व्यासपीठ पुणेकरांचे

हा ब्लॉग म्हणजे पुणेकरांचं व्यासपीठ आहे. तुम्हाला पडलेले प्रश्‍न, तुमच्या समस्या सुचलेली उत्तरं, पाहिलेलं चांगलं काही आणि कोणाच्या तरी पाठीवर मारायची थाप... हे सारं तुम्ही इथे "शेअर' करू शकता. पोस्ट, फोटो आणि व्हिडिओ साऱ्यांचंच इथे स्वागत आहे.अट फक्त एकच एखाद्यानं मांडलेल्या समस्येवर, प्रश्‍नावर इतरांनी उत्तरं सुचवायची!

संडे स्पेशल

अवतीभवती घडणारं काही खास...निवडक म्हणजे "ई सकाळ'चं संडे स्पेशल. सरत्या आठवड्यातील चर्चेची घटना आणि मराठी साहित्यात पदार्पण केलेलं नवं कोरं पुस्तक, असे दर आठवड्याला स्पेशल विषय. खास संडे स्पेशलमध्ये.

<>

पिलांसाठी तिने झोका खांबाला टांगला....

एवढा मोठा धोका पत्करून, वीजेच्या खांबावर घरटे बांधण्याची वेळ या पक्ष्यांवर का आली असावी? मानवाने त्यांच्या वस्तीस्थानावर घाला घातल्यानेच तर त्यांच्यावर ही वेळ आली आहे. वृक्षतोडीमुळे उद्‌भवणाऱ्या परिणामांचे हे बोलके चित्र आहे, टिपले आहे छायाचित्रकार अरुण गायकवाड यांनी. आपल्याला काय वाटते याविषयी? कोणती गोष्ट याला कारणीभूत आहे?

1 comments:

  1. milind said...
     

    PEOPLE RESPONSIBLE FOR TAKING DECISION AND IMPLEMENTING ARE VERY SHORT SITED. IN URBAN AREA PEOPLE LIVING LIKE ANIMALS, WITHOUT HAVING ANY PROPER ARRANGEMENT AND OUR POLICIES ARE NOT RESTRICING POPULATION FLOW IN URBAN AREA OR WE ARE NOT TAKING EFFORTS TO FOR MAKING DEVELOPED CITIES SO BEST POSSIBLE WAY THAT CUT DOWN TREES, REMOVE CULTIVATED LAND AND MAKE CONCRITE JUNGLE

Post a Comment