष्ट्राशी त्यांना जुळवून घ्यावं लागेल . हे झालं नाही तर महाराष्ट्रात अराजक माजेल .

    महाराष्ट्रात जी कायदा - सुव्यवस्था आहे , महाराष्ट्रात ज्या विकासाच्या संस्था आहेत , त्यांचा फायदा देशभरचे लोक घेत असतात . ती संस्कृतीच उखडून टाकली , तर इथे जौनपूर - आझमगढसारखीच परिस्थिती निर्माण होईल . राजाभय्या , अमरसिंह , लालू , पासवानांसारखे लोक महाराष्ट्राचा कब्जा घेतील . हे केवळ मी म्हणतोय असं नव्हे , तर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभाध्यक्ष बाबासाहेब कुपेकर यांनी आमचं आंदोलन झाल्याच्या दुसऱ्या दिवशी कोल्हापूरमध्ये ' महाराष्ट्राचे पुढचे मुख्यमंत्री अमराठी झाले तर त्यात आश्चर्य वाटण्यासारखं काहीही नाही ,' असे उद्गार काढले . आता कुपेकर हे काही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नव्हेत . परंतु ही सार्वत्रिक भावना आहे . मराठी जनतेत , मराठी नेत्यांमध्ये , मराठी नटांमध्ये , सर्व महाराष्ट्राच्या स्वाभिमानी लोकांमध्ये या यूपी - बिहारवाल्यांबद्दल चीड आहे . मी आणि माझा पक्ष फक्त वाईटपणा घेऊन त्यांचं प्रतिनिधित्व करतो . नागड्याला नागडं म्हणण्याचं साहस कुणीतरी सगळ्यांचे शिव्याशाप घेऊन केलं पाहिजे . ते साहस मी करतो आहे . परिणामांची पूर्ण कल्पना करून . एकेकाळी तेच साहस प्रबोधनकारांनी केलेलं होतं . आचार्य अत्र्यांनी केलेलं होतं . बाळासाहेबांनी केलेलं होतं . खुद्द कुसुमाग्रजांनी केलेलं होतं .

    कित्येकजण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या या आंदोलनाची तुलना शिवसेनेची स्थापना झाली तेव्हाच्या सुरुवातीच्या आंदोलनांशी करतात . परंतु भावना काही प्रमाणात तशीच वाटली तरी दोन्हींमध्ये फरक खूप आहे . तेव्हाचं ते आंदोलन हे गरीब मराठी माणसाचं , प्रामुख्यानं नोकऱ्यांसाठीचं आंदोलन होतं . इतर विषय त्याला नंतर चिकटत गेले . आज माझं आंदोलन हे उत्तर भारतीयांच्या महाराष्ट्रातल्या सांस्कृतिक आणि राजकीय दादागिरी आणि गुंडगिरीविरुद्ध आहे . त्यांच्याकडे उत्तरेतून येणारे गुंड नेते , त्यांच्यामार्फत येणारे प्रचंड प्रमाणातले चलन , शस्त्रास्त्रं आहेत . इथे त्यांचं मग्रुर मनुष्यबळ वाढवण्याच्या प्रयत्नात ते असतात . भय्या टॅक्सीवाला , रिक्षावाला , मच्छीमार हा गरीब बिचारा उत्तरेतून आलेला असं चित्र भय्यांची लॉबी असलेली चॅनल्स उभी करतात . परंतु त्यांना रोजच्या जगण्यात एकेकटा स्थानिक मराठी माणूस भेटतो , त्यांच्याशी व्यवहार करतो , तेव्हा त्यांची खास उत्तरेतली मगुरी , महाराष्ट्राबद्दलचा त्यांचा द्वेष , उत्तरेतल्या गुंडांवरची त्यांची श्रद्धा या साऱ्याचं आपल्याला दर्शन होतं . त्यामुळे ' तो गरीब बिचारा पोटासाठी येतो ' अशा वाक्यात यांचं वर्णन होऊच शकत नाही .

    राजकीय आणि सांस्कृतिक वर्चस्ववादाविरुद्धची ही आमची लढाई कितीतरी अवघड आहे . ती एकपदरी नाही , बहुपदरी आहे . महाराष्ट्रात आज राज्य कोणत्याही पक्षाचं असो . यूपी - बिहारमधले त्या त्या पक्षाचे नेते महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला अतिशय मग्रुरीने ' व्हाया दिल्ली ' चेपू इच्छितात . हा महाराष्ट्राच्या १२ कोटी जनतेचा अपमान आहे . प . बंगाल , तामिळनाडू , आंध्र प्रदेश , ओरिसा , आसाम , केरळच्या बाबतीत हे होऊ शकत नाही . कारण तिथली जनता या भय्यांच्या गुंडगिरीबाबत अतिशय सावध आहे . स्वत : च्या सांस्कृतिक आणि भाषिक राजकीय अस्मितेविरुद्ध एकही शब्द ते सहन करत नाहीत . पण महाराष्ट्राची स्थिती तशी नाही .

    आज मराठी माणूस समृद्ध आहे . त्याची आज जागतिक बाजारात पत आहे . दीपक घैसास , आशुतोष गोवारीकर , सचिन तेंडुलकर आणि यासारखे अनेक दिग्गज मराठी आज बाजारपेठेत वेगवेगळ्या क्षेत्रांत आपलं अस्तित्व दाखवत आहेत . आज परप्रांतीय मराठी माणसांकडे नोकऱ्या करत आहेत . हा बदल स्वागतार्ह आहे . पण राजकीय आणि सांस्कृतिक सावधपणाविना तो व्यर्थ जाऊ शकतो . या जाणिवेनेच मी आणि माझा पक्ष रस्त्यावर उतरलेलो आहोत .

    एकेकाळी , म्हणजे बाळासाहेब पूर्णपणे कार्यरत असताना शिवसेना पक्ष मराठी माणसांचा पक्ष म्हणून ओळखला जायचा . तेव्हा तो माझाही पक्ष होता . तेव्हाही मी मराठी राजकीय वर्चस्वाचा मुद्दा लावून धरलाच होता . बिहारींविरुद्धचं माझं आंदोलन त्यावेळचंच . त्यामुळे माझ्या नव्या पक्षाच्या नव्या अजेंड्यात हा मुद्दा सामील झाला आहे असं अजिबातच नाही .

    आता या भयानक परिस्थितीमुळे मी आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांनी आपलं राजकीय आयुष्य आणि सांस्कृतिक पुण्याई जुगारावर लावण्याचा निर्णय घेतला आहे . आपल्यातलेच काही मराठी मला अाणि माझ्या सहकाऱ्यांना शिव्याशाप देत आहेत . पण त्यांची मुलं - नातवंडं पुढे मला दुवा देतील . कविता , पुस्तकं , संस्कृती , अहिंसा , सहिष्णुता मलाही कळते . नवनिर्माणाच्या विकास कामांसाठी , विकासदृष्टीसाठी मी अकादमीच ( पुण्यात ) सुरू केलेली आहे . ज्या शिवाजी पार्कवर परवा स . पा . ने बिहारच्या आणि उत्तरेतल्या गुंडगिरीच्या भाषा केल्या , तिथे मीच मराठी काव्यवाचन आणि मराठी पुस्तक प्रदर्शनाचं आयोजन केलं . त्यामुळे मराठी सुसंस्कृतपणा आणि सहिष्णुता मलाही कळते . पण मराठी भाषा टिकेल , तेव्हा मराठी कविता टिकेल . मराठी भाषा टिकेल , तेव्हा मराठी संस्कृती टिकेल . मराठी संस्कृती टिकेल , तेव्हा अस्सल मराठी राजकारण टिकेल . शेवटी रस्त्यावरचा संघर्ष कुणालाच प्रिय नसतो . पण आत्मरक्षणासाठी आणि संस्कृती टिकवण्यासाठी संघर्ष करावाच लागतो . तसं नसतं तर शेजाऱ्यांच्या सद्सदविवेकबुद्धीवर विश्वास ठेवून देशांनी सैन्य ठेवणं बंद केलं असतं आणि शेजारी राज्यांच्या प्रेमाखातर सर्व राज्यांत पोलिसदलही ठेवलं नसतं . संघर्ष करताना रक्त , घाम , अश्रू द्यावेच लागतात . पुढे ते संघर्ष यशस्वी झाल्यावर लोकप्रिय होतात !

    फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष सरकोझी आल्यावर स्वत : भारताचे पंतप्रधान शिखांच्या पगडीवर फ्रान्समध्ये असलेल्या बंदीवर रदबदली करतात . करुणानिधी मलेशियातल्या तामिळंासाठी मलेशियन सरकारशी वाग्युद्ध करतात आणि मग भारत सरकारला त्यात रदबदली करावी लागते . दमदमी टाकसाळमध्ये अकाली दलाच्या पुढाकाराने अतिरेकी जनेर्लसिंग भिंदनवाले याचा संत म्हणून फोटो लागतो . इंदिराजींच्या हत्येला कारणीभूत ठरणाऱ्या या संताबद्दल देशात अवाक्षरही निघत नाही . राजीव गांधींच्या हत्येला सरळ कारणीभूत असणाऱ्या एलटीटीईशी तामिळनाडूतील बहुतेक सर्व राजकीय पक्ष तामिळ मुद्द्यावर थेट संबंध ठेवून असतात . गांगुलीला टीममधून काढल्यावर पं . बंगालमधले कम्युनिस्ट बंगाली बनून आक्रमक होतात . हे सारं प्रांतवादी आणि सांस्कृतिक नाही ? मुंबईत चालणारे सर्व हिंदी चॅनल्स आणि त्यांचे पत्रकार महाराष्ट्राविरुद्ध विष ओकत यूपी - बिहारची वकिली करतात , ते प्रांतवादी नाहीत ? अमिताभ बच्चन स्वत : ला ' छोरा गंगा किनारेवाला ' मानतो . ते प्रांतवादी नाही का ? मी आणि माझ्या पक्षाने मराठी आणि महाराष्ट्राच्या अस्मिता यावर बोललं वा कृती केली की मी गुंड ठरतो ? हा मराठी माणसांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे .

    अमिताभ बच्चननी त्यांच्यासाठी मरमर मरून काम करणाऱ्या सावंत नावाच्या मेकअपमनच्या मराठी , भोजपुरी चित्रपटांत दयेने काम केलं , तर ते जणू काही महाराष्ट्रावर उपकारच करताहेत , असं दाखवलं जातं . त्यांचा मेकअपमन जरी गांगुली , सुब्रम्हण्यम , मिश्रा कुणीही असता तरी ते असेच वागले नसते काय ? त्याच्यात त्यांचा महाराष्ट्राच्या अस्मितेशी संबंध काय ? ते तन , मन , धनाने उत्तर प्रदेशचेच आहेत . त्यांनी जे मिळवलं ते इथे , हेही सत्य नाही का ?

    फक्त मी माझ्या महाराष्ट्रासाठी उभा राहिलो तर गुन्हेगार ठरतो ? राज्यघटनेत असं लिहिलंय का ?

    मी इथे एकच पुन्हा सांगू इच्छितो . सर्व जग जरी विरोधात गेलं तरी मी आणि माझी संघटना मराठी भाषिक जनता , महाराष्ट्र संस्कृती , मराठी भाषा यासाठीच लढत राहू . यूपी - बिहारवाल्यांची महाराष्ट्रातली दादागिरी आणि गुंडगिरी आम्ही मोडून काढूच . मला महाराष्ट्राच्या मराठी जनतेला एवढंच सांगावंसं वाटतं की , जर मी तुमच्या मनातलंच बोलत असेन तर बघता काय ? सामील व्हा !

    आपण विजयी होऊच ; कारण कोणताही कायदा , कोणतंही युद्ध , कोणताही माणूस पेटलेल्या मराठी मनांना थोपवू शकतच नाही . माझ्यावर विश्वास ठेवा . माझ्या मराठी माता - भगिनी - बांधवांनो , विजय तुमचाच आहे .

    जय महाराष्ट्र !

  18. Anonymous said...
     

    Sarvat aadhi ya mujor aani majuradya rikhawalyanchi masti utaravanyasathi yojana shodha.... "Jis thali me khate hai usi me chhed karte hai" asa mhanava lagel ya lokanbaddal...are jya lokanvar tumche pot bharata tyanchyashi kasa vagava yachi akkal yanna nsel tar mag ajun kay bolnar!

  19. Anonymous said...
     

    @ NEO

    Sakal kadhihi ya babtit bolnar nahi... te "saheb"ancha pillu aahe... sahebanni order nahi dili tar te kahi bolnar nahit... ula aathavta ka jeva Chhagan bhujbal NCP sodnar ashya batmyanna udhan aala hota teva Sakal nug gilun gappa hota...ekdahi aani ekahi batmi chhapli nahi tyanni yabaddal!

  20. Unknown said...
     

    गेले २ आठवडे e-sakal नियमित का अपडेट होत नाही?
    सतीश पाठक
    फेब.९-०८

  21. Anonymous said...
     

    आईडिया खुप छान आहे.. पण पुण्यातील रिक्शा वल्याचा स्वभाव कोण आणि कसा काय बदलणार ? ज्याना रहदरिचे नीयम माहित नाहीत, लोकांशी कसे बोलयाचे ते माहित नाही.. त्या रिक्शा वाल्याना हे जमेल, असे वाटत नाही. रात्रि - अप्रति फक्त "सिंहगद रोड ला मी जाणार नाही" हे उत्तर देणारे रेक्शावाले, कॉल सेंटर ला फ़ोन करून येतील याची कल्पना पण एक पुणेकर करू शकत नाही.
    त्यामूले हा एक गमतिचा विषय जाला आहे असे मला वाटत आहे.

  22. Anonymous said...
     

    mast aahe idea...!

    riksha aani Taxi ya donhi saathi hi idea rabavayala paahije.

    It's going to be very helpful for the citizen.

    Also will benefit Rikshaw Drivers / Taxi Drivers.
    (They are also human like us. Please do not hate them.) You may see many occasions when Riksha Drivers have searched for their earlier passengeres and handed their valuable, forgotten in the vehicle.

    ...Santosh

Post a Comment