नागरिकांच्या सहभागाला नगरसेवकांची मान्यता
नागरिकांकडून सुचविण्यात आलेल्या कामांना अर्थसंकल्पात स्थान देण्यास सर्वच राजकीय पक्षांच्या नगरसेवकांनी मान्यता दर्शविली आहे। प्रभाग समितींच्या स्तरावर झालेल्या बैठकांमध्ये नगरसेविकांनी त्यामध्ये किरकोळ स्वरूपाचे बदल सुचविण्यापलीकडे कोणीही त्यास विरोध केला नाही।
अर्थसंकल्पात नागरिकांचा सहभाग गेल्या दोन वर्षांपासून सुरू आहे। मात्र, आगामी अर्थसंकल्पात नगरसेवकांनी मान्यता दिल्यानंतरच त्या प्रभागातील नागरिकांच्या कामांचा समावेश करण्यात येईल, असे आयुक्तांनी स्पष्ट केले होते. सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांनी नागरिकांचा सहभाग असावा, याबाबत अनुकूल मते व्यक्त केले होते. मात्र, नगरसेवक काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते.
सर्व क्षेत्रीय कार्यालयांच्या स्तरावर यासंदर्भात बैठका झाल्या. या बैठकांमध्ये नागरिकांच्या सुचविलेल्या कामांचा अर्थसंकल्पात समावेश करण्यास मान्यता दिली. काही क्षेत्रीय कार्यालयांत मान्यता देण्यात येत असल्याचे ठराव मांडून या बैठकीत मंजूर करण्यात आले; तर काही ठराविक स्वयंसेवी संस्था किंवा मोहल्ला कमिटीच्या सदस्यांचा सहभाग न घेता अन्य नागरिकांनाही कामे सुचविल्यास त्यांनाही प्राधान्य देण्याच्या सूचना नगरसेवकांनी केल्या. त्यामुळे आगामी अर्थसंकल्पात नागरिकांनी सुचविलेल्या कामांचा समावेश होण्यातील अडचण सध्यातरी दूर झाली आहे.
खरंच, आपण एखादं काम सुचवावं आणि नगरसेवकांनी ते तत्काळ करून द्यावं, हे स्वप्न वास्तवात येईल...? की
Nagarsevak he apale pandhare hatti ahet। Tyanche Khayache Dat Nirale and Dakhawayche Dat Nirale he sudnya lokans vegale sangave lagu naye... ही कॉमेन्टच खरी आहे...?
अर्थसंकल्पात नागरिकांचा सहभाग गेल्या दोन वर्षांपासून सुरू आहे। मात्र, आगामी अर्थसंकल्पात नगरसेवकांनी मान्यता दिल्यानंतरच त्या प्रभागातील नागरिकांच्या कामांचा समावेश करण्यात येईल, असे आयुक्तांनी स्पष्ट केले होते. सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांनी नागरिकांचा सहभाग असावा, याबाबत अनुकूल मते व्यक्त केले होते. मात्र, नगरसेवक काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते.
सर्व क्षेत्रीय कार्यालयांच्या स्तरावर यासंदर्भात बैठका झाल्या. या बैठकांमध्ये नागरिकांच्या सुचविलेल्या कामांचा अर्थसंकल्पात समावेश करण्यास मान्यता दिली. काही क्षेत्रीय कार्यालयांत मान्यता देण्यात येत असल्याचे ठराव मांडून या बैठकीत मंजूर करण्यात आले; तर काही ठराविक स्वयंसेवी संस्था किंवा मोहल्ला कमिटीच्या सदस्यांचा सहभाग न घेता अन्य नागरिकांनाही कामे सुचविल्यास त्यांनाही प्राधान्य देण्याच्या सूचना नगरसेवकांनी केल्या. त्यामुळे आगामी अर्थसंकल्पात नागरिकांनी सुचविलेल्या कामांचा समावेश होण्यातील अडचण सध्यातरी दूर झाली आहे.
खरंच, आपण एखादं काम सुचवावं आणि नगरसेवकांनी ते तत्काळ करून द्यावं, हे स्वप्न वास्तवात येईल...? की
Nagarsevak he apale pandhare hatti ahet। Tyanche Khayache Dat Nirale and Dakhawayche Dat Nirale he sudnya lokans vegale sangave lagu naye... ही कॉमेन्टच खरी आहे...?
0 comments:
Post a Comment