<?xml version='1.0' encoding='UTF-8'?><?xml-stylesheet href="http://www.blogger.com/styles/atom.css" type="text/css"?><feed xmlns='http://www.w3.org/2005/Atom' xmlns:openSearch='http://a9.com/-/spec/opensearchrss/1.0/' xmlns:georss='http://www.georss.org/georss' xmlns:gd='http://schemas.google.com/g/2005' xmlns:thr='http://purl.org/syndication/thread/1.0'><id>tag:blogger.com,1999:blog-4762569513398062217</id><updated>2012-01-28T20:23:19.975+05:30</updated><category term='stachue'/><category term='amitabh bachchan'/><category term='engineer'/><category term='natya samelam'/><category term='road accident'/><category term='vehicle'/><category term='fighting capsul'/><category term='kankavli'/><category term='death'/><category term='pay and park'/><category term='River'/><category term='IT park'/><category term='Women'/><category term='sicurity'/><category term='flex board'/><category term='problames'/><category term='Feedback'/><category term='Univercity'/><category term='marathi sahitya samelan'/><category term='Darubandi'/><category term='train'/><category term='Nostalgia'/><category term='Blogworld'/><category term='non nutrition child'/><category term='PMT'/><category term='municipal corporation budget'/><category term='passenger'/><category term='surve'/><category term='high court'/><category term='central government'/><category term='Rikshaw'/><category term='delhi'/><category term='narayn rane'/><category term='youth'/><category term='traffice police'/><category term='government of maharashtra and india'/><category term='सिविक Issues'/><category term='R.R.Patil'/><category term='smoking ban'/><category term='development plan'/><category term='software engineer'/><category term='hillstop'/><category term='weather'/><category term='Readers Reaction'/><category term='metro rail'/><category term='Fitness'/><category term='PMP'/><category term='Pune'/><category term='News channels'/><category term='mumbai'/><category term='effect'/><category term='no howckerce zone'/><category term='31 dec'/><category term='Traffic Problem.'/><category term='Raj Thakre'/><category term='steet child'/><category term='sasun hospital'/><category term='flud'/><category term='rep'/><category term='oscer'/><category term='india'/><category term='school'/><category term='Lekh'/><category term='police comisioner'/><category term='khairlanji'/><category term='yerawda'/><category term='obama'/><category term='movie'/><category term='public interest'/><category term='Tax'/><category term='common wealth'/><category term='costmer'/><category term='Road'/><category term='maharashtra'/><category term='power cuts....'/><category term='national'/><category term='Wagholi'/><category term='deadbody'/><category term='pakages'/><category term='power'/><category term='slum'/><category term='marathi officers'/><category term='exam copy'/><category term='yeravda jail'/><category term='Pune municipal corporation'/><category term='Friendships Day'/><category term='disel shortage'/><category term='satyam'/><category term='ganesh festival'/><category term='bombay traffice police'/><category term='mula-mutha river'/><category term='shivaji maharaj'/><category term='software industry'/><category term='education'/><category term='jaya bacchan'/><category term='IT'/><category term='sindhudurg'/><category term='Forest department'/><category term='RTO office'/><category term='buisness'/><category term='change'/><category term='Bharat gas cylinder'/><category term='marriage'/><category term='social'/><category term='suiside'/><category term='Security'/><category term='maharashtra navnirman sena'/><category term='police'/><category term='Rikshow'/><category term='greenary'/><category term='live in relationship'/><category term='Ramvilas pasvan'/><category term='state government'/><category term='Theme-Experence'/><category term='cultural'/><category term='water'/><category term='suprim court'/><category term='e-kachra'/><category term='bank'/><category term='police comissioner'/><category term='Civic Issues'/><category term='crime'/><category term='court'/><category term='NO smoking'/><category term='forest'/><category term='public transport'/><category term='river polution'/><category term='sinhagad cleaning'/><category term='call center'/><category term='marathi'/><category term='friends'/><category term='share'/><category term='common wealth game'/><category term='exam'/><category term='recession'/><category term='Breaking news'/><category term='PMT bus stop'/><category term='terrorisum'/><category term='vacation'/><category term='financial crisis'/><category term='students'/><category term='politics'/><category term='school exam'/><category term='marathi patya'/><category term='indrayni express'/><category term='party'/><category term='farmer suiside'/><category term='school progress card'/><category term='signals'/><category term='narayan rane'/><category term='reservation'/><category term='shivsena'/><category term='bessmap'/><category term='jobs'/><category term='water pollution'/><category term='press conference'/><category term='khandala'/><category term='smoking'/><category term='america eletion'/><category term='marklist'/><category term='Pune municipal corporation budget'/><category term='chief ministor'/><category term='traffic'/><category term='health'/><category term='Trible'/><category term='three &apos;c&apos;'/><category term='enviranment loss'/><title type='text'>पुणे प्रतिबिंब</title><subtitle type='html'></subtitle><link rel='http://schemas.google.com/g/2005#feed' type='application/atom+xml' href='http://punepratibimb.blogspot.com/feeds/posts/default'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/4762569513398062217/posts/default?max-results=100'/><link rel='alternate' type='text/html' href='http://punepratibimb.blogspot.com/'/><link rel='hub' href='http://pubsubhubbub.appspot.com/'/><link rel='next' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/4762569513398062217/posts/default?start-index=101&amp;max-results=100'/><author><name>sakaal papers</name><uri>http://www.blogger.com/profile/05087401407157479916</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='24' src='http://3.bp.blogspot.com/_QLcp5QoQ6Aw/SKz-QNeo55I/AAAAAAAAAPk/E0MGM_E33Yk/S220/end+slide1.jpg'/></author><generator version='7.00' uri='http://www.blogger.com'>Blogger</generator><openSearch:totalResults>313</openSearch:totalResults><openSearch:startIndex>1</openSearch:startIndex><openSearch:itemsPerPage>100</openSearch:itemsPerPage><entry><id>tag:blogger.com,1999:blog-4762569513398062217.post-5176367187345398234</id><published>2009-01-08T12:57:00.001+05:30</published><updated>2009-01-08T13:00:13.745+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='satyam'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='share'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='software industry'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='financial crisis'/><title type='text'>सत्यम चा फुगा फुटला</title><content type='html'>देशातील आघाडीची सॉफ्टवेअर कंपनी गणल्या गेलेल्या "सत्यम कॉम्प्युटर्स' कंपनीच्या अध्यक्षांनीच कंपनीची आर्थिक स्थिती अवाच्या सव्वा फुगवून आर्थिक भरभराटीचा फुगा आणला होता, असे बुधवारी स्पष्ट झाले.&lt;br /&gt;&lt;span class=""&gt;&lt;/span&gt;&lt;br /&gt;वर्षानुवर्षे केलेल्या या गैरप्रकाराची कबुली देऊन, अध्यक्ष रामलिंग राजू यांनी पदाचा राजीनामा दिला. राजू यांचे बंधू व कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक बी. रामा राजू यांनीही पदाचा राजीनामा दिला. देशाच्या कॉर्पोरेट क्षेत्रातील हा सर्वांत मोठा गैरप्रकार मानला जात असून, कंपनीच्या ५३ हजार कर्मचाऱ्यांचे भवितव्यही त्यामुळे धोक्‍यात आले आहे.त्यातून भारताची कॉर्पोरेट आणि सॉफ्टवेअर क्षेत्रातील उज्ज्वल प्रतिमाही डागाळली जाण्याची शक्‍यता आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt; नीतिमत्ता, कॉर्पोरेट व्यवस्थापन, हिशेब आणि व्यवसाय सेवा यांबाबतची विश्‍वासार्हताही धोक्‍यात येणार आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल आणि गैरप्रकाराच्या सूत्रधारांवर कडक कारवाई होईल, अशी घोषणा कॉर्पोरेट व्यवहार मंत्री आणि सेबी यांनी केली.&lt;br /&gt;&lt;span class=""&gt;&lt;/span&gt;&lt;br /&gt;हा प्रकार उघड झाल्यानंतर "सेबी'ने कंपनीच्या शेअरची खरेदी, विक्री किंवा अन्य सर्व व्यवहारांची सत्यता तपासून पाहण्याचे आदेश दिले. कंपनीच्या हिशेब नोंदींची तपासणीही होणार आहे. हे सर्व प्रकरण गंभीर गैरप्रकार तपास कार्यालयाकडे सुपूर्त करण्यात येणार आहे.&lt;br /&gt;&lt;span class=""&gt;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;दोषींवर कारवाई होईल तेव्हा होईल, पण या गैरव्यवहारमुळे ५३ हजार कर्मचाऱ्यांचे भवितव्य धोक्‍यात आले त्याचे काय? "सत्यम'सारखे गैरव्यवहार रोखण्यासाठी कोणते उपाय योजावेत, या बद्दल आपल्या प्रतिक्रिया कळवा...&lt;/strong&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/4762569513398062217-5176367187345398234?l=punepratibimb.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://punepratibimb.blogspot.com/feeds/5176367187345398234/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=4762569513398062217&amp;postID=5176367187345398234' title='5 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/4762569513398062217/posts/default/5176367187345398234'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/4762569513398062217/posts/default/5176367187345398234'/><link rel='alternate' type='text/html' href='http://punepratibimb.blogspot.com/2009/01/blog-post.html' title='सत्यम चा फुगा फुटला'/><author><name>Vaishali Bhute, www.esakal.com</name><uri>http://www.blogger.com/profile/08569634449563779858</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>5</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-4762569513398062217.post-7422381665950952456</id><published>2008-12-13T15:47:00.000+05:30</published><updated>2008-12-13T16:02:27.971+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='recession'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='india'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='effect'/><title type='text'>जागतिक मंदीची झळ भारताला जाणवणार नाही</title><content type='html'>""भारतातील आर्थिक आणि बॅंकिंग क्षेत्रातील विविध निर्बंधांमुळे या जागतिक मंदीची झळ भारताला विशेष जाणवणार नाही; पण यातून आर्थिक उपाययोजनांच्या काटेकोर अंमलबजावणीचा धडा आपण घ्यायला पाहिजे,'' &lt;br /&gt;&lt;br /&gt;""नफ्याचा अतिरेकी हव्यास, नियमांचे उल्लंघन यामुळे हे संकट उद्‌भवले. भावी पिढी यापासून योग्य धडा घेईल, अशी अपेक्षा आहे. अकराव्या पंचवार्षिक योजनेत "शैक्षणिक विकास' महत्त्वाचा मानला गेला आहे. त्यामुळे देशाचे भविष्य असलेली तरुण पिढी सक्षम बनेल आणि भावी आर्थिक संकटापासून देशाला वाचवू शकेल.'' &lt;br /&gt;&lt;br /&gt;या मंदीचा परिणाम आपल्यालाही जाणवत असेल. या परिस्थितीत आपण कशाप्रकारे वागले पाहिजे. आपल्या सूचना आणि मते आम्हाला कळवा...&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/4762569513398062217-7422381665950952456?l=punepratibimb.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://punepratibimb.blogspot.com/feeds/7422381665950952456/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=4762569513398062217&amp;postID=7422381665950952456' title='8 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/4762569513398062217/posts/default/7422381665950952456'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/4762569513398062217/posts/default/7422381665950952456'/><link rel='alternate' type='text/html' href='http://punepratibimb.blogspot.com/2008/12/blog-post_13.html' title='जागतिक मंदीची झळ भारताला जाणवणार नाही'/><author><name>Vaishali Bhute, www.esakal.com</name><uri>http://www.blogger.com/profile/08569634449563779858</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>8</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-4762569513398062217.post-3423071833107179244</id><published>2008-12-12T15:43:00.000+05:30</published><updated>2008-12-12T15:46:05.821+05:30</updated><title type='text'>कसाबचा जबाब</title><content type='html'>२६ नोव्हेंबर हा दिवस देशातला विशेषत: महाराष्ट्रातला कोणताही व्यक्ती विसरू शकणार नाही. काही मूठभर अतिरेक्‍यांनी या दिवशी मुंबईवर चाल करून अवघ्या देशवासियांना वेठिस धरलं. सीएसटी, हॉटेल ताज, ओबेरॉय आणि त्यापाठोपाठ नरीमन हाऊसलाही हल्ल्याचं लक्ष्य केलं. भारतीय नागरिकांबरोबर काही परदेशी नागरिकांना ओलिस ठेवून अख्ख्या जगाचं लक्ष वेधून घेतलं. ७० तासांच्या कारवाईदरम्यान केवळ एका अतिरेक्‍याला पकडणं शक्‍य झालं. मोहम्मद अजमल कसाब हा तो अतिरेकी. त्यानं गुरुवारी पोलिसांना कबुलीजबाब दिला. आपण तो ई- सकाळवर वाचलाच असेल. हा सर्व कबुलीजबाब वाचल्यानंतर तुमच्या मनात स्पंदनं उत्पन्न झाले असतील. भावनांचा कल्लोळ निर्माण झाला असेल. एवढ्या कबुलीजबाबनंतर पोलिसांनी आणि भारताने कोणतही कारवाई करावी, असे वाटते? पुणे प्रतिबिंब आणि सकाळ ब्लॉगवर नक्की लिहा...&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/4762569513398062217-3423071833107179244?l=punepratibimb.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://punepratibimb.blogspot.com/feeds/3423071833107179244/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=4762569513398062217&amp;postID=3423071833107179244' title='5 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/4762569513398062217/posts/default/3423071833107179244'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/4762569513398062217/posts/default/3423071833107179244'/><link rel='alternate' type='text/html' href='http://punepratibimb.blogspot.com/2008/12/blog-post_12.html' title='कसाबचा जबाब'/><author><name>Vaishali Bhute, www.esakal.com</name><uri>http://www.blogger.com/profile/08569634449563779858</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>5</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-4762569513398062217.post-4305292792987108456</id><published>2008-12-11T12:47:00.000+05:30</published><updated>2008-12-11T15:24:32.357+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='narayan rane'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='kankavli'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='politics'/><title type='text'>राणेंचे बंड बदलणार पुण्याचे संदर्भ</title><content type='html'>माजी महसूलमंत्री नारायण राणे यांनी कॉंग्रेसमध्ये बंडाचा झेंडा उभारल्याचा परिणाम राज्याच्या राजकारणावर काय होणार हे येत्या काळामध्ये स्पष्ट होणार असले, तरीही पुणे शहराचे राजकारण मात्र त्यामुळे ढवळून निघाले आहे. &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;राणेसमर्थक विनायक निम्हण त्यांच्याबरोबरच कॉंग्रेसबाहेर पडण्याची चिन्हे निर्माण झाल्याने त्यांच्या शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघासाठी इच्छुक असलेल्यांनी पुन्हा जोर धरला आहे. इतकेच नव्हे, तर त्याचा परिणाम शहराच्या चार विधानसभा मतदारसंघांवर थेट होणार आहे. &lt;br /&gt;&lt;br /&gt;शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातून सलग दोन वेळा विजयी ठरलेले विनायक निम्हण यांचा लौकिक राणे यांचे कट्टर समर्थक असाच आहे. निम्हण अजूनही तांत्रिकदृष्ट्या शिवसेनेत असले, तरीही ते मनाने राणे यांच्याबरोबरच कॉंग्रेसवासीय झाले होते. &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;राणे यांच्या या नव्या पवित्र्यामुळे पुन्हा एकदा सर्वच समीकरणे बदलणार आहेत. निम्हण हे आता कॉंग्रेस किंवा शिवसेना या दोन्ही पक्षांचे उमेदवार नसणार, हे जवळजवळ निश्‍चित झाल्याने अनेकांनी पुन्हा मोर्चेबांधणी सुरू केली आहे. हा मतदारसंघ मूळचा आपलाच असल्याचा दावा चंद्रकांत छाजेड करू शकतील, किंवा गेल्या वेळचे राष्ट्रवादीचे उमेदवार अनिल भोसले हे देखील आपला दावा सांगू शकतील. शिवाजीनगर राष्ट्रवादीकडे आल्यास कोथरूड कॉंग्रेसकडे जाणार. त्यामुळे कॉंग्रेसच्या दीपक मानकर यांच्या आशा पल्लवित झाल्या असून, कॉंग्रेसमधील इतर इच्छुकही कामास लागले आहेत. &lt;br /&gt;&lt;br /&gt;साहजिकच पुण्यातील आठही मतदारसंघांची स्थिती ही एखाद्या "तुकडे जोडून चित्र पूर्ण करा' या कोड्याप्रमाणे झाली असून, शिवाजीनगरमध्ये निम्हण घेणार असलेली भूमिका यामध्ये निर्णायक ठरणार आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;कॉंग्रेसमधून निलंबित केलेले नारायण राणे गुरुवारी कणकवली येथे येऊन आपल्या पुढील राजकीय वाटचालीची घोषणा करणार आहेत.&lt;br /&gt;&lt;br /&gt;तुम्हाला काय वाटते? राणे यांची घोषणा काय असेल? अन्‌ तुम्हाला काय वाटते, त्यांची वाटचाल कशी असावी?&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/4762569513398062217-4305292792987108456?l=punepratibimb.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://punepratibimb.blogspot.com/feeds/4305292792987108456/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=4762569513398062217&amp;postID=4305292792987108456' title='5 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/4762569513398062217/posts/default/4305292792987108456'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/4762569513398062217/posts/default/4305292792987108456'/><link rel='alternate' type='text/html' href='http://punepratibimb.blogspot.com/2008/12/blog-post_11.html' title='राणेंचे बंड बदलणार पुण्याचे संदर्भ'/><author><name>Vaishali Bhute, www.esakal.com</name><uri>http://www.blogger.com/profile/08569634449563779858</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>5</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-4762569513398062217.post-7460300447932637406</id><published>2008-12-09T15:16:00.000+05:30</published><updated>2008-12-09T15:32:16.480+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='narayn rane'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='politics'/><title type='text'>कॉंग्रेसमध्ये फक्त पैशाचा खेळ - राणे</title><content type='html'>""कॉंग्रेस पक्षात सारा खेळ होतो तो फक्त पैशाचा. निष्ठावान आणि कर्तृत्ववान असणाऱ्यांना कधीच पद मिळत नाही,'' अशी टीका कॉंग्रेसचे बंडखोर नेते नारायण राणे यांनी बुधवारी पुण्यात पत्रकारांशी बोलताना केली.&lt;br /&gt;"पुढील राजकीय वाटचालीबाबत येत्या आठवड्यात निर्णय घेणार असून आपल्यापुढे अनेक पर्याय खुले आहेत,'' असे त्यांनी सांगितले. &lt;br /&gt;&lt;br /&gt;पुण्यातील निवासस्थानी ते पत्रकारांशी बोलत होते. या वेळी त्यांनी विरोधी पक्षनेते रामदास कदम यांच्यावर "विलासराव देशमुख यांच्या "पे-रोल'वरील विरोधी पक्षनेते,' अशा शब्दांत टीका केली. तसेच "हत्तीवर (बहुजन समाज पक्षात) बसणार काय,' या प्रश्नावर "अजून कोठे बसायचे हे ठरविलेले नाही,' असे सांगत त्या पक्षात जाणार नसल्याचे स्पष्ट केले. आपल्या पुढील राजकीय वाटचालीबाबत ऐकीव माहितीवर बातम्या करण्यात येत आहेत, असे त्यांनी सांगितले. &lt;br /&gt;&lt;br /&gt;माझ्याप्रमाणे अनेकांचा कॉंग्रेसमध्ये विश्‍वासघात झाला आहे. पतंगराव कदम हे, त्यांना मंत्री व्हायचे नाही, असे सांगतात. पण, मंत्रिपद वाटपाच्या वेळी पहिल्या रांगेत उभे राहतात. विलासराव देशमुख त्यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात एकदाही पुण्यातील कॉंग्रेस भवनात गेले नाहीत. मात्र, पुण्यात आल्यावर ज्या भागामध्ये उद्योजक आहेत, त्या ठिकाणी वारंवार भेट देण्यासाठी जात, अशी टीकाही राणे यांनी केली. &lt;br /&gt;&lt;br /&gt;विरोधी पक्षनेता म्हणून रामदास कदम हे त्या पदाला कलंक आहेत. एवढा मोठा दहशतवादी हल्ला झाल्यावरही त्यांनी सरकारविषयी काहीच विरोध व्यक्त केला नाही, असे ते म्हणाले. मुंबईतील दहशतवादी हल्ल्यातील अतिरेक्‍यांना राजकीय व्यक्तींनी मदत केली आहे. मात्र, कोणत्या एका नेत्याने केली याची आपल्याला माहिती नाही, अशी भूमिका त्यांनी सोमवारी घेतली. &lt;br /&gt;&lt;br /&gt;सुरवातीला मुख्यमंत्रीपद मिळेल या आशेने कॉंग्रेसमध्ये आलेले नारायण राणे यांना मुख्यमंत्रीपदापासून वंचित ठेवण्यता आले. त्यामुळे संपप्त झालेले राणे कॉंग्रेसवर घणाघाती टिका करू लागले आहेत. सर्व तारतम्य सोडून ही टीका केली जात आहे, जी केवळ अशोभनीय आहे. अशाप्रकारची टीका करताना किमान दहा वेळी केला गेला पाहिजे. आपल्याला काय वाटते? लिहा पुणे प्रतिबिंब ब्लॉगवर&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/4762569513398062217-7460300447932637406?l=punepratibimb.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://punepratibimb.blogspot.com/feeds/7460300447932637406/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=4762569513398062217&amp;postID=7460300447932637406' title='6 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/4762569513398062217/posts/default/7460300447932637406'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/4762569513398062217/posts/default/7460300447932637406'/><link rel='alternate' type='text/html' href='http://punepratibimb.blogspot.com/2008/12/blog-post_09.html' title='कॉंग्रेसमध्ये फक्त पैशाचा खेळ - राणे'/><author><name>Vaishali Bhute, www.esakal.com</name><uri>http://www.blogger.com/profile/08569634449563779858</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>6</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-4762569513398062217.post-7248835611300259657</id><published>2008-12-07T13:45:00.000+05:30</published><updated>2008-12-07T13:49:35.547+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='maharashtra'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='chief ministor'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='politics'/><title type='text'>सरकार नावाची यंत्रणा खरंच आहे?</title><content type='html'>गेले दोन दिवस महाराष्ट्राने जी परिस्थिती अनुभवली त्याचे वर्णन "निर्नायकी' या एकाच शब्दांत करता येईल. केवळ महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण देश वेठीला धरणाऱ्या, दोनशे लोकांचे बळी घेणाऱ्या अतिरेकी हल्ल्यानंतरही दोन दिवस महाराष्ट्रासारख्या प्रगत (म्हणायचे की नाही?) राज्याला मुख्यमंत्री, गृहमंत्री नव्हते. ही गोष्ट शरमेची तर आहेच पण सर्वसामान्य लोकांप्रती सरकार किती जागरुक आहे, हे दाखवायला देखील पुरेशी आहे. &lt;br /&gt;&lt;br /&gt;ज्यावेळी महाराष्ट्राला एका खंबीर नेतृत्वाची गरज होती, त्याच काळात स्वतःची सत्तेची पोळी भाजून घेण्याचा, शह-काटशहाचे राजकारण करण्यात प्रत्येकजण गुंतला होता. नेतृत्व निवडीवरून जो काही गोंधळ कॉंग्रेस पक्षाने मांडला होता, त्याला तोड नव्हती. २६ तास चर्चेचे गुऱ्हाळ मांडूनही आपण राज्याला नेतृत्व देऊ शकत नाही, यातच कॉंग्रेसचे या प्रश्‍नाप्रती नसलेले गांभीर्य लक्षात येते. या प्रश्‍नाचे परीक्षण कॉंग्रेसने लोकांसाठी नाही, तर निदान स्वतःसाठी (आगामी निवडणुकांवर लक्ष ठेवून) केले असते, खूप झाले असते. &lt;br /&gt;&lt;br /&gt;आर.आर. पाटील यांचा राजीनामा घेऊन आणि त्यानंतर कॉंग्रेसच्या आधी (मग ते काही तास का असेना) उपमुख्यमंत्रीपदासाठी छगन भुजबळ यांचे नाव पुढे करून राष्ट्रवादीने थोडातरी सूज्ञपणा दाखवला. &lt;br /&gt;&lt;br /&gt;एवढ्या गोंधळानंतर तरी सर्व आलबेल होणे लोकांना अपेक्षित असले तरी "सत्ताकारणात' असे होतच नाही. म्हणूनच अशोक चव्हाण यांची मुख्यमंत्रीपदी नियुक्ती होताच नारायण राणे यांनी पक्षावर आणि पक्षनेतृत्वावर टीकेची तोफ डागून पक्षामधील लोकशाहीची उरलीसुरली लक्तरेही वेशीवर टांगली. &lt;br /&gt;&lt;br /&gt;खरं तर ही वेळ कोणत्याही वैयक्तिक महत्त्वाकांक्षेला कुरवाळत बसण्याची नव्हती. राज्यात कोणत्या परिस्थितीत नेतृत्व बदल केला जात आहे, याची जाणीव राज्याचे मुख्यमंत्रीपद भूषविलेल्या राणेंसारख्या ज्येष्ठ नेत्याला असायला हवी होती. मात्र कोणत्याही कारणाने होत असलेला नेतृत्वबदल हा प्रत्येकालाच सत्तेची पोळी भाजायला सोयीचा वाटला. आणि सर्वचजण खुर्चीसाठी पुढे सरसावले होते. मग राणेंनी तरी विवेक का बाळगावा? &lt;br /&gt;&lt;br /&gt;वास्तविक अतिशय नामुष्कीजनकरीत्या आघाडी सरकारला नेतृत्वबदल करायला लागला होता. अशावेळी किमान सर्वांनी नवीन नेत्याला पाठिंबा देत लोकांच्या मनात विश्‍वासार्हता निर्माण करत दहशतवादाच्या सावटाखाली असलेल्या मुंबईला सावरणे आवश्‍यक होते. त्याचबरोबर सुरक्षेच्या मुद्द्याला प्राधान्य देणे, भविष्यकाळात पुन्हा अशा घटना घडू नयेत यासाठी काय करता येईल याचा विचार करायला हवा होता. पण, लोकांना पहायला मिळाली ती नेत्यांची संकुचित मनोवृत्ती आणि सत्तालालसा. त्यामुळे रुढार्थाने जरी आता महाराष्ट्राला नेतृत्व मिळाले असले,तरी महाराष्ट्रातली "निर्नायकी' संपली असे अजून तरी म्हणता येणार नाही. आणि हा निर्नायकी महाराष्ट्र सतत धुमसत राहील, हे सांगायला वेगळ्या भविष्यवेत्त्याची गरज भासणार नाही. &lt;br /&gt;&lt;br /&gt;आपल्याला काय वाटते? नक्की लिहा...&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/4762569513398062217-7248835611300259657?l=punepratibimb.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://punepratibimb.blogspot.com/feeds/7248835611300259657/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=4762569513398062217&amp;postID=7248835611300259657' title='3 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/4762569513398062217/posts/default/7248835611300259657'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/4762569513398062217/posts/default/7248835611300259657'/><link rel='alternate' type='text/html' href='http://punepratibimb.blogspot.com/2008/12/blog-post_07.html' title='सरकार नावाची यंत्रणा खरंच आहे?'/><author><name>Vaishali Bhute, www.esakal.com</name><uri>http://www.blogger.com/profile/08569634449563779858</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>3</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-4762569513398062217.post-1004344425383869080</id><published>2008-12-05T13:11:00.000+05:30</published><updated>2008-12-05T13:15:16.388+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='terrorisum'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='fighting capsul'/><title type='text'>अतिरेक्‍यांशी लढण्यासाठी हवे "फायटिंग कॅप्सूल'</title><content type='html'>पुण्यातील संशोधकाची कल्पना &lt;br /&gt;&lt;br /&gt;संख्येने केवळ १० असलेल्या अतिरेक्‍यांनी देशाला ५९ तास वेठीस धरले... शूर अधिकाऱ्यांसह २०० जणांचा बळी घेतला... ४०० वर कमांडो आणि हजारो पोलिसांना तीन दिवस झुंज द्यावी लागली. अतिरेक्‍यांविरुद्धचे युद्ध भारत जिंकला असला, तरी अतिरेक्‍यांनीही त्यांचा कट जवळपास पूर्ण केला आहे, हे विसरता येणार नाही. अतिरेक्‍यांच्या हल्ल्याची ही अभूतपूर्व घटना पाहून व्यथित झालेल्या पुण्यातील संशोधकाने या प्रकारच्या हल्ल्यातील मनुष्य आणि वित्तहानी टाळण्यासाठी "फायटिंग कॅप्सूल' निर्मितीची कल्पना मांडली आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;मिलिंद कुलकर्णी यांनी अतिरेक्‍यांविरुद्ध लढण्यासाठीचे "फायटिंग कॅप्सूल' तयार करण्याचे आवाहन सरकार आणि खासगी उद्योजकांना केले आहे. जवानांचे आणि नागरिकांचे प्राण न गमावता अतिरेक्‍यांना ठार मारणे, कारवाई कमी वेळात पूर्ण करणे, अंधारात अतिरेक्‍यांना शोधणे, आधुनिक शस्त्रांचा मुकाबला करणे या "कॅप्सूल'मुळे शक्‍य होईल, असा विश्‍वास श्री. कुलकर्णी व्यक्त करतात.&lt;br /&gt;&lt;br /&gt;अतिरेक्‍यांच्या हल्ल्यामध्ये सुरक्षा जवानांची नेहमीच अशी कोंडी होते. ही कोंडी या प्रकारच्या "कॅप्सूल'ने सुटेल, अशी आशा निश्‍चितपणे निर्माण होऊ शकते.&lt;br /&gt;&lt;br /&gt;श्री. कुलकर्णी यांनी या "फायटिंग कॅप्सूल'विषयी अशी माहिती दिली. १) सर्व दारांमधून त्याला जाता यावे आणि मशीनगन चालविता यावी, म्हणून ते ३२ इंच व्यासाचे असावे. २) त्याची उंची ६ फूट असावी. ३) आग, बॉंबहल्ला, गोळीबाराचा परिणाम होऊ नये म्हणून ते अर्धा इंच जाडीच्या मिश्रधातूने बनविण्यात यावे. ४) त्यात एका जवानास बसण्याची आणि मशीनगन, बॉंब ठेवण्याची सोय असावी. ५) त्याच्या डोक्‍यावर जाड काचेचे प्रखर दिवे असावेत. ६) त्याला वीजपुरवठा मजबूत अशा केबलद्वारे जनरेटर व्हॅनमधून करण्यात यावा. ७) व्हॅनमध्ये केबलची रीळ (बॉबीन) जरुरीप्रमाणे सोडण्याची सोय असावी. ८) "कॅप्सूल' कोणत्याही क्षणी ३६० अंशातून फिरू शकेल आणि हल्ला करू शकेल. ९) आतील जवान आणि कारवाईतील इतर &lt;br /&gt;&lt;br /&gt;"फायटिंग कॅप्सूल'सारख्या साधनांची निर्मिती करून अतिरेक्‍यांच्या मनात धडकी बसविण्याची गरज आहे. हे "कॅप्सूल' अगदी याचप्रमाणे निर्माण करता येईल, असा श्री. कुलकर्णी यांचा दावा नाही; मात्र, अशा पर्यायांवर विचार सुरू व्हावा, असे त्यांचे म्हणणे आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;"फायटिंग कॅप्सूल'ची ही कल्पना आपल्याला कशी वाटते? अतिरेक्‍यांशी लढण्यासाठी अशा प्रकारच्या कोणत्या साधन, शस्त्रांची निर्मिती करावी, असे आपल्याला वाटते? आपल्या कल्पना आम्हाला नक्की कळवा..&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/4762569513398062217-1004344425383869080?l=punepratibimb.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://punepratibimb.blogspot.com/feeds/1004344425383869080/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=4762569513398062217&amp;postID=1004344425383869080' title='18 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/4762569513398062217/posts/default/1004344425383869080'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/4762569513398062217/posts/default/1004344425383869080'/><link rel='alternate' type='text/html' href='http://punepratibimb.blogspot.com/2008/12/blog-post_05.html' title='अतिरेक्‍यांशी लढण्यासाठी हवे &quot;फायटिंग कॅप्सूल&apos;'/><author><name>Vaishali Bhute, www.esakal.com</name><uri>http://www.blogger.com/profile/08569634449563779858</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>18</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-4762569513398062217.post-3736324861306535610</id><published>2008-12-03T13:09:00.000+05:30</published><updated>2008-12-03T13:42:20.842+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='maharashtra'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='chief ministor'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='politics'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='mumbai'/><title type='text'>नेतृत्वबदलातील अडचणी</title><content type='html'>* उत्तराधिकारी म्हणून कॉंग्रेसकडे मर्यादित पर्याय &lt;br /&gt;* आताच्या परिस्थितीत पद स्वीकारण्यास प्रमुख नेते उत्साही नाहीत.&lt;br /&gt;* मुंबईवरील हल्ल, लोकसभेच्या निवडणुका व त्यानंतर लगेचच येऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुक, अशी चढत्या क्रमातील आव्हाने पेलण्याची नेतृत्वाची तयारी नाही.&lt;br /&gt;* त्याउलट, देशमुख यांनाच कायम ठेवा आणि संभाव्य अपयशाचेही धनी त्यांनाच होऊ द्या.&lt;br /&gt;&lt;br /&gt;या भावना आहेत कॉंग्रेसमधील नेत्यांच्या. देशातील सत्ताधारी आणि मोठ पक्ष म्हणवून घेणाऱ्या पक्षातील ही स्थिती नक्कीच कीव आणणारी आहे. जर कॉंग्रेसकडे पर्याय नसेल, तर का राष्ट्रपती राजवट लागू करू नये? तुम्हाला वाटते का, की महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी?&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/4762569513398062217-3736324861306535610?l=punepratibimb.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://punepratibimb.blogspot.com/feeds/3736324861306535610/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=4762569513398062217&amp;postID=3736324861306535610' title='4 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/4762569513398062217/posts/default/3736324861306535610'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/4762569513398062217/posts/default/3736324861306535610'/><link rel='alternate' type='text/html' href='http://punepratibimb.blogspot.com/2008/12/blog-post_03.html' title='नेतृत्वबदलातील अडचणी'/><author><name>Vaishali Bhute, www.esakal.com</name><uri>http://www.blogger.com/profile/08569634449563779858</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>4</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-4762569513398062217.post-5557288529960669319</id><published>2008-12-01T14:49:00.000+05:30</published><updated>2008-12-01T14:53:13.079+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='politics'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='mumbai'/><title type='text'>हे तर राजकीय युद्ध</title><content type='html'>दोन दिवसांपूर्वीच मुंबईवर आलेलं दहशतरुपी संकट हाताळताना आलेल्या अपयशामुळे केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील यांच्यापाठोपाठ महाराष्ट्राचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला. &lt;br /&gt;&lt;br /&gt;तर राष्ट्रपतींच्या भेटीनंतर राजीनाम्याची घोषणा करणार असल्याचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी जाहीर केले. दबावाखाली येऊन त्यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. पण, त्यांनी निर्णयच घेतला असेल, तर राजकीय शिष्टाचार पाळण्याची गरज आहे का? या एकूण राजीनामानाट्यावरून श्री. देशमुख यांचा सत्तेचा हव्यास अजून सुटत नाहीये, असेच लक्षात येते आहे. &lt;br /&gt;लोकशाही राष्ट्रातील नागरिक म्हणून तुम्हाला आपली मते व्यक्त करावीशी वाटत असतील.&lt;br /&gt; &lt;br /&gt;मुंबईतील प्रकरण हाताळण्यात अपयशी ठरलेल्या देशमुख यांनी राजीनामा द्यावा, असे तुम्हाला वाटते का? &lt;br /&gt;&lt;br /&gt;अन्‌ मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीत कोणाला पहाता? पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण की नारायण राणेंना? &lt;br /&gt;&lt;br /&gt;तर, बडे बडे शहरोंमें एसी छोटी छोटी बातें होती रहती हैं....! असा फिल्मी डायलॉग मारणाऱ्या आबांना एवढी मोठी घटना किरकोळ वाटावी? त्या पार्श्‍वभूमीवर आबांचा राजीनामा तर अटळच होता. ज्याच्या हातात राज्याची कायदा आणि सुव्यवस्था आहे. त्या व्यक्तीला असे बोलणे शोभते का?&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/4762569513398062217-5557288529960669319?l=punepratibimb.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://punepratibimb.blogspot.com/feeds/5557288529960669319/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=4762569513398062217&amp;postID=5557288529960669319' title='2 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/4762569513398062217/posts/default/5557288529960669319'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/4762569513398062217/posts/default/5557288529960669319'/><link rel='alternate' type='text/html' href='http://punepratibimb.blogspot.com/2008/12/blog-post.html' title='हे तर राजकीय युद्ध'/><author><name>Vaishali Bhute, www.esakal.com</name><uri>http://www.blogger.com/profile/08569634449563779858</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>2</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-4762569513398062217.post-1121650538446677842</id><published>2008-11-25T23:01:00.001+05:30</published><updated>2008-11-25T23:15:20.624+05:30</updated><title type='text'>सुसंस्कृत समाजातही "अग्निपरीक्षे'चा विळखा</title><content type='html'>&lt;p&gt;शिक्षणाचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या पुण्यात चोरीच्या आरोपावरून चार महिलांना द्याव्या लागलेल्या "अग्निपरीक्षे'च्या घटनेमुळे आजच्या संगणक युगातील सुसंस्कृत समाजात अद्यापही अज्ञान आणि अंधःश्रद्धा आणि विकृती घर करून असल्याचा प्रत्यय आला.&lt;/p&gt;&lt;p&gt;मंगळसूत्र चोरले नाही हे सिद्ध करण्यासाठी विमाननगर येथील देवकर वस्तीत ता. २३ नोव्हेंबर रोजी चार महिलांना "अग्निपरीक्षा' द्यावी लागली आहे. या चौघींना कढईतील गरम तेलात हात घालण्यास भाग पाडणाऱ्या सासू-सुनेला विमानतळ पोलिसांनी अटक केली.&lt;/p&gt;&lt;p&gt;शिक्षण आणि उद्योग क्षेत्रात नावलौकीक मिळविलेल्या पुण्यनगरीत अशी घृणास्पद घटना व्हावी, याशिवाय दुसरं दुर्देव ते कोणतं...!&lt;/p&gt;&lt;p&gt;आपल्याला या घटनेबद्दल काय वाटते?.... &lt;/p&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/4762569513398062217-1121650538446677842?l=punepratibimb.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://punepratibimb.blogspot.com/feeds/1121650538446677842/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=4762569513398062217&amp;postID=1121650538446677842' title='13 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/4762569513398062217/posts/default/1121650538446677842'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/4762569513398062217/posts/default/1121650538446677842'/><link rel='alternate' type='text/html' href='http://punepratibimb.blogspot.com/2008/11/blog-post_3647.html' title='सुसंस्कृत समाजातही &quot;अग्निपरीक्षे&apos;चा विळखा'/><author><name>sakaal papers</name><uri>http://www.blogger.com/profile/05087401407157479916</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='24' src='http://3.bp.blogspot.com/_QLcp5QoQ6Aw/SKz-QNeo55I/AAAAAAAAAPk/E0MGM_E33Yk/S220/end+slide1.jpg'/></author><thr:total>13</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-4762569513398062217.post-4432340406276856566</id><published>2008-11-25T14:05:00.000+05:30</published><updated>2008-11-25T14:20:09.604+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='sasun hospital'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='deadbody'/><title type='text'>मृतदेह अदलाबदलीच्या चौकशीसाठी समिती</title><content type='html'>ससून रुग्णालयात मरणोत्तर तपासणीनंतर मृतदेहांची अदलाबदल झालेल्या घटनेची चौकशी करण्यासाठी चार सदस्यांची समिती ससून रुग्णालयाने सोमवारी नियुक्त केली. &lt;br /&gt;&lt;br /&gt;ससून रुग्णालयात मरणोत्तर तपासणीनंतर रविवारी संजय आबनावे व सुरेश वजीरसिंग घागडे यांचे मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देताना अदलाबदल झाली होती. त्यामुळे त्यांच्या नातेवाइकांनी तीव्र संताप व्यक्‍त केला होता. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी ससून रुग्णालयाने डॉ. अलका पवार, डॉ. एम. व्ही. जाधव, डॉ. दीपाली बिथारिया व कार्यालयीन अधीक्षक रमेश जगताप यांची चौकशी समिती नियुक्त केली आहे. झालेल्या घटनेच्या चौकशीचा अहवाल ही समिती सादर करणार आहे, असे रुग्णालय सूत्रांनी सांगितले. &lt;br /&gt;&lt;br /&gt;दरम्यान, मरणोत्तर तपासणी विभागातील एका कर्मचाऱ्याची (टेक्‍निशियन) प्रशासनाने सोमवारी दुसऱ्या विभागात बदली केली. आबनावे यांचा मृतदेह समजून घागडे यांचा मृतदेह ताब्यात घेणाऱ्या त्यांच्या नातेवाइकांकडेही या प्रकरणी चौकशी करण्यात येणार असल्याचे रुग्णालय सूत्रांनी सांगितले. &lt;br /&gt;&lt;br /&gt;आधीच जवळचा व्यक्ती गेल्यानं व्याकूळ झालेल्या नातेवाईकांना प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे मनस्ताप सहन करावा लागणं, हे केवळ निंदनीय आहे. असा ढिसाळ कारभार करणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे, असे वाटते का? मग आम्हाला नक्की लिहा...&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/4762569513398062217-4432340406276856566?l=punepratibimb.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://punepratibimb.blogspot.com/feeds/4432340406276856566/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=4762569513398062217&amp;postID=4432340406276856566' title='27 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/4762569513398062217/posts/default/4432340406276856566'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/4762569513398062217/posts/default/4432340406276856566'/><link rel='alternate' type='text/html' href='http://punepratibimb.blogspot.com/2008/11/blog-post_25.html' title='मृतदेह अदलाबदलीच्या चौकशीसाठी समिती'/><author><name>Vaishali Bhute, www.esakal.com</name><uri>http://www.blogger.com/profile/08569634449563779858</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>27</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-4762569513398062217.post-7836821809196210727</id><published>2008-11-18T13:04:00.000+05:30</published><updated>2008-11-18T13:13:01.151+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='youth'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='IT park'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='jobs'/><title type='text'>"आयटी'तील भूमिपुत्र</title><content type='html'>माहिती तंत्रज्ञान हा देशाच्या विकासात भर घालणारा सेवा क्षेत्रातील आघाडीचा उद्योग. या उद्योगात निर्माण होणारा प्रत्येक रोजगार कुशल आणि अकुशल क्षेत्रात चार रोजगार संधी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे उपलब्ध करून देतो. या क्षेत्राला केंद्र आणि राज्य सरकारकडून कराद्वारे मिळणाऱ्या सवलतीही मोठ्या आहेत. असे असतानाही या उद्योगांनी महाराष्ट्रातील स्थानिक पातळीवरील उमेदवारांना नोकऱ्यांत संधी नाकारणे, हा कायदा धाब्यावर बसविण्याचाच प्रकार आहे. पुणे विभागातील नोंदणी केलेल्या कंपन्यांपैकी केवळ १०-१५ टक्केच कंपन्या जिल्हा रोजगार विनिमय केंद्रांकडे नोंदणी करतात. ही रोजगार विभागाने जाहीर केलेली आकडेवारी पुरेशी बोलकी आहे. औद्योगिक विकासात स्थानिक लोकांना पुरेशी रोजगाराची संधी मिळाल्यास सामाजिक ताण निर्माण होत नाही. रोजगार मिळाल्याने महानगरांकडे होणाऱ्या स्थलांतरावरही नियंत्रण राहू शकते. महाराष्ट्र सरकारने याबाबत १३ फेब्रुवारी १९७३ मध्येच अध्यादेश जारी केलेला आहे. राज्याच्या निरनिराळ्या विभागांच्या तुलनात्मक शक्तिस्थानांचा उपयोग करून संतुलित विकास साधावा, या उद्देशाने हे धोरण राबविण्यात आले. &lt;br /&gt;&lt;br /&gt;२५ पेक्षा अधिक कर्मचारीसंख्या असलेल्या छोट्या आस्थापनांना हा नियम लागू असल्याने सरकारच्या रोजगार निर्मितीच्या प्रयत्नांना साथ देणे, ही आयटी क्षेत्रातील कंपन्यांचीही जबाबदारी आहे. केंद्र सरकारकडून या उद्योगांना २०१० पर्यंत करसवलतीत मुदतवाढही जाहीर झालेली आहे. भारताचा या क्षेत्रातील पुढावा कायम राहण्यासाठी या सवलती आवश्‍यक आहेत. मात्र सवलतीत &lt;br /&gt;ून कंपनीचा विकास साधताना समाजाला बरोबर घेऊन जाण्याचे भान या कंपन्यांनी कायम ठेवायला हवे. बिहार, कर्नाटक, पश्‍चिम बंगालसारख्या राज्यांत स्थानिकांना रोजगारप्रक्रियेत सामावून घेण्याच्या नियमांचे कसोशीने पालन केले जाते. तसे न करणाऱ्या कंपन्यांवर दंडात्मक कारवाईही होते. महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यात हे का होत नाही, याचे उत्तर प्रशासन आणि राजकीय नेतृत्वाने द्यायला हवे. &lt;br /&gt;&lt;br /&gt;आयटी कंपन्यांनीही प्रशिक्षण देऊन स्थानिकांची उपयुक्तता वाढेल, हे पाहायला हवे. महाराष्ट्रातील अविकसित जिल्ह्यांत स्थानिकांना रोजगाराचे धोरण राबविल्यास मंदी सुसह्य होणार आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;कायदा असूनही आयटी कंपन्या जर कायद्याला जुमानत नसतील, तर अशा कंपन्यांच्या विरोधात न्यायालयाचा अवमान केल्याचा गुन्हा दाखल करायला हवा. आपल्याला काय वाटते? आम्हाला नक्की लिहा.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/4762569513398062217-7836821809196210727?l=punepratibimb.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://punepratibimb.blogspot.com/feeds/7836821809196210727/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=4762569513398062217&amp;postID=7836821809196210727' title='4 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/4762569513398062217/posts/default/7836821809196210727'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/4762569513398062217/posts/default/7836821809196210727'/><link rel='alternate' type='text/html' href='http://punepratibimb.blogspot.com/2008/11/blog-post_18.html' title='&quot;आयटी&apos;तील भूमिपुत्र'/><author><name>Vaishali Bhute, www.esakal.com</name><uri>http://www.blogger.com/profile/08569634449563779858</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>4</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-4762569513398062217.post-738888499647769031</id><published>2008-11-14T17:11:00.000+05:30</published><updated>2008-11-14T17:21:37.451+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='problames'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='social'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='steet child'/><title type='text'>पुण्यातील "बालपण' - पाचशे मुले रोज रस्त्यावर</title><content type='html'>गोडगोजिऱ्या मुलांच्या सान्निध्यात बालदिन साजरा केला जात असताना पुण्यासारख्या शहरात रस्त्यावरच्या मुलांचा प्रश्‍न गांभीर्याने उभा ठाकला आहे. व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्‍लिक करा. &lt;br /&gt;आशाकिरण या सामाजिक संस्थेने केलेल्या सर्वेक्षणातून, शहरात चार ते १५ वयोगटातील पाचशे मुले दररोज रस्त्यावर असतात, हे वास्तव समोर आले आहे. &lt;br /&gt;&lt;br /&gt;रस्त्यावर राहणाऱ्या चारशे मुलांच्या अभ्यासांतर्गत संस्थेने या मुलांचे प्रमाण, त्याचे स्वरूप, कारणे, वयोगट, लिंगभाव, स्थलांतर, शिक्षण, वर्तन, रोजचे उत्पन्न, व्यसने, सवयी, व्याधी आदी बाबींवर भर दिला आहे. त्यासाठी स्वारगेट, पुणे स्टेशन, महापालिका भवन, शिवाजीनगर, हडपसर, बिबवेवाडी, गुलटेकडी, डेक्कन, पर्वती, सारसबाग, भवानी पेठ अशा अकरा परिसरांतील मुलांची निवड केली. &lt;br /&gt;&lt;br /&gt;या सर्वेक्षणानुसार चार ते १५ या वयोगटातील ५०० मुले दररोज पुण्यात रस्त्यांवर आढळून येतात. त्यापैकी ७२ टक्के मुले, तर २८ टक्के मुली असतात. विविध शहरांमध्ये स्थलांतरित होणाऱ्या मुलांचे प्रमाणही मोठे असून, एकूण मुलांपैकी भीक मागणाऱ्या मुलांचे प्रमाण ५५ टक्के आहे. रोज ५० ते तीनशे रुपयांचे उत्पन्न मिळविणाऱ्या मुलांचे प्रमाण सर्वाधिक म्हणजे ५० टक्के आहे; तर २५० रुपये उत्पन्न मिळविणाऱ्या मुलांचे प्रमाण सर्वांत कमी शून्य पूर्णांक चार टक्के आहे. पैशांची बचत करणारी मुले केवळ २७ टक्के असून ५५ टक्के मुलांनी कोणतीही माहिती देण्यास नकार दिला. बचतीसाठी ते गल्ला, पुरचुंडी, दगड (खाली), कुटुंबीय इत्यादी पर्यायांचा वापर करतात. खाद्यपदार्थांवर खर्च करणाऱ्या मुलांचे प्रमाण ३० टक्के आहे. त्याव्यतिरिक्‍त खेळ, चित्रपट, व्यसने आदींवरही पैसे खर्च केले जातात. &lt;br /&gt;&lt;br /&gt;व्यसनासाठी विविध पदार्थांचे सेवन केले जात असल्याचे सर्वेक्षणातून स्पष्ट झाले. त्यामध्ये व्हाइटनर, दारू, सिगारेट- बिडी, गुटखा, तंबाखू, मशेरीचा समावेश असून सर्वाधिक ४४ टक्के मुले "व्हाइटनर'चे व्यसन करतात. त्याखालोखाल दारूचे व्यसन करतात. &lt;br /&gt;&lt;br /&gt;शिक्षणाबाबत बहुतांश मुलांच्या ठायी उदासीनता आढळते. त्यामुळे ६२ टक्के मुले अशिक्षित, तर २९ टक्के अल्पशिक्षित आहेत. शिकण्याची इच्छा आहे का, असे विचारले तेव्हा ६३ टक्के मुलांनी राहण्याची व्यवस्था झाल्यासच शिक्षण घेण्यास होकार दिला. तर, २४ टक्के मुलांनी नकार दर्शविला. सहा टक्के मुलांनी मात्र मौन बाळगले. ८३ टक्के मुले आपल्या कुटुंबाबरोबर राहत असली, तरी सुमारे आठ टक्के मुले एकटीच आहेत. त्यातील बरीच मुले गेल्या आठ वर्षांपासून रस्त्यावर असून विविध कारणांमुळे घरातून पळून येणाऱ्या मुलांची संख्याही मोठी आहे. महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून आलेल्या १० ते १२ वयोगटातील मुलांचे प्रमाण मोठे (२० टक्के) आहे. &lt;br /&gt;&lt;br /&gt;याबाबत संस्थेचे संचालक मनीष श्रॉफ "सकाळ'शी बोलताना म्हणाले, ""रस्त्यांवरील मुलांसाठी काही प्रकल्प आखण्यासाठी असे सर्वेक्षण करण्यात आले आहे. दिवसा आणि रात्री अशा दोन टप्प्यांत हे सर्वेक्षण केले. त्यासाठी आमचे १५ प्रतिनिधी दीड महिना काम करत होते.'' &lt;br /&gt;&lt;br /&gt;मुलांच्या उत्पन्नाचे साधन (टक्केवारीत) &lt;br /&gt;भीक मागणे - ५५ टक्के &lt;br /&gt;गाडी साफ करणे, टपरीवर काम करणे, विक्री - १४ टक्के &lt;br /&gt;फुले विक्री - एक टक्का &lt;br /&gt;सॉफ्ट टॉईज - ८.५ टक्के &lt;br /&gt;वृत्तपत्र विक्री - एक टक्का &lt;br /&gt;कचरा गोळा करणे - ४.५ टक्के &lt;br /&gt;चोरी - सात टक्के &lt;br /&gt;&lt;br /&gt;रोजचे उत्पन्न (टक्केवारीत) &lt;br /&gt;शंभर रुपये - ५० &lt;br /&gt;दीडशे रुपये - १४-१५ &lt;br /&gt;दोनशे रुपये - १५ &lt;br /&gt;अडीचशे - ०.४ &lt;br /&gt;तीनशे - दोन &lt;br /&gt;पन्नास रुपये - १७.३ &lt;br /&gt;&lt;br /&gt;पैसे बचत (टक्केवारीत) &lt;br /&gt;पैसे बचत करणारी एकूण मुले - २७ &lt;br /&gt;करत नाही - ५ &lt;br /&gt;माहीत नाही - ५५ &lt;br /&gt;गल्ला, कपड्याची पुरचुंडी बांधून - २७ &lt;br /&gt;दगडाखाली - ०.८ &lt;br /&gt;आईकडे - ९ &lt;br /&gt;मौन बाळगले - १२.५ &lt;br /&gt;&lt;br /&gt;------------------------ &lt;br /&gt;व्यसने &lt;br /&gt;&lt;br /&gt;व्हाइटनर - ४४ &lt;br /&gt;दारू - २० &lt;br /&gt;सिगारेट- बिडी - १० &lt;br /&gt;गुटखा, तंबाखू, तत्सम - २१- २२&lt;br /&gt;&lt;br /&gt;ही आकडेवारी अतिशय बोलकी आहे. मात्र, तेवढीच मनाला चटका लावणारीही. आज एवढ्या मुलांचं भविष्य अंधकारमय होत आहे. त्यांचं बालपण कोमेजलं जातंय. अशा अवस्थेत आपण २०२० मध्ये महासत्ता बनण्याचं स्वप्न कसं पाहणार? &lt;br /&gt;                                                                            &lt;br /&gt;                                                                              - वैशाली भुते&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/4762569513398062217-738888499647769031?l=punepratibimb.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://punepratibimb.blogspot.com/feeds/738888499647769031/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=4762569513398062217&amp;postID=738888499647769031' title='1 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/4762569513398062217/posts/default/738888499647769031'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/4762569513398062217/posts/default/738888499647769031'/><link rel='alternate' type='text/html' href='http://punepratibimb.blogspot.com/2008/11/blog-post_14.html' title='पुण्यातील &quot;बालपण&apos; - पाचशे मुले रोज रस्त्यावर'/><author><name>Vaishali Bhute, www.esakal.com</name><uri>http://www.blogger.com/profile/08569634449563779858</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>1</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-4762569513398062217.post-2255469055094494594</id><published>2008-11-08T12:17:00.000+05:30</published><updated>2008-11-08T12:26:26.939+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='maharashtra navnirman sena'/><title type='text'>"आता आम्हाला वाचवायला राज ठाकरे येणार का?'</title><content type='html'>राज ठाकरेंनी छेडलेल्या आंदोलनाची झळ आता इतर प्रांतात राहणाऱ्या महाराष्ट्रीयन लोकांनाही बसू लागली आहे. &lt;br /&gt;&lt;br /&gt;हरियाणातील करनाल येथे राहणाऱ्या विजय सुर्यवंशी यांच्या घरी बुधवारी रात्री काही सशस्त्र गुंड घुसले आणि त्यांना "महाराष्ट्रात परत जा अन्यथा तुम्हाला संपवून टाकू' अशी धमकी दिली. या प्रसंगानंतर विजय सुर्यवंशी आणि त्यांच्या कुटुंबाल प्रचंड धक्का बसला आहे. गेली १५ वर्षे करनाल मध्ये राहत असलेल्या सुर्यवंशी कुटुंबियांना हा प्रकार अतिशय अनपेक्षित असाच होता. &lt;br /&gt;&lt;br /&gt;हा राज ठाकरे यांनी परप्रांतीयांविरुद्ध घेतलेल्या भूमिकेचाच परिणाम असल्याने "आता आम्हाला वाचवायला राज ठाकरे येणार आहेत का', असा प्रश्‍न सुर्यवंशी यांच्या पत्नी कल्पना यांनी केला आहे. &lt;br /&gt;&lt;br /&gt;केवळ आम्ही महाराष्ट्रीयन असल्यामुळे आमच्यावर असा प्रसंग पहिल्यांदाच आला आहे, असे कल्पना सूर्यवंशी यांनी म्हटले आहे. तसेच आम्ही येथून कुठेही जाणार नाही कारण हा "आमचा देश' आहे. आणि देशात कोठेही राहण्याचा आणि काम करण्याचा आम्हाला पूर्ण अधिकार आहे. राज ठाकरेंची भूमिका पूर्णपणे चुकीची आहे, असे मतही कल्पना यांनी व्यक्त केले. &lt;br /&gt;&lt;br /&gt;करनालमध्ये सुमारे ५०० मराठी कुटुंबं आहेत. या घटनेचा धसका या सर्वांनीच घेतला आहे. &lt;br /&gt;&lt;br /&gt;केवळ करनाल किंवा हरियाणाच नाही तर झारखंड, मध्य प्रदेश, गुजरात या राज्यांतील मराठी लोकांनाही आता आपल्यावरही असाच प्रसंग येणार नाही ना, अशी भीती वाटत आहे. &lt;br /&gt;&lt;br /&gt;सूर्यवंशी कुटुंबीयांना मराठी असण्याचा झालेला तोटा इतर प्रांतात राहणाऱ्या आणखी किती कुटुंबीयांना बसणार हे आता तरी सांगता येणार नाही. पण, हे लोण असेच पसरत राहिले तर मराठीजनांना पळता भुई थोडी होईल, यात शंका नाही. एवढंच नाही, तर प्रांतीय वाद उफाळून येऊन सर्वच परप्रांतीय एकमेकांविरुद्ध बंड पुकारतील. अशा अवस्थेत राजकारण्यांची सामंज्यस्याची भूमिका घेणे, केव्हाही चांगले. आपल्याला काय वाटते?&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/4762569513398062217-2255469055094494594?l=punepratibimb.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://punepratibimb.blogspot.com/feeds/2255469055094494594/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=4762569513398062217&amp;postID=2255469055094494594' title='13 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/4762569513398062217/posts/default/2255469055094494594'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/4762569513398062217/posts/default/2255469055094494594'/><link rel='alternate' type='text/html' href='http://punepratibimb.blogspot.com/2008/11/blog-post_08.html' title='&quot;आता आम्हाला वाचवायला राज ठाकरे येणार का?&apos;'/><author><name>Vaishali Bhute, www.esakal.com</name><uri>http://www.blogger.com/profile/08569634449563779858</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>13</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-4762569513398062217.post-4837173224731545521</id><published>2008-11-06T17:38:00.000+05:30</published><updated>2008-11-06T17:40:00.523+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='obama'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='america eletion'/><title type='text'>ओबामा जिंकले कसे?</title><content type='html'>अवघ्या दोन वर्षांपूर्वी बराक हुसेन ओबामा कोणाला माहिती होते?... फारसे कोणालाच नव्हते. अमेरिकेच्या राजकीय नकाशावर उदय होण्याइतपतही इलिनॉसच्या या सिनेटरचे राजकारणात स्थान नव्हते. &lt;br /&gt;&lt;br /&gt;मग ते जिंकले कसे? चतुर आणि शिस्तबद्ध प्रचार, पैशाचा प्रचंड वापर आणि अनुकूल राजकीय वातावरण हे तीन मुद्दे ओबामांच्या विजयासाठी कारणीभूत ठरले, असे जागतिक प्रसारमाध्यमांनी विश्‍लेषण केले आहे. &lt;br /&gt;&lt;br /&gt;उमेदवारी मिळविण्याच्या स्पर्धेत ओबामांनी हिलरी क्‍लिंटन यांच्यासारख्या दिग्गजाला मागे टाकले, तेथेच ते अर्धी लढाई जिंकले. उरलेली लढाई त्यांनी पैशाच्या जोरावर जिंकली. प्राथमिक फेऱ्यांतच ओबामांना वाढता प्रतिसाद मिळाल्याने त्यांचा आत्मविश्‍वास दुणावला. दात्यांची संख्या जशी वाढत गेली, तसा त्यांनी प्रचारासाठी सरकारी पैसा नाकारला. त्यामुळे पैशाच्या वापराचे बंधनही त्यांच्यावर उरले नाही. त्यांच्या प्रचार मोहिमेला पैसा देणाऱ्यांची मोठी फळी उभी राहिली. "फेसबुक'चे संस्थापक ख्रिस ह्यूज यांनी ओबामांना इंटरनेट निधी प्रणाली तयार करून दिली. त्याद्वारा ३० लाख लोकांनी त्यांना पैसा उभा करून दिला. त्यातूनच ओबामा हे विरोधी जॉन मॅकगेन यांच्यापेक्षा चौपट खर्च करू शकले. &lt;br /&gt;&lt;br /&gt;दूरचित्रवाणीचा ओबामांनी आपल्या प्रचारात मॅकगेन यांच्यापेक्षा सफाईने वापर करून घेतला. प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात ओबामांनी मॅकगेन यांना प्रत्येक आघाडीवर मागे टाकले. रिपब्लिकन पक्षाच्या बालेकिल्ल्यातही ओबामांनी मॅकगेन यांची दमछाक केली. व्हिडिओ गेमच्या सीडींमध्येही ओबामांनी जाहिराती दिल्या. &lt;br /&gt;&lt;br /&gt;"व्होट फॉर चेंज' (बदलासाठी मतदान करा) हे ओबामांचे आवाहन अमेरिकेतील तरुणाईला भावले आणि त्यांनी ओबामांना भरभरून मतदान केले, हे आकडेवारीवरून स्पष्ट झाले. "एक घर, एक कार आणि एक कुटुंब' या प्रतिमेमुळे ओबामांना ज्येष्ठांची पसंती मिळाली. &lt;br /&gt;&lt;br /&gt;आपल्याला काय वाटते, कशाच्या जोरावर ओबामा निवडणूक जिंकले असतील...चतुर आणि शिस्तबद्ध प्रचारामुळे की अनुकुल वातावरणामुळे? आपण ओबामाच्या जिंकण्याने समाधानी आहात का? भारतीयांची त्यांच्याकडून काय अपेक्षा आहे, असे वाटते? &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;a href=http://www.esakal.com/features/051108/obama_slide/index.htm&gt;बराक ओबामा यांचा स्लाईड शो &lt;/a&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/4762569513398062217-4837173224731545521?l=punepratibimb.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://punepratibimb.blogspot.com/feeds/4837173224731545521/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=4762569513398062217&amp;postID=4837173224731545521' title='2 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/4762569513398062217/posts/default/4837173224731545521'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/4762569513398062217/posts/default/4837173224731545521'/><link rel='alternate' type='text/html' href='http://punepratibimb.blogspot.com/2008/11/blog-post_06.html' title='ओबामा जिंकले कसे?'/><author><name>Vaishali Bhute, www.esakal.com</name><uri>http://www.blogger.com/profile/08569634449563779858</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>2</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-4762569513398062217.post-1779778230037826631</id><published>2008-11-04T12:05:00.000+05:30</published><updated>2008-11-04T12:17:59.593+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='exam'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='Pune'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='police'/><title type='text'>मोटारींच्या प्रकाशात उमेदवारांची धावण्याची चाचणी</title><content type='html'>वेळापत्रक लांबल्यामुळे शहर पोलिस दलात भरतीसाठी आलेल्या उमेदवारांना मोटारींच्या दिव्यांच्या प्रकाशात धावण्याची चाचणी पूर्ण करण्याची सोमवारी रात्री वेळ आली. &lt;br /&gt;मोटारी, जीपच्या दिव्यांच्या उजेडात धावण्याची चाचणी होत असल्याचे दृश्‍य पाहण्यासाठी शिवाजीनगरमधील पोलिस मुख्यालय मैदानाबाहेर बघ्यांनी रात्री गर्दी केली होती. &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;पोलिस मुख्यालयात शारीरिक चाचणीच्या मैदानावर दिव्यांची पुरेशी व्यवस्था नव्हती. तेथे उभारण्यात आलेल्या चार तंबूंबाहेर हॅलोजन दिवे लावण्यात आले होते; परंतु त्यांचा पुरेसा प्रकाश पडत नव्हता. त्यामुळे दहा-बारा पोलिस जीप व मोटारींचे मैदानावर कोंडाळे करण्यात आले. त्या सुरू ठेवून त्यांच्या दिव्यांच्या प्रकाशात उमेदवारांनी धावण्याची चाचणी पूर्ण केली. त्यासाठी सायंकाळी सात वाजल्यापासून मोटारी व जीप मैदानावर तैनात करण्यात आल्या होत्या. रात्री साडेआठ वाजता ही चाचणी पूर्ण झाल्यावर उमेदवार नोंदणी कक्षात पोचले. तेथे रात्री साडेनऊपर्यंत त्यांच्या अर्जांवर प्रक्रिया सुरू होती. त्यामुळे आयुक्तालयातील लिपिक कर्मचाऱ्यांनाही मैदानावरून घरी निघण्यासाठी रात्रीचे दहा वाजले. &lt;br /&gt;&lt;br /&gt;याबाबत उपायुक्त अनंत रोकडे यांनी पहिला दिवस असल्याने ही वेळ आल्याचे सांगितले असले, तरी या सर्व गोष्टी गृहित धरून आवश्‍यक त्या उपाययोजना करणे महत्त्वाचे हाते. त्याबाबत गलथान राहण्याचा काहीही संबंध नव्हता, असे वाटते.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/4762569513398062217-1779778230037826631?l=punepratibimb.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://punepratibimb.blogspot.com/feeds/1779778230037826631/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=4762569513398062217&amp;postID=1779778230037826631' title='1 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/4762569513398062217/posts/default/1779778230037826631'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/4762569513398062217/posts/default/1779778230037826631'/><link rel='alternate' type='text/html' href='http://punepratibimb.blogspot.com/2008/11/blog-post_04.html' title='मोटारींच्या प्रकाशात उमेदवारांची धावण्याची चाचणी'/><author><name>Vaishali Bhute, www.esakal.com</name><uri>http://www.blogger.com/profile/08569634449563779858</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>1</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-4762569513398062217.post-2792007368067502026</id><published>2008-11-03T12:32:00.000+05:30</published><updated>2008-11-03T12:42:26.186+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='suiside'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='software engineer'/><title type='text'>संगणक अभियंत्याचा आत्महत्येचा प्रयत्न</title><content type='html'>एकाकीपणाला कंटाळलेल्या संगणक अभियंत्याने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा नुकताच प्रयत्न केला. &lt;br /&gt;सुदैवाने वेळीच मदत मिळाल्यामुळे तो बचावला असून खासगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत. &lt;br /&gt;&lt;br /&gt;महंतेश शरणबसप्पा खैराटे (वय २७, रा. वृंदावन सोसायटी, मंत्री पार्कजवळ, कोथरूड) असे अभियंत्याचे नाव आहे. तो मूळचा सोलापूर जिल्ह्यातील असून सध्या बावधनमधील एका सॉफ्टवेअर कंपनीमध्ये काम करीत आहे. दीपावलीत पाडव्याच्या दिवशी (ता. २९ ऑक्‍टोबर) त्याने फर्ग्युसन महाविद्यालय रस्त्यावरील गणेशवाडीमध्ये शिवानंद अपार्टमेंटच्या आवारात विषारी औषध प्राशन केले होते. आत्महत्येचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून त्याच्यावर डेक्कन पोलिस ठाण्यात शनिवारी गुन्हा दाखल झाला. &lt;br /&gt;&lt;br /&gt;पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खैराटे सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास शिवानंद अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या एका मैत्रिणीला भेटण्यासाठी आला होता. तिला दीपावलीच्या शुभेच्छा दिल्यावर काही मिनिटांतच तो जिन्यातून खाली आला. त्याने विषारी औषध प्राशन केले. तो तेथेच चक्कर येऊन पडला होता. मैत्रिणीने त्याला अन्य नागरिकांच्या मदतीने खासगी रुग्णालयात दाखल केले. झडतीमध्ये त्याच्याकडे इंग्रजी भाषेत लिहिलेली चिठी सापडली. त्यात "माझ्या एकाकीपणाच्या परिस्थितीला मीच कारणीभूत असून त्यामुळे आत्महत्या करीत आहे,' अशा आशयाचा मजकूर होता. &lt;br /&gt;&lt;br /&gt;एकाकीपण, नैराश्‍य, अस्वस्थता, कामाचा ताण या सर्व गोष्टींना कंटाळून आत्महत्या करणाऱ्या तरुणांचं प्रमाण सध्या झपाट्यानं वाढतंय. गलेलठ्ठ पगार, उंची आयुष्य जगणाऱ्या तरुणांचंच प्रमाण यात अधिक आहे. सर्व सुखवस्तू उपभोगत असताना या तरुणांना कोणती चिंता ग्रासत असेल, की या आत्महत्येपुढे त्यांना या सर्व गोष्टी क्षुद्र वाटाव्या. आपल्याकडे आहे याचं उत्तर?&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/4762569513398062217-2792007368067502026?l=punepratibimb.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://punepratibimb.blogspot.com/feeds/2792007368067502026/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=4762569513398062217&amp;postID=2792007368067502026' title='2 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/4762569513398062217/posts/default/2792007368067502026'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/4762569513398062217/posts/default/2792007368067502026'/><link rel='alternate' type='text/html' href='http://punepratibimb.blogspot.com/2008/11/blog-post_03.html' title='संगणक अभियंत्याचा आत्महत्येचा प्रयत्न'/><author><name>Vaishali Bhute, www.esakal.com</name><uri>http://www.blogger.com/profile/08569634449563779858</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>2</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-4762569513398062217.post-1681420644210173273</id><published>2008-11-02T13:32:00.000+05:30</published><updated>2008-11-02T13:39:35.214+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='pakages'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='farmer suiside'/><title type='text'>आत्महत्या थांबविण्यास "पॅकेज' हा उपाय नाही</title><content type='html'>पुणे, ता. १ - ""विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी "पॅकेज' हा उपाय नाही. त्यामुळे हे प्रमाण वाढणारच आहे. त्याऐवजी शेतीची पायाभूत साधने उपलब्ध करून देण्याची गरज आहे,'' असे प्रतिपादन ज्येष्ठ जलतज्ज्ञ राजेंद्रसिंह यांनी शनिवारी व्यक्त केले.&lt;br /&gt;समाजाला पर्यावरणरक्षण आणि वृक्षसंवर्धनाचे महत्त्व कळावे, यासाठी "क्रिएशन एंटरटेनमेंट' आणि म्हैसकर फाउंडेशनतर्फे "सृष्टी' हा नृत्याविष्कार आयोजिण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या पूर्वार्धात ज्येष्ठ पत्रकार अनंत दीक्षित यांनी राजेंद्रसिंह यांच्याशी संवाद साधला, त्या वेळी राजेंद्रसिंह बोलत होते. &lt;br /&gt;&lt;br /&gt;ते म्हणाले, ""शेतकऱ्यांना पैशाचे नियोजन करता आले नाही, अशांसाठी पॅकेज जाहीर करणे म्हणजे आत्महत्या वाढविण्याचा खेळ आहे. शेतकऱ्यांचा आत्मविश्‍वास वाढण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. आत्महत्येचे मूळ कारण समजून घेऊन त्यावर मार्ग काढणारी यंत्रणा सरकारने उभी करावी.'' &lt;br /&gt;&lt;br /&gt;या वेळी राजेंद्रसिंह यांनी पाण्याविषयी भारतामध्ये परंपरेतून आलेली आत्मीयता, राजस्थानमध्ये ग्रामस्थांच्या सहभागातून केलेला कायापालट, नदी प्रदूषण, सरकारची भूमिका, पाणी प्रश्‍नाशी निगडित विविध मुद्द्यांवर आपले विचार व्यक्त केले. &lt;br /&gt;&lt;br /&gt;ते म्हणाले, ""भारतीय संस्कृतीत पाण्याला सर्वाधिक महत्त्व दिले आहे. पाण्याचे योग्य नियोजन करण्याबरोबरच पूर्वजांनी विविध परंपरांच्या माध्यमातून पाण्याविषयी वाटणारी कृतज्ञताही जपली. मात्र, तंत्रज्ञान, विकासाच्या मागे धावणाऱ्या आपल्या पिढीला याची जाणीव नाही. पाश्‍चात्त्य संस्कृतीच्या आकर्षणामुळे आपल्याला आपल्या क्षमतांचा विसर पडला आहे. प्रदूषण, बांधकाम व्यावसायिकांचे अतिक्रमण, भूजल शोषण यामुळे देशातील १४४ लहान-मोठ्या नद्यांवर संकट आले आहे. तरीही सरकार या गंभीर प्रश्‍नाकडे दुर्लक्ष करीत आहे. समाजाने सरकारवर दबाव आणला तरच यावर मार्ग काढणे शक्‍य आहे,'' असेही त्यांनी सांगितले. &lt;br /&gt;&lt;br /&gt;घरातल्या पाण्यापासून ते समुद्रापर्यंत पाणी कोणतेही असू देत, प्रत्येक नागरिकाने पाण्याचा गैरवापर टाळावा, असे आवाहनही त्यांनी या वेळी केले. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात "सृष्टी' हा नृत्य-संगीतमय आविष्कार सादर करण्यात आला. कथक, लोकसंगीत व दृक्‌श्राव्य माध्यमातून पर्यावरणरक्षणाचा संदेश या वेळी त्यांनी दिला. प्रसिद्ध नृत्यांगना रोशन दात्ये यांनी या बॅलेचे दिग्दर्शन केले होते. अनघा घैसास यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.&lt;br /&gt;&lt;br /&gt;श्री. राजेंद्रसिंह यांनी केलेले प्रतिपादन योग्यच आहे. शेतकऱ्यांमधील आत्मविश्‍वास वाढविण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. केवळ पॅकेज वाढवून हा प्रश्‍न सोडविता येणार नाही. तर, प्रश्‍नाचे मूळ शोधला पाहिजे. आपल्याला आणखी काही उपाय सांगावेसे वाटतात का? शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी कोणत्याप्रकाची पावले उचलली गेली पाहिजेत?&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/4762569513398062217-1681420644210173273?l=punepratibimb.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://punepratibimb.blogspot.com/feeds/1681420644210173273/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=4762569513398062217&amp;postID=1681420644210173273' title='5 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/4762569513398062217/posts/default/1681420644210173273'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/4762569513398062217/posts/default/1681420644210173273'/><link rel='alternate' type='text/html' href='http://punepratibimb.blogspot.com/2008/11/blog-post_02.html' title='आत्महत्या थांबविण्यास &quot;पॅकेज&apos; हा उपाय नाही'/><author><name>Vaishali Bhute, www.esakal.com</name><uri>http://www.blogger.com/profile/08569634449563779858</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>5</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-4762569513398062217.post-1490118984113132075</id><published>2008-11-01T16:44:00.000+05:30</published><updated>2008-11-01T16:46:21.436+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='Ramvilas pasvan'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='Raj Thakre'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='politics'/><title type='text'>रामविलास पासवान यांचा सल्ला योग्य म्हणावा का?</title><content type='html'>एकीकडे राज ठाकरे पत्रकार परिषद घेऊन सर्व नेते मंडळी, शासन आणि पोलिसांवर टीका करत असताना दुसरीकडे दिल्लीमध्ये मात्र बिहार आणि उत्तर भारतीय नेत्यांनी राज ठाकरेंवर तोफ डागली. रामविलास पासवान यांनी राज यांच्याविरुद्धच्या मागण्यांचा पुनरुच्चार केला. ठाकरे यांनी भावना भडकविणारे राजकारण करण्यापेक्षा विकासाचे राजकारण करावे, असा उपरोधिक सल्लाही त्यांनी दिला. राष्ट्रीय सुरक्षा कायद्याच्या आधारे त्यांच्याविरुद्ध कारवाई, राहुल राज मृत्यूप्रकारणी उच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायाधिशांकडून चौकशी आणि न्यायालयाच्या अजामीनपात्र वॉरंटची अंमलबजावणी करून ठाकरे यांना झारखंड पोलिसांच्या ताब्यात देणे, या मागण्या कायम असल्याचेही त्यांनी सांगितले. &lt;br /&gt;&lt;br /&gt;काही उत्तर भारतीय नेत्यांनी महाराष्ट्राच्या विरोधातही भूमिका घेतली. तर,राज यांच्यावरकरावाई करण्याबाबत राज्य सरकारने अक्षम्य ढिलाई दाखविली आहे, अशा शब्दात पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी महाराष्ट्र सरकारचा समाचार घेतला. &lt;br /&gt;&lt;br /&gt;उत्तर भारतीय नेत्यांनी राज ठाकरे आणि महाराष्ट्राच्या विरोधात दंड थोपटले असले, तरी अद्यापही महाराष्ट्रातील नेत्यांमध्ये एकवाक्‍यता दिसत नाही. राज्यातील नेते संघटित झाल्यास उत्तर भारतीयांना महाराष्ट्राच्या विरोधात बोलण्यावर वचक बसेल. आपल्याला काय वाटते?&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/4762569513398062217-1490118984113132075?l=punepratibimb.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://punepratibimb.blogspot.com/feeds/1490118984113132075/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=4762569513398062217&amp;postID=1490118984113132075' title='4 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/4762569513398062217/posts/default/1490118984113132075'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/4762569513398062217/posts/default/1490118984113132075'/><link rel='alternate' type='text/html' href='http://punepratibimb.blogspot.com/2008/11/blog-post.html' title='रामविलास पासवान यांचा सल्ला योग्य म्हणावा का?'/><author><name>Vaishali Bhute, www.esakal.com</name><uri>http://www.blogger.com/profile/08569634449563779858</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>4</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-4762569513398062217.post-9161943696430062328</id><published>2008-10-31T14:29:00.001+05:30</published><updated>2008-10-31T14:31:14.890+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='Raj Thakre'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='maharashtra navnirman sena'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='press conference'/><title type='text'>पुन्हा एकदा "राज'कीय वादळ?</title><content type='html'>राहुल राज या घटनेच्या पार्श्‍वभूमीवर राज ठाकरे यांनी मुंबई पोलिसांची विशेष परवानगी घेऊन वांद्रयात पत्रकार परिषद घेऊन शासन, पोलिस आणि राजकीय नेत्यांना टीकेचे लक्ष्य केले. सरकार बदलत असतात. आज तुमची वेळ आहे. उद्या माझी येईल, असा धमकीवजा इशारा त्यांनी अप्रत्यक्षरीत्या आर. आर. पाटील आणि विलासराव देशमुख यांना दिला. संवेदनशील परिस्थितीत नेत्यांनी सुरक्षा वाढविली जात असताना, माझी मात्र सुरक्षा का काढून घेण्यात आली, असा खडा सवालही त्यांनी या वेळी विचारला. त्याचबरोबर त्यांनी छट पूजा, लालू प्रसाद यादव यांबाबत बिनधास्त मतं नोंदविली.&lt;br /&gt;&lt;span class=""&gt;&lt;/span&gt;&lt;br /&gt;भाषणावर बंदी असताना राज ठाकरे यांना पत्रकार परिषदेला परवानगी देण्यात आली. पत्रकार परिषदेत त्यांनी केलेल्या वक्तव्यावर काही कार्यकर्त्यांनी टाळ्या वाजवल्या. त्यावर राज यांनी, टाळ्या काय वाजवताय, ही पत्रकार परिषद आहे, जाहीर सभा नाही, अशी कानउघाडणी केली.&lt;br /&gt;&lt;div align="center"&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;राज यांनी पत्रकार परिषदेत अनेक संवेदनशील मुद्‌द्‌याला हात घातला. सध्याची परिस्थिती लक्षात घेता राज यांना पत्रकार परिषद घेण्यास परवानगी देणे योग्य आहे का? या परिषदेमुळे वातावरण पुन्हा गढूळ होण्याची शक्‍यता पोलिसांना वाटली नाही का? &lt;/strong&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/4762569513398062217-9161943696430062328?l=punepratibimb.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://punepratibimb.blogspot.com/feeds/9161943696430062328/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=4762569513398062217&amp;postID=9161943696430062328' title='7 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/4762569513398062217/posts/default/9161943696430062328'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/4762569513398062217/posts/default/9161943696430062328'/><link rel='alternate' type='text/html' href='http://punepratibimb.blogspot.com/2008/10/blog-post_31.html' title='पुन्हा एकदा &quot;राज&apos;कीय वादळ?'/><author><name>Vaishali Bhute, www.esakal.com</name><uri>http://www.blogger.com/profile/08569634449563779858</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>7</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-4762569513398062217.post-5821492614666240321</id><published>2008-10-26T13:14:00.004+05:30</published><updated>2008-10-26T13:25:19.691+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='social'/><title type='text'>प्रकाशाची फुले...</title><content type='html'>&lt;a onblur="try {parent.deselectBloggerImageGracefully();} catch(e) {}" href="http://2.bp.blogspot.com/_QLcp5QoQ6Aw/SQQgZh_hMXI/AAAAAAAAARE/CxvZGzyYVDE/s1600-h/Wadekar_Blog_01.jpg"&gt;&lt;img style="display:block; margin:0px auto 10px; text-align:center;cursor:pointer; cursor:hand;width: 200px; height: 170px;" src="http://2.bp.blogspot.com/_QLcp5QoQ6Aw/SQQgZh_hMXI/AAAAAAAAARE/CxvZGzyYVDE/s200/Wadekar_Blog_01.jpg" border="0" alt="" id="BLOGGER_PHOTO_ID_5261365887669186930" /&gt;&lt;/a&gt;&lt;br /&gt;&lt;a onblur="try {parent.deselectBloggerImageGracefully();} catch(e) {}" href="http://1.bp.blogspot.com/_QLcp5QoQ6Aw/SQQgUqUo97I/AAAAAAAAAQ8/AW4OwKNfsog/s1600-h/Wadekar_Blog_02.jpg"&gt;&lt;img style="display:block; margin:0px auto 10px; text-align:center;cursor:pointer; cursor:hand;width: 200px; height: 133px;" src="http://1.bp.blogspot.com/_QLcp5QoQ6Aw/SQQgUqUo97I/AAAAAAAAAQ8/AW4OwKNfsog/s200/Wadekar_Blog_02.jpg" border="0" alt="" id="BLOGGER_PHOTO_ID_5261365804005914546" /&gt;&lt;/a&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;img style="display:block; margin:0px auto 10px; text-align:center;cursor:pointer; cursor:hand;width: 200px; height: 116px;" src="http://2.bp.blogspot.com/_QLcp5QoQ6Aw/SQQgM_NsTVI/AAAAAAAAAQ0/ecEj1bG8pqo/s200/Wadekar_Blog_03.jpg" border="0" alt="" id="BLOGGER_PHOTO_ID_5261365672174964050" /&gt;&lt;span class="Apple-style-span"   style="color: rgb(0, 0, 0);   -webkit-border-horizontal-spacing: 2px; -webkit-border-vertical-spacing: 2px; font-family:usubak;font-size:19px;"&gt;&lt;div style="text-align: center;"&gt;&lt;div style="text-align: center;"&gt;&lt;span class="Apple-style-span" style="font-size: 16px;"&gt;दिवाळी हा प्रकाशाचा सण. त्याचा आनंद उपेक्षितांपर्यंत पोचावा, यासाठी स्वतः अंधारात राहून काम करणारे अनेक असतात. याचा अनुभव मंडईजवळच्या एकलव्य संस्थेतील मुलामुलींनी नुकताच घेतला. रेणुताई गावसकरांच्या संस्थेतील या मुलांना काही अनाम कार्यकर्त्यांनी दिवाळीच्या खरेदीसाठी बाहेर नेले. त्यांच्या स्वागतासाठी रांगोळीच्या पायघड्या जशा सजल्या, तसेच प्रेमाने त्यांना कुल्फी, आइस्क्रीम खाऊ घालणारेही भेटले. स्वतःच्या पसंतीने नवे कपडे खरेदी करण्याचा; किल्ला, मातीची खेळणी, आकाशकंदील खरेदी करण्याचा आनंदही या मुलांनी लुटला. तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर पसरला होता दिवाळीचा प्रकाश. मिलिंद वाडेकर यांनी हा प्रकाश कॅमेऱयात टिपला आहे...&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: center;"&gt;&lt;span class="Apple-style-span" style="font-size: 16px;"&gt;&lt;a href="http://www.esakal.com/features/261008/EKALAVYA/index.htm"&gt;स्लाईड शो पाहण्यासाठी इथे क्‍लिक करा &lt;/a&gt;&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;/div&gt;&lt;/span&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/4762569513398062217-5821492614666240321?l=punepratibimb.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://punepratibimb.blogspot.com/feeds/5821492614666240321/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=4762569513398062217&amp;postID=5821492614666240321' title='4 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/4762569513398062217/posts/default/5821492614666240321'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/4762569513398062217/posts/default/5821492614666240321'/><link rel='alternate' type='text/html' href='http://punepratibimb.blogspot.com/2008/10/blog-post_26.html' title='प्रकाशाची फुले...'/><author><name>sakaal papers</name><uri>http://www.blogger.com/profile/05087401407157479916</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='24' src='http://3.bp.blogspot.com/_QLcp5QoQ6Aw/SKz-QNeo55I/AAAAAAAAAPk/E0MGM_E33Yk/S220/end+slide1.jpg'/></author><media:thumbnail xmlns:media='http://search.yahoo.com/mrss/' url='http://2.bp.blogspot.com/_QLcp5QoQ6Aw/SQQgZh_hMXI/AAAAAAAAARE/CxvZGzyYVDE/s72-c/Wadekar_Blog_01.jpg' height='72' width='72'/><thr:total>4</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-4762569513398062217.post-6941318350865668277</id><published>2008-10-24T14:19:00.006+05:30</published><updated>2008-10-24T14:27:40.812+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='marklist'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='school progress card'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='change'/><title type='text'>अदृश्‍य झाले प्रगतिपुस्तक... आले मार्कांचे कार्ड!</title><content type='html'>जुनी अडगळ आवरायला काढली की, बरेच शोध लागतात असा आपल्या सर्वांचाच अनुभव आहे. परवा हाच उद्योग करीत बसलो असताना मुलांची बालक मंदिरात असतानाची पुस्‌ तके हाताला लागली.वाचायला मोठी गंमत वाटली. "गुलाबी मनोरा लावतो, दट्टयापेटी लावतो, भाजी निवडतो, पीठ चाळतो......' अशा स्वरूपाचा मजकुर वाचताना हाताचा वापर करायची कौशल्ये कशी वाढत गेली,विचारशक्ती, तर्कशास्त्र यांना कशी चालना मिळत गेली याचा चित्रपटच डोळ्यांसमोर उभा राहिला. अणि नंतर अचानक लक्षात आले, की प्राथमिक शाळेत दाखल झाल्याबरोबर ती तपशीलवार माहिती देणारे प्रगतिपुस्तक अदृश्‍य झाले आणि त्याऐवजी केवळ मार्कांचे आकडे मांडलेले दोन पानी कार्ड, प्रगतिपुस्तक म्हणून मिळायला लागले.&lt;br /&gt;&lt;br /&gt; त्या वेळी या बदलाचे काही विशेष वाटले नव्हते; पण आज वीस वर्षांनंतर असे वाटते की, असे आणखी काही वर्षापर्यंत, निदान प्राथमिक शाळेत असेपर्यंत केले असते तर बरे झाले असते.असे वाटण्यामागे एक कारण आहे.ते असे की, हे वर्णन वाचताना त्यामध्ये कोठेही त्याला किती गुण मिळाले याचा अजिबात उल्लेख नाही.अर्थात या वेळी असे गुण दिलेही जात नसतात हे तर खरेच; पण त्यापेक्षाही त्यामधे अंगभूत कौशल्यांचे मूल्यमापन, निदान निरीक्षण होत असते ही गोष्ट मला फार महत्वाची वाटते. आणि आता लक्षात येत आहे की, नंतर च्या संपूर्ण शालेय जीवनात विद्यार्थ्यांच्या कौशल्याचे मोजमाप, मूल्यमापन निदान निरीक्षण करण्याची कोणतीही यंत्रणा अस्तित्वातच नाही.साचेबंद परीक्षा आणि त्यामधे मिळणारे गुण हे कोणाही विद्यार्थ्याचे योग्य मूल्यमापन म्हणताच येणार नाही. कारण ते स्मरणशक्तीचेच प्रतीक असते.&lt;br /&gt;&lt;strong&gt;&lt;em&gt;- माधव खरे&lt;/em&gt;&lt;/strong&gt;&lt;br /&gt;&lt;span class=""&gt;&lt;/span&gt;....................&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;&lt;em&gt;"डिसेलेक्‍सिया' शिक्षणसंस्थांचा नवा आजार....!&lt;/em&gt;&lt;/strong&gt;&lt;br /&gt;काही दिवसांपूर्वी "तारें जमीन पर' हा "डिसेलेक्‍सिया' हा आजार असलेल्या मुलावर बेतलेला चित्रपट आला होता. चित्रपटासारखीच त्याची कॅचलाइनही खूप छान होती. "एव्हरी चाइल्ड इज स्पेशल'! खरंच प्रत्येक मुलाकडे विशेष अशी एक क्षमता असते. प्रत्येक मूल हे खास असतं पण त्या मुलावर लादलेल्या दप्तराच्या आणि आपल्या अपेक्षांच्या ओझ्यात आपण त्याच्या वैशिष्ट्यांकडे दुर्लक्ष करतो. आपल्यासमोर असतं ते फक्त आकड्यांनी भरलेलं प्रगती पुस्तक. आणि त्यातले आकडेही पालकांना त्यांच्या अपेक्षेप्रमाणे हवे असतात. त्यामुळे मुलांना आपण केवळ परीक्षार्थी बनवतो.&lt;br /&gt;&lt;span class=""&gt;&lt;/span&gt;&lt;br /&gt;हा दृष्टिकोन फक्त पालकांचाच नाही तर शाळांचाही आहे. त्यामुळेच शाळांमध्ये केवळ अभ्यासाच्या विषयांनाच महत्त्व दिले जाते (खरं तर प्रत्येक विषय हा अभ्यासाचाच असतो.आ णि ग्रेड मिळविण्यापुरतेच असलेले संगीत, शारीरिक शिक्षण, शिवण यांसारखे विषय प्रगतीपुस्तकाच्या कोपऱ्यात राहतात. मग एखादा चांगला गात असेल, एखाद्याच्या बोटातून सुरेख चित्रं साकारत असतील किंवा कोणी मैदान गाजवत असले तरी या सगळ्या गोष्टी अभ्यास संभाळून करायच्या गोष्टी! ही देखील कला असते, बुद्धिमत्ता असते आणि ती जाणीवपूर्वक विकसित करायची असते याकडे दुर्लक्ष होते.&lt;br /&gt;&lt;span class=""&gt;&lt;/span&gt;&lt;br /&gt;अनेक संस्था, शाळा आता या संबंधी विचार करत आहेत. केवळ परीक्षार्थी घडविण्यासाठी प्रयत्न न करता जिज्ञासा, कुतूहल असलेले "विद्यार्थी' कसे घडतील, मुलांचा भावनिक बुद्‌ ध्यांक कसा वाढेल यासाठी वेगवेगळे प्रयोग करत आहेत. मात्र आपल्या बंदिस्त आणि रिजिड शिक्षणपद्धतीत असे प्रयोग हे केवळ अपवाद बनून राहत आहेत. हे अपवाद "नेहमीच' व्हावेत यासाठी शिक्षणसंस्था, शिक्षक पालक सर्वांनीच आपल्या "मार्क्‍सवादी' विचारातून बाहेर पडून प्रयत्न करणे आवश्‍यक आहे.&lt;br /&gt;&lt;div align="center"&gt;..................&lt;br /&gt;&lt;strong&gt;आपणही कधीतरी जुनी अडगळ आवरायला काढत असाल ना? आपल्या हाती असं कधी काही लागलंय, की ज्यातून घडत गेलेले बदल सहज म्हणून जाणवले. अडगळंच नाही, तर सहज म्हणूनही नवे बदल लक्षात येत असतील. नक्की कोणते बदल टिपलेय हो आपण? या बदलांनी तुम्ही कधी व्यथित झाला आहात का? की, बदल हेच प्रगतीचे मानकरी मानलेत. मला वाटतं, बदल हा हवाच. पण, तो चांगल्याकडून वाईटाकडे नको. तर, नकारात्मकतेकडून सकारात्मकतेकडे जाणारा हवा. तरच, त्या बदलाला अर्थ आहे. नाही का?&lt;br /&gt;&lt;/strong&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/4762569513398062217-6941318350865668277?l=punepratibimb.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://punepratibimb.blogspot.com/feeds/6941318350865668277/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=4762569513398062217&amp;postID=6941318350865668277' title='4 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/4762569513398062217/posts/default/6941318350865668277'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/4762569513398062217/posts/default/6941318350865668277'/><link rel='alternate' type='text/html' href='http://punepratibimb.blogspot.com/2008/10/blog-post_2305.html' title='अदृश्‍य झाले प्रगतिपुस्तक... आले मार्कांचे कार्ड!'/><author><name>Vaishali Bhute, www.esakal.com</name><uri>http://www.blogger.com/profile/08569634449563779858</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>4</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-4762569513398062217.post-8424273111658014193</id><published>2008-10-24T13:02:00.003+05:30</published><updated>2008-10-24T13:23:00.517+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='Breaking news'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='three &apos;c&apos;'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='News channels'/><title type='text'>"सी'च्या दुष्टचक्रात अडकलेल्या वृत्त वाहिन्या</title><content type='html'>ब्रेकिंगन्यूज हा सध्या परवलीचा शब्द झाला आहे. आजकाल कोणत्याही वाहिनीवर दिसणारी न्यूज ही "ब्रेकिंग'च असते.&lt;br /&gt;&lt;span class=""&gt;&lt;/span&gt;&lt;br /&gt;आपापल्या चॅनेलचा टीआरपी वाढविण्यासाठी अशा "खपणाऱ्या' बातम्या दाखविण्याची जणू स्पर्धाच वाहिन्यांमध्ये लागलेली असते. "सबसे तेज' च्या या आंधळ्या स्पर्धेत घसरत चालेल्या नीतीमूल्यांचेही भान विसरत चालले आहे. क्राईम, क्रिकेट आणि सिनेमा या तीन "सी'मध्येच वृत्तवाहिन्या अडकलेल्या आहेत.&lt;br /&gt;&lt;span class=""&gt;&lt;/span&gt;&lt;br /&gt;मात्र आपल्यामध्ये आलेल्या या स्टॅग्नेशनची आणि घसरणाऱ्या दर्जाची जाणीव खुद्द माध्यमांनाच झाली असावी. आणि म्हणूनच 2 ऑक्‍टोबरपासून वृत्तवाहिन्यांनी एकत्र येऊन आपल्या कामाचे परीक्षण आणि नियमन करण्यासाठी यंत्रणा स्थापन केली. देशातील चौदा माध्यम कंपन्यांच्या तीस वृत्तवाहिन्यांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या न्यूज ब्रॉडकास्टर्स असोसिएशनने "न्यूज ब्रॉडकास्टिंग स्टॅंडर्डस अथॉरिटी'ची स्थापना केली आहे. माजी सरन्यायाधीश जे.एस. वर्मा यांच्या अध्यक्षतेखालील या प्राधिकरणात वृत्तवाहिन्यांच्या चार संपादकांखेरीज इतिहासकार रामचंद्र गुहा, नॅसकॉमचे किरण कर्णिक, समाजशास्त्रज्ञ दीपंकर गुप्ता आणि अर्थतज्ज्ञ नितीन देसाई यांचा समावेश आहे.&lt;br /&gt;&lt;span class=""&gt;&lt;/span&gt;&lt;br /&gt;गेल्या काही दिवसांपासून वृत्तवाहिन्यांवर गुन्हेगारी वृत्ताचे भडक चित्रीकरण करणाऱ्या, अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्या, बातमीला "मनोरंजनाचे साधन' वनविणाऱ्या कार्यक्रमांचे प्रमाण वाढत आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt; पीत पत्रकारिता, खरी खोटी स्टिंग ऑपरेशन, एखाद्या विषयाला विनाकारण राष्ट्रीय महत्त्व देण्याचे प्रकार वाढत आहेत.आता बातम्या हीदेखील सर्व कुटुंबानी मिळून बघण्याची गोष्ट राहिली नव्हती. त्यामुळेच काही दिवसांपासून या वृत्तवाहिन्यांना लगाम घालणे आता आवश्‍यक झाले आहे, अशी चर्चा जोर पकडू लागली होती. तरीही पुन्हा माध्यमांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा आड येत होता. त्यामुळेच माध्यमांवर सरकारी सेन्सॉरशिप लादणे, अवघड होत होते.&lt;br /&gt;&lt;span class=""&gt;&lt;/span&gt;&lt;br /&gt;वृत्तपत्रांविरुद्ध दाद मागण्यासाठी, त्यांचे नियमन करण्यासाठी प्रेस कौन्सिल सारखी संस्था आहे. मात्र वृत्तवाहिन्या प्रेस कौन्सिलच्या कक्षेत येत नव्हत्या. अशावेळी वृत्तवाहिन्यांना उशीरा का होईना नियमनाची गरज भासली आणि त्यांनी त्यातून हा निर्णय घेतला ही खरंच अतिशय चांगली गोष्ट आहे.&lt;br /&gt;&lt;span class=""&gt;&lt;/span&gt;&lt;br /&gt;हा निर्णय चांगला असला तरी सरकारने आपल्याववर बंधने लादायला नको, दगडापेक्षा वीट मऊ या भावनेतून घेतलेला आहे. त्यामुळे या प्राधिकरणाच्या स्थापनेनंतर सर्व वाहिन्यांचा दर्जा सुधारणार आहे, अशा भ्रमात राहण्याची आवश्‍यकता नाही. तरीही वाहिन्यांना स्वतःहून हे पाऊल उचलावे वाटले, हेही नसे थोडके. मात्र या सर्वांत एक महत्त्वाची गोष्ट आहे, ती म्हणजे स्व-नियंत्रण. जर आपल्या सद्‌सदविवेकबुद्धीला स्मरुन वाहिन्यांनी आपल्या आततायीपणाला आवर घातला, तर त्यांना कोणत्याही नियनमाची गरज भासणार नाही.&lt;br /&gt;&lt;div align="center"&gt;&lt;strong&gt;क्राईम, क्रिकेट आणि सिनेमा या तीन "सी'मध्येच वृत्तवाहिन्या अडकलेल्या आहेत, असे तुम्हालाही वाटते का? या तीन सी व्यतिरिक्त वाहिन्यांनी कोणत्या गोष्टींवर प्रकाश टाकलेला आवडेल? मग नक्की लिहा.&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;/strong&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/4762569513398062217-8424273111658014193?l=punepratibimb.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://punepratibimb.blogspot.com/feeds/8424273111658014193/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=4762569513398062217&amp;postID=8424273111658014193' title='3 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/4762569513398062217/posts/default/8424273111658014193'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/4762569513398062217/posts/default/8424273111658014193'/><link rel='alternate' type='text/html' href='http://punepratibimb.blogspot.com/2008/10/blog-post_24.html' title='&quot;सी&apos;च्या दुष्टचक्रात अडकलेल्या वृत्त वाहिन्या'/><author><name>Vaishali Bhute, www.esakal.com</name><uri>http://www.blogger.com/profile/08569634449563779858</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>3</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-4762569513398062217.post-3993472505203054318</id><published>2008-10-21T13:52:00.002+05:30</published><updated>2008-10-21T13:53:26.625+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='power cuts....'/><title type='text'>वीजप्रश्‍नात सुशिक्षितांनी लक्ष घालावे</title><content type='html'>&lt;strong&gt;* Blogger soppy said...&lt;/strong&gt;&lt;br /&gt;"पॉलिटिक्स बोगस आहे, त्यात उतरून ते बदलले पाहिजे..." ही एक ओल खुप कही सांगून जाते. संदीपच्या व्येथा वाचल्या, त्यात त्याने खुप सरळ आणि निरागस मते मडली आहेत. एक म्हण आहे ," घान साफ करायची असेल तर घनिमधे उतरले पाहिजे", खरच आता घान साफ करण्याची वेळ आली आहे. मी मराठवाड्यातील ३००० लोकसंख्या असलेल्या गावाहून आहे, आणि सध्या आय टी मुंबई मधे उच्य शिक्षण घेत आहे. घरी शेती आहे, लाइट ६ तास आणि लोड शेडिंग १८ तास......!!! विज कधिपन रात्रि अपरात्री येते, आणि शेतकरी त्या त्या वेळेस उठून शेतात जातात. दिवसा काम अन रात्रि झोप नहीं. एकीकडे शौपिंगा मोल मधे विजेचा झगमगाट आणि एकीकडे शेतकर्यांच्या आत्महत्या!! गावातील जेष्ठ नागरिक म्हणतात की इन्ग्रजांच राज्य तरी बारे होते......!!! ह्याचा काय अर्थ आहे? आता तुमच्या माझ्या सुशिक्षितानी राजकारणात लक्ष्य घालण्याची वेळ आली आहे, ही घान साफ करण्याची वेळ आली आहे... Sopan Mahadeo Phapal M.Pharm (Nagpur),&lt;br /&gt;PhD Department of Chemical Engg,&lt;br /&gt;IIT Bombay, Powai-400076&lt;br /&gt;&lt;a href="mailto:Email-sopan_phapal@yahoo.co.in"&gt;Email-sopan_phapal@yahoo.co.in&lt;/a&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;&lt;em&gt;सोप्पी यांच्याप्रमाणेच आमच्या ब्लॉगवाचकांच्या प्रतिक्रिया आणि मूळ विषय वाचा ई- सकाळवरील ब्लॉगवर... तसेच आपल्या प्रतिक्रियाही नोंदवायला विसरू नका. &lt;/em&gt;&lt;/strong&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/4762569513398062217-3993472505203054318?l=punepratibimb.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://punepratibimb.blogspot.com/feeds/3993472505203054318/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=4762569513398062217&amp;postID=3993472505203054318' title='11 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/4762569513398062217/posts/default/3993472505203054318'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/4762569513398062217/posts/default/3993472505203054318'/><link rel='alternate' type='text/html' href='http://punepratibimb.blogspot.com/2008/10/blog-post_21.html' title='वीजप्रश्‍नात सुशिक्षितांनी लक्ष घालावे'/><author><name>Vaishali Bhute, www.esakal.com</name><uri>http://www.blogger.com/profile/08569634449563779858</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>11</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-4762569513398062217.post-2145793699863297461</id><published>2008-10-19T13:18:00.002+05:30</published><updated>2008-10-19T14:01:36.686+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='police'/><title type='text'>"वर्दी'ची अस्वस्थता</title><content type='html'>पोलिस दलात अधीक्षक- उपायुक्त पदावर काम करणाऱ्या एका अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या राजकीय हेतूने प्रेरित असतात. मनगटशहांवर, तसेच मंत्र्यांचे स्वीय सहायक, कर्मचारी, आदींवर कारवाई करताना दबाव आणला जातो. आर्थिक गैरव्यवहारात गुंतलेल्या राजकीय नेत्यांना, मंत्र्यांना हात लावणे शक्‍य नसते. ठाणे व धुळे येथील दंगलीत विनाकारण पोलिस अधिकाऱ्यांच्या निलंबनाचे आदेश देण्यात आले होते. सुदैवाने ती कारवाई झाली नाही. पण, पोलिसांना आपल्या हातातील बाहुले बनविण्याची राजकारण्यांची वृत्ती वारंवार प्रत्ययास येते.&lt;br /&gt;&lt;br /&gt; महाराष्ट्रासारख्या पुढारलेल्या राज्यातील हे चित्र असेल, तर बिहार, उत्तर प्रदेशात काय स्थिती असेल, याची कल्पनाही करवत नाही. अलिकडेच मोठ्या शहरांत झालेल्या बॉंबस्फोटानंतर देशभर चिंतेचे वातावरण होते. तपास सुरू झाल्यावर पोलिसांना, सुरक्षा दलांना आपले काम करू देण्याऐवजी राजकारण्यांनी लुडबूड सुरू केली.&lt;br /&gt;&lt;br /&gt; याबाबत मेजर जनरल (निवृत्त) शशिकांम पित्रे म्हणाले, पोलिस दलाकडे एखादी कामगिरी दिली जाते, तेव्हा त्याची संपूर्ण जबाबदारी आणि निर्णयाचे स्वातंत्र्य त्या दलाला दिले पाहिजे. त्यांच्यावर सोपविलेल्या उद्दिष्टाविषयी संदिग्धता असता कामा नये.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;div align="center"&gt; &lt;strong&gt;आपले काय मत आहे. वरील परिस्थितीचा साकल्याने विचार केल्यास पोलिसांवरील जबाबदाऱ्या आणि त्यांच्यामधील हस्तक्षेप वाढत असल्याचं लक्षात येतं. पोलिसांच्या वर्दीतील अस्वस्थता देर करण्यासाठी राजकीय नेते, कायदेमंडळ, न्याययंत्रणा, प्रशासकीय अधिकारी या सर्वांनीच एकत्रित प्रयत्न केले पाहिजेत. कारण त्यावरच एकूण समाजाचे हित अवलंबून आहे. आपल्या प्रतिक्रिया इथे जरूर मांडा. &lt;/strong&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/4762569513398062217-2145793699863297461?l=punepratibimb.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://punepratibimb.blogspot.com/feeds/2145793699863297461/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=4762569513398062217&amp;postID=2145793699863297461' title='5 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/4762569513398062217/posts/default/2145793699863297461'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/4762569513398062217/posts/default/2145793699863297461'/><link rel='alternate' type='text/html' href='http://punepratibimb.blogspot.com/2008/10/blog-post_19.html' title='&quot;वर्दी&apos;ची अस्वस्थता'/><author><name>Vaishali Bhute, www.esakal.com</name><uri>http://www.blogger.com/profile/08569634449563779858</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>5</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-4762569513398062217.post-5801939760514521766</id><published>2008-10-09T11:52:00.003+05:30</published><updated>2008-10-09T12:00:04.281+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='maharashtra'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='live in relationship'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='marriage'/><title type='text'>"लिव्ह इन रिलेशनशिपला' मंजुरी</title><content type='html'>कायदेशीररीत्या विवाह न करता पत्नी म्हणून पुरुषासमवेत एकत्र राहणाऱ्या कोणत्याही महिलेला यापुढे पत्नीचा दर्जा देण्याच्या भारतीय दंड संहितेतील प्रस्तावित तरतुदीस बुधवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;एखादी स्त्री पुरुषासमवेत त्याची पत्नी म्हणून "लिव्ह इन रिलेशनशिप' या नात्याने अथवा विवाहबाह्य संबंध ठेवून ठराविक कालावधीसाठी राहत असेल, तर त्या स्त्रीचा "पत्नी'च्या व्याख्येत समावेश करण्यात येईल आणि त्या स्त्रीला पोटगी मिळण्याचा कायदेशीर अधिकार मिळू शकेल, अशी सुधारणा भारतीय दंड संहितेमध्ये करण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे.&lt;br /&gt;--------------------------&lt;br /&gt;राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे महाराष्ट्राच्या पुरोगामी विचारसरणीवर शिक्कामोर्तब होते, असे वाटते का?&lt;br /&gt;--------------------------&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/4762569513398062217-5801939760514521766?l=punepratibimb.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://punepratibimb.blogspot.com/feeds/5801939760514521766/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=4762569513398062217&amp;postID=5801939760514521766' title='63 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/4762569513398062217/posts/default/5801939760514521766'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/4762569513398062217/posts/default/5801939760514521766'/><link rel='alternate' type='text/html' href='http://punepratibimb.blogspot.com/2008/10/blog-post_09.html' title='&quot;लिव्ह इन रिलेशनशिपला&apos; मंजुरी'/><author><name>Vaishali Bhute, www.esakal.com</name><uri>http://www.blogger.com/profile/08569634449563779858</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>63</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-4762569513398062217.post-2079592015671093677</id><published>2008-10-07T15:13:00.002+05:30</published><updated>2008-10-07T15:16:35.660+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='state government'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='non nutrition child'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='death'/><title type='text'>बालकुपोषितांच्या मृत्यूस शासकीय अनास्थाच जबाबदार</title><content type='html'>बालकुपोषितांच्या मृत्यूस शासकीय अनास्थाच जबाबदार औद्योगिकदृष्ट्या पुढारलेल्या,देशातील प्रगत राज्यांपैकी एक असलेल्या महाराष्ट्रात गेल्या तीन महिन्यात कुपोषणामुळे पाचशेहून अधिक बालकांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रातील सामाजिक विषमता अधोरेखित करणारी, तसेच सरकारी यंत्रणांची या प्रश्‍नाविषयी असलेली अनास्था दर्शविणारी ही आकडेवारी आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt; राज्यात 2003-04 या वर्षात कुपोषणामुळे 8321 एवढे बालमृत्यू झाले. तर, 2004-05 आणि 2005-06 या वर्षांत ही आकडेवारी अनुक्रमे 8003 आणि 7700 होती. केवळ 15 जिल्ह्यांतल्या दुर्गम भागातील आहे, म्हणजे केवळ निम्म्या महाराष्ट्रतली ही आकडेवारी असून आजही मृत्यूचे प्रमाण फारसे बदललेले नाहीत. (सरकार दरबारी जरी हे प्रमाण कमी झाल्याची नोंद असली तरी!) असे असूनही या कुपोषणाच्या समस्येकडे मात्र दुर्लक्ष होत आहे. एवढेच नाही, तर महाराष्ट्राची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईपासून काहीच किलोमीटरील ठाणे जिल्ह्यांतील आदिवासी पाड्यांवरही कुपोषणाचे प्रमाण गंभीर आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt; मेळघाट हा अमरावती जिल्ह्यांतला अतिदुर्गम भाग आहे. तसेच तो अतिदारिद्रय अडाणीपणा, अंधश्रद्धेने ग्रासलेला आहे. शेती आणि इतर प्राथमिक उद्योगांवरच येथील लोक अवलंबून आहेत. आरोग्याचे प्रश्‍न येथे गंभीर आहेत पण त्यांतील गांभीर्य ना इथल्या लोकांना जाणवतं ना सरकारला.&lt;br /&gt;&lt;br /&gt; गेल्या पाच महिन्यांत मेळघाटमध्ये कुपोषणामुळे मृत्यू झालेल्या मुलांची संख्या 176 इतकी आहे. ऑगस्ट महिन्यात कुपोषणामुळे 57 बालकांचा मृत्यू झाला आहे. अशा परिस्थितीतही मेळघाटमधील आरोग्यकेंद्रांची संख्या अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतकी आहे. बऱ्याचदा येथील आरोग्य सेवकांनाही अतिकुपोषितांचे निदान (ग्रेड 3 किंवा 4) करता येत नाही. साहजिकच त्यामुळे त्याच्यावर योग्य उपचार होत नाहीत. या भागात डॉ. अभय बंग आणि डॉ. राणी बंग त्यांच्या "सर्च' या संस्थेच्या माध्यमातून कार्यरत आहेत. मात्र एकटे डॉ. बंग या समस्येचे निवारण करू शकत नाहीत.&lt;br /&gt;&lt;br /&gt; मेळघाट हा आदिवासी भाग आहे, त्यामुळे इथे असे प्रश्‍न निर्माण होणारच असा विचार करून जर या प्रश्‍नाकडे दुर्लक्ष करू नका. ठाण्यामध्ये गेल्या तीन महिन्यात कुपोषणाने 274 बालकांचा बळी घेतला आहे. मात्र हे मृत्यू न्यूमोनिया आणि अन्य आजाराने झाल्याचे शासनाने म्हटले आहे. मात्र तरीही ठाण्यातील परिस्थिती बरीच सुधारली आहे, असे म्हणावे लागेल. कारण दोन वर्षांपूर्वी याच कालावधीत कुपोषणामुळे मृत्यू झालेल्या मुलांचा आकडा 412 होता.&lt;br /&gt;&lt;br /&gt; महाराष्ट्र शासनाने नेमलेल्या डॉ. अभय बंग समितीने दिलेल्या अहवालानुसार महाराष्ट्रात कुपोषणामुळे दरवर्षी एक लाख 60 हजार बालकांचा मृत्यू होत असल्याचे म्हटले होते. हा अहवाल 2004 मध्ये प्रकाशित झाला होता आणि शासनाने तो स्वीकारलाही होता. इतकेच नाही, तर त्यानंतर उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश दलवीर भंडारी यांनी या प्रश्‍नी हलगर्जीपणा केल्यावरून सरकारला धारेवरही धरले होते. या सर्वांचा परिपाक म्हणून तरी चार वर्षांत "सरकारी उपाययोजनां'मुळे कुपोषणामुळे होणाऱ्या बालमृत्यूचे प्रमाण कमी होणे अपेक्षित होते. मात्र वरील आकडेवारी विचारात घेतली तर असे काही झालेले दिसत नाही.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;div align="center"&gt;&lt;strong&gt; अनेक स्वयंसेवी संस्था कुपोषणाची समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करत असताना शासनाकडून मात्र अनास्थाच दाखविली जात आहे. ही अनास्था आणखी किती बालकांचा बळी घेणार आहे, हे शासनच सांगू शकेल. नाही का? आपल्याला काय वाटते? &lt;/strong&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/4762569513398062217-2079592015671093677?l=punepratibimb.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://punepratibimb.blogspot.com/feeds/2079592015671093677/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=4762569513398062217&amp;postID=2079592015671093677' title='1 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/4762569513398062217/posts/default/2079592015671093677'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/4762569513398062217/posts/default/2079592015671093677'/><link rel='alternate' type='text/html' href='http://punepratibimb.blogspot.com/2008/10/blog-post_07.html' title='बालकुपोषितांच्या मृत्यूस शासकीय अनास्थाच जबाबदार'/><author><name>Vaishali Bhute, www.esakal.com</name><uri>http://www.blogger.com/profile/08569634449563779858</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>1</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-4762569513398062217.post-8528987270886928642</id><published>2008-10-06T17:26:00.003+05:30</published><updated>2008-10-06T17:45:06.866+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='reservation'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='marathi'/><title type='text'>आर्थिक क्षमतेवर आरक्षण ठरवावे</title><content type='html'>मराठा आरक्षणावरुन चाललेला वाद ऐकला, की खुप किळस वाटते. स्वातंत्र्यानंतर एवढी वर्षे होऊनही आरक्षणाचे राजकारण संपले नाहीये.&lt;br /&gt;आरक्षणाचा मुद्दा हा केवळ राजकीय लाभाने प्रेरीत आहे, हे न समजण्याएवढे लोक मुर्ख  राहिलेले नाहीत. माझ्या मते, आरक्षण हे जातीच्या नव्हे, तर आर्थेक क्षमतेच्या आधारावर ठरवले गेले पाहिजे.&lt;br /&gt;मराठा आरक्षण हा विषय बदलून मराठा आणि ब्राह्मण यांमधील आर्थिक दुर्बल घटकांना, केवळ शिक्षणापुरती सवलत या हेतूने प्रोत्साहन दिले जावे, असे माझे ठाम मत आहे. आर्थिकदृष्ट्या कमकुवत लोकांसाठीचे हे नियम कालानुपरत्वे बदलून अधिक सक्षम केले जावेत आणि काही वर्षांनंतर आरक्षण हे केवळ आर्थिक उत्पन्नाच्या आधारे निश्चित केले गेले पाहिजे.&lt;br /&gt;आरक्षणाची मागणी करणारे पक्ष केवळ जात - पात याचा इतिहास सांगून त्याचा दुजोरा करत आहेत. इतिहास हा सुकलेल्या जखमांवरची खपली काढण्यासाठी वापरू नये. अशा गोष्टी सामाजिक द्वेष निर्माण करण्याखेरीज काहीही साध्य करु शकत नाही.&lt;br /&gt;जातीच्या आधारे मिळणा-या फुकटच्या भाकरीवर जगण्यास सधन व सक्षम लोकांनी पुढे येऊन  स्वत:हून याचा विरोध केला पाहिजे. आरक्षणाचे चाललेले राजकारण आणखीन चालू राहिले, तर पुढे होणारी  सामाजिक विषमता हे केवळ आपण ओढावून घेतलेले दुर्दैव होईल, आणि याचा भागीदार मी बनू इच्छित नाही.&lt;br /&gt;साबाजी नाईक.   - भांडुप (प.)&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/4762569513398062217-8528987270886928642?l=punepratibimb.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://punepratibimb.blogspot.com/feeds/8528987270886928642/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=4762569513398062217&amp;postID=8528987270886928642' title='7 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/4762569513398062217/posts/default/8528987270886928642'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/4762569513398062217/posts/default/8528987270886928642'/><link rel='alternate' type='text/html' href='http://punepratibimb.blogspot.com/2008/10/blog-post_06.html' title='आर्थिक क्षमतेवर आरक्षण ठरवावे'/><author><name>Vaishali Bhute, www.esakal.com</name><uri>http://www.blogger.com/profile/08569634449563779858</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>7</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-4762569513398062217.post-3068235828864697118</id><published>2008-10-03T15:16:00.002+05:30</published><updated>2008-10-03T15:32:35.315+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='NO smoking'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='court'/><title type='text'>सार्वजनिक ठिकाणी अजूनही "बिडी जलाइले'</title><content type='html'>सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान बंदी करणारा कायदा शहरात पहिल्याच दिवशी कागदावर राहिला. महापालिका आणि "अन्न व औषध द्रव्य प्रशासन' (एफडीए) यांना याबाबत कोणताही आदेश आला नाही, अशी माहिती संबंधित विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गुरुवारी दिली. दरम्यान, या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे, अशी माहिती राज्याच्या आरोग्य विभागाचे संचालक डॉ. प्रकाश डोके यांनी सांगितली.&lt;br /&gt;&lt;br /&gt; "धूम्रपान बंदी कायदा २००८'वर सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले आहे. केंद्र सरकारने तंबाखूविरोधी मोहीम गुरुवारी महात्मा गांधी जयंतीपासून अधिक आक्रमक केली आहे. त्यामुळे या कायद्याची अंमलबजावणी गुरुवारपासून सुरू करण्यात आली. मात्र, पहिल्याच दिवशी गांधी जयंतीनिमित्त शासकीय कार्यालयांना सुटी असल्याने खऱ्या अर्थाने ही अंमलबजावणी झालीच नाही.&lt;br /&gt;महापालिकेच्या आरोग्य विभागाचे प्रमुख डॉ. प्रमोद धायगुडे म्हणाले, ""या कायद्याबाबत कोणताही आदेश आलेला नाही. सविस्तर माहितीही कार्यालयाला मिळाली नाही. ही माहिती मिळताच शहरात त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येईल.''&lt;br /&gt;&lt;br /&gt; "एफडीए'च्या पुणे विभागाचे सहायक आयुक्त शरद कुलकर्णी म्हणाले, ""सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणाऱ्यांच्या विरोधात यापूर्वीच खात्याने मोहीम हाती घेतली आहे. त्याची प्रभावी अंमलबजावणी विभागात सुरू आहे. नव्याने केलेल्या कायद्याबाबत कोणतेही मार्गदर्शन मिळालेले नाही.'' "सध्या प्राधान्यक्रमात नाही!' ""सध्या नवरात्र बंदोबस्त, दहशतवादविरोधी प्रतिबंधात्मक मोहीम, राष्ट्रकुल युवा क्रीडा स्पर्धेच्या बंदोबस्ताची तयारी सुरू आहे. त्याचप्रमाणे शहरातील कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी आहे. त्यामुळे धूम्रपानविरोधातील कारवाई सध्या आमच्या प्राधान्यक्रमावर नाही. क्रीडा स्पर्धा संपल्यावर कारवाईस प्रारंभ होईल,'' असे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;div align="center"&gt;&lt;strong&gt;सध्याच्या राष्ट्रकुल स्पर्धेच्या पार्श्‍वभूमीवर धुम्रपानविरोधी कारवाई करायला वेळ नाही, असं सांगणं योग्य आहे का? अशाप्रकारची उत्तरं म्हणजे न्यायालयाचा अवमान वाटत नाही का?&lt;br /&gt;&lt;/strong&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/4762569513398062217-3068235828864697118?l=punepratibimb.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://punepratibimb.blogspot.com/feeds/3068235828864697118/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=4762569513398062217&amp;postID=3068235828864697118' title='1 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/4762569513398062217/posts/default/3068235828864697118'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/4762569513398062217/posts/default/3068235828864697118'/><link rel='alternate' type='text/html' href='http://punepratibimb.blogspot.com/2008/10/blog-post_03.html' title='सार्वजनिक ठिकाणी अजूनही &quot;बिडी जलाइले&apos;'/><author><name>Vaishali Bhute, www.esakal.com</name><uri>http://www.blogger.com/profile/08569634449563779858</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>1</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-4762569513398062217.post-5583258137374186296</id><published>2008-10-01T13:21:00.002+05:30</published><updated>2008-10-01T13:46:20.056+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='marathi officers'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='government of maharashtra and india'/><title type='text'>कोठे आहेत मराठी अधिकारी?</title><content type='html'>मराठी-अमराठी वाद ताजा असातानाच प्रशासनात वाढणारी उत्तर भारतीयांची संख्या आणि कमी असलेला मराठी टक्का हा (पुरवणी) विषयही आता गाजू लागला आहे आणि तोही ऑनलाइन ... "कोठे आहेत मराठी अधिकारी', असा सवाल करीत आता थेट "ई-मेल'वरुनच "मराठी अस्मिते'ला जागं केलं जात आहे.मात्र मराठी अस्मिता किंवा परप्रांतीय विरोधाचा पूर्वग्रह दूर करून पाहिले, तरी केंद्रीय प्रशासनात मराठी नावं अभावानंच ऐकायला मिळत असल्याचं चित्र आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt; प्रशासनात मराठी अधिकाऱ्यांचे प्रमाण तुलनेनं कमीच किंबहुना नगण्यच आहे. केंद्राच्या प्रत्येक मंत्रालयामधील उच्चस्तरीय अधिकाऱ्यांची यादी पाहिली तर त्यात मराठी अधिकाऱ्यांची संख्या हाताच्या बोटावर मोजण्याइतकी असल्याचं दिसून येतं. संरक्षण, रेल्वे, पेट्रोलियम, हवाईउड्डाण अशा महत्त्वाच्या मंत्रालयात उच्चस्तरिय महत्त्वाच्या 50 अधिकाऱ्यांमध्ये एकही मराठी नाव दिसत नाही. अगदी कृषि मंत्री शरद पवारांच्या खात्यातही एकही मराठी माणूस नाही! प्रत्येक मंत्रालयाचे अधिकृत संकेतस्थळ पाहिल्यानंतर केंद्रामध्ये आठ मंत्री असलेल्या महाराष्ट्राच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांचे प्रमाण मात्र समाधानकारक नाही किंबहुना केंद्रीय प्रशासनातील महत्त्वाच्या पदांवर मराठी अधिकारी नसल्याचेच दिसते.&lt;br /&gt;&lt;br /&gt; महाराष्ट्रातही फारशी वेगळी परिस्थिती नाही. सचिव दर्जाच्या अधिकाऱ्यांपैकी 70 टक्‍के नावं ही परप्रांतीयच आहेत. त्यामुळे मराठी माणसाच्या हिताचा विचार करताना शासकीय सेवेत मराठी माणसांसाठी आरक्षणाची मागणीही काही संघटनांतर्फे केली जात आहे.पण अशी मागणी करण्याच्या आधी थोडा विचार केला तर ही नाण्याची केवळ एकच बाजू आहे, हे लक्षात येईल. कारण प्रशासनातले हे अधिकारी केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षांमधून निवडले जातात. आणि अशा परीक्षांना बसणाऱ्या महाराष्ट्रीय मुलांची संख्या ही उत्तर भारतातील राज्यांतील मुलांच्या तुलनेत कमी आहे. शासकीय सेवेपेक्षा मराठी मुलांना प्रायव्हेट सेक्‍टर जास्त आकर्षित करतात,त्यामुळे "साहेब' होण्याची "क्रेझ' उत्तर भारतीय मुलांपेक्षा महाराष्ट्रीय मुलांत तुलनेने कमीच आहे.&lt;br /&gt;&lt;div align="center"&gt; &lt;/div&gt;&lt;div align="center"&gt; &lt;strong&gt;&lt;em&gt;गेल्या काही वर्षांत मात्र हे चित्र बदलत आहे. "यूपीएससी'मध्ये उत्तीर्ण होणाऱ्या मुलांमध्ये मराठी मुलांचे प्रमाण वाढत आहे. तरीही ही सुरवातच आहे, पण ती आश्‍वासक आहे, हे निश्‍चित. त्यामुळेच अस्मिता, भाषा अशा मुद्द्यांवरून मराठी मुलांना आरक्षणाची मागणी करण्यापेक्षा स्पर्धा परीक्षांना बसणाऱ्या मराठी मुलांचे प्रमाण कसे वाढेल, याचा विचार होणे आवश्‍यक आहे. &lt;/em&gt;&lt;/strong&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/4762569513398062217-5583258137374186296?l=punepratibimb.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://punepratibimb.blogspot.com/feeds/5583258137374186296/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=4762569513398062217&amp;postID=5583258137374186296' title='25 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/4762569513398062217/posts/default/5583258137374186296'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/4762569513398062217/posts/default/5583258137374186296'/><link rel='alternate' type='text/html' href='http://punepratibimb.blogspot.com/2008/10/blog-post.html' title='कोठे आहेत मराठी अधिकारी?'/><author><name>Vaishali Bhute, www.esakal.com</name><uri>http://www.blogger.com/profile/08569634449563779858</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>25</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-4762569513398062217.post-1575652483851522692</id><published>2008-09-30T14:14:00.003+05:30</published><updated>2008-09-30T14:40:49.512+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='smoking'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='central government'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='suprim court'/><title type='text'>सार्वजनिक ठिकाणी विडी-काडीस बंदी ! - गांधी जयंतीपासून अंमलबजावणी</title><content type='html'>धूम्रपानाच्या चाहत्यांनो, सावधान! सिगारेट ओढण्याची तलफ आलीच, तर आजूबाजूला पाहा. आपण सार्वजनिक ठिकाणी नाही, याची खात्री करूनच सिगारेट शिलगवा. कारण, सार्वजनिक ठिकाणी धूम्रपानास बंदी घालण्यास सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला परवानगी दिली आहे. येत्या गांधी जयंतीपासून हा निर्णय अमलात येत आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt; तीस मे २००८ मध्ये सरकारने याविषयीची अधिसूचना जारी केली होती. दोन ऑक्‍टोबरपासून निर्णयाच्या अंमलबजावणीस परवानगी मागणारा अर्ज सरकारने केला होता. सरकारी नियमावलीनुसार, सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करताना आढळल्यास संबंधिताला दोनशे रुपये दंड करण्यात येणार आहे. दंडाच्या वसुलीचे अधिकार उत्पादनशुल्क निरीक्षक, आयकर निरीक्षक आणि खासगी संस्थांच्या प्रमुखांना देण्यात आले आहेत. त्यास याचिकाकर्त्यांनी जोरदार आक्षेप घेतला. या निर्णयाची अंमलबजावणी झाल्यास देशभरात "इन्स्पेक्‍टर राज' येईल, असा युक्तिवाद "आयटीसी' व इतरांच्या वतीने हरीश साळवे, अरुण जेटली आणि रुइंग्टन नरिमन यांनी केला.&lt;br /&gt;&lt;br /&gt;सार्वजनिक ठिकाणे कोणती?&lt;br /&gt;- रुग्णालये व आरोग्यकेंद्रे, प्रेक्षागृहे, नाट्यगृहे, चित्रपटगृहे, शाळा-महाविद्यालये, शैक्षणिक संस्था, करमणूक केंद्रे, हॉटेल, रेस्टॉरंट, खासगी कार्यालये, वरील सर्व ठिकाणांच्या आजूबाजूचा परिसर&lt;br /&gt;&lt;span class=""&gt;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;div align="center"&gt;&lt;strong&gt;समस्त धुम्रपान शौकिनांनो...! &lt;/strong&gt;&lt;/div&gt;&lt;div align="center"&gt;&lt;strong&gt;आता आपला शौक पूर्ण करण्यासाठी एखादी खासगी जागाच निवडाल ना?&lt;/strong&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/4762569513398062217-1575652483851522692?l=punepratibimb.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://punepratibimb.blogspot.com/feeds/1575652483851522692/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=4762569513398062217&amp;postID=1575652483851522692' title='7 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/4762569513398062217/posts/default/1575652483851522692'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/4762569513398062217/posts/default/1575652483851522692'/><link rel='alternate' type='text/html' href='http://punepratibimb.blogspot.com/2008/09/blog-post_30.html' title='सार्वजनिक ठिकाणी विडी-काडीस बंदी ! - गांधी जयंतीपासून अंमलबजावणी'/><author><name>Vaishali Bhute, www.esakal.com</name><uri>http://www.blogger.com/profile/08569634449563779858</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>7</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-4762569513398062217.post-9144644784709119262</id><published>2008-09-27T13:55:00.003+05:30</published><updated>2008-09-27T14:01:42.618+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='school exam'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='Pune'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='education'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='common wealth game'/><title type='text'>सत्र परीक्षा नियोजित वेळेतच व्हाव्यात</title><content type='html'>&lt;a href="http://2.bp.blogspot.com/_FvOCAQnuKqQ/SN3uuy43yoI/AAAAAAAAAWM/7dhRc84o8s4/s1600-h/balevadi.jpg"&gt;&lt;img id="BLOGGER_PHOTO_ID_5250615228285569666" style="FLOAT: left; MARGIN: 0px 10px 10px 0px; CURSOR: hand" alt="" src="http://2.bp.blogspot.com/_FvOCAQnuKqQ/SN3uuy43yoI/AAAAAAAAAWM/7dhRc84o8s4/s200/balevadi.jpg" border="0" /&gt;&lt;/a&gt; राष्ट्रकुल युवा क्रीडा स्पर्धेत प्रत्यक्ष सहभाग असलेल्या शहर व जिल्ह्यातील शाळांच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या असल्याचा निर्णय घेण्यात आल्या असल्याचे पुणे जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी प्रकाश परब यांनी सांगितले.&lt;br /&gt;&lt;p&gt;&lt;/p&gt;&lt;br /&gt;&lt;p&gt;ही स्पर्धा 12 ते 18 ऑक्‍टोबरदरम्यान होत आहे, तर ता. 9 ते 18 ऑक्‍टोबरदरम्यान पालिकेच्या आणि खासगी शाळांच्या परीक्षा सुरू होणार आहे. परीक्षेमुळे स्पर्धेत सहभाग असलेले विद्यार्थी संभ्रमात होते. या निर्णयामुळे स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. ज्या शाळांचा स्पर्धेत प्रत्यक्ष सहभाग आहे, त्या शाळांनी प्रथम सत्र परीक्षा दिवाळीची सुटी संपल्यावर तत्काळ घ्यावी, असा निर्णय घेण्यात आला.&lt;/p&gt;&lt;p&gt;&lt;/p&gt;&lt;br /&gt;&lt;p&gt;अन्य शाळांनी आपल्या परीक्षा पूर्वनियोजित वेळापत्रकाप्रमाणे घेण्यास हरकत नाही. ज्या शाळांना या स्पर्धा पाहण्यासाठी सहलीचे आयोजन करावयाचे आहे, त्यांनीही सत्र परीक्षेचे आयोजन दिवाळी सुटी संपताच करण्यास हरकत नाही, मात्र कोणत्याही परिस्थितीत परीक्षा जाहीर वेळापत्रकापेक्षा अगोदर घेता येणार नाही, अशा सूचना देण्यात आल्या.&lt;/p&gt;&lt;p&gt;&lt;/p&gt;&lt;br /&gt;&lt;p&gt;दिवाळीनंतर होणाऱ्या परीक्षेवर अनेक पालकांनी आक्षेप घेतला आहे. याबाबत कैलास कुलकर्णी यांनी ई- सकाळवर आपली प्रतिक्रिया नोंदवली. ते म्हणाले, ''दिवाळी हा भारतीयांसाठी सर्वांत मोठा सण असतो. किंबहुना हा सण ते मोठ्या उत्साहाने साजरा करतात. शिवाय दिवाळीच्या सुट्टीचे निमित्त साधून अनेक जण पर्यटनासाठी जाण्याचे नियोजन करतात. मात्र, राज्य शासनाने परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेऊन पालकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या आनंदावर विरजण टाकले आहे. शासनाला राष्ट्रकुल स्पर्धा महत्त्वाच्या आहेत, की सत्र परीक्षा? आम्हाला राष्ट्रकुल स्पर्धेपेक्षाही आमच्या मुलांच्या परीक्षा आणि दिवाळी महत्त्वाची आहे. शिक्षणाची पंढीरी म्हटल्या जाणाऱ्या पुण्यात शिक्षणाचा अशाप्रकारे तुकडा पाडणे खेदजनक आहे. या निर्णयाला विरोध झालाच पाहिजे.'&lt;br /&gt;&lt;/p&gt;&lt;p&gt;&lt;em&gt;&lt;strong&gt;समस्त पालकहो...!&lt;/strong&gt;&lt;/em&gt; &lt;/p&gt;&lt;br /&gt;&lt;p align="center"&gt;&lt;em&gt;आपलेही पाल्य या निर्णयाचे शिकार ठरले असतील. आपल्यालाही हा निर्णय चुकीचा वाटतो का? की आपण या निर्णयाचे स्वागत करता? या ब्लॉगवर प्रतिक्रिया जरूर नोंदवा... &lt;/em&gt;&lt;/p&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/4762569513398062217-9144644784709119262?l=punepratibimb.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://punepratibimb.blogspot.com/feeds/9144644784709119262/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=4762569513398062217&amp;postID=9144644784709119262' title='13 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/4762569513398062217/posts/default/9144644784709119262'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/4762569513398062217/posts/default/9144644784709119262'/><link rel='alternate' type='text/html' href='http://punepratibimb.blogspot.com/2008/09/blog-post_8076.html' title='सत्र परीक्षा नियोजित वेळेतच व्हाव्यात'/><author><name>Vaishali Bhute, www.esakal.com</name><uri>http://www.blogger.com/profile/08569634449563779858</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><media:thumbnail xmlns:media='http://search.yahoo.com/mrss/' url='http://2.bp.blogspot.com/_FvOCAQnuKqQ/SN3uuy43yoI/AAAAAAAAAWM/7dhRc84o8s4/s72-c/balevadi.jpg' height='72' width='72'/><thr:total>13</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-4762569513398062217.post-7007676226830250249</id><published>2008-09-27T13:20:00.003+05:30</published><updated>2008-09-27T13:29:20.700+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='traffice police'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='Pune'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='signals'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='public interest'/><title type='text'>वाहतूक कोंडीवर उपाय ६८ चौकांत "रिमोट'द्वारे सिग्नलचे नियंत्रण</title><content type='html'>राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांच्या पार्श्‍वभूमीवर सुरळीत वाहतुकीसाठी पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील ६८ प्रमुख चौकांतील वाहतूक नियंत्रक दिव्यांचे नियमन "रिमोट कंट्रोल'द्वारे येत्या दहा दिवसांत सुरू होणार असल्याची माहिती वाहतूक शाखेचे उपायुक्त मनोज पाटील यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. यामुळे वाहतूक कोंडीची समस्या काही प्रमाणात कमी होईल, अशी अपेक्षा पाटील यांनी व्यक्त केली.&lt;br /&gt;&lt;br /&gt; रिमोट कंट्रोलद्वारे वाहतूक दिव्यांचे नियमन करण्याचा राज्यातील हा पहिलाच प्रयत्न आहे. शहरात सुमारे २०० चौकांमध्ये वाहतूक नियंत्रक दिवे आहे. त्यातील ६८ चौकांत तातडीने वरील योजना अमलात आणण्यात येणार आहे. वाहतूक पोलिसांनी यासाठी महापालिकेकडे १२० रिमोटची मागणी केली असून ती तत्त्वतः मंजूर करण्यात आली आहे. शंभर मीटर अंतरापर्यंत रिमोटची कक्षा असेल. त्यामुळे चौकाच्या कोणत्याही भागातून वाहतूक पोलिस त्या दिव्यांचे नियमन करू शकतील. सध्या वाहतूक दिव्यांत ठराविक वेळेनुसार बदलाची रचना करण्यात आली आहे. त्यामुळे कमी वाहतूक असलेल्या रस्त्यासाठी वेळ कमी करून अधिक वाहतूक असलेल्या रस्त्यासाठी वेळ वाढविता येत नाही, तसेच कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष नियमन करण्यावर मर्यादा आहेत. या पार्श्‍वभूमीवर रिमोट उपयुक्त ठरणार असल्याचे पाटील यांनी सांगितले. शहरातील ३८ चौकांतील वाहतूक "एरिया ट्रॅफिक कमिटी'द्वारे नियंत्रित होतात. त्यात आणखी ३० नव्या चौकांची भर पडणार आहे. त्याशिवाय ४० नवे वाहतूक दिवे महापालिका उभारत आहे. "रिमोट'द्वारे नियमनाची मॉडर्न चौकात दोन दिवसांपूर्वी यशस्वी चाचणी झाली, असेही त्यांनी सांगितले.&lt;br /&gt;&lt;br /&gt;अन्य महत्त्वाचे निर्णय पुढीलप्रमाणे -&lt;br /&gt;- शहरातील दहा प्रमुख रस्त्यांवरील सिग्नल "सिंक्रोनाइझ' होणार&lt;br /&gt;- पोलिसांवर हल्ला करणाऱ्याचा वाहन परवाना निलंबित होणार&lt;br /&gt;- कागदपत्रे नसलेल्या ५०० रिक्षा अद्याप पोलिसांच्या ताब्यात&lt;br /&gt;- चौकात वाहतुकीला अडथळा करणारे २७ बसथांबे हलविणार&lt;br /&gt;- पाणी साचणाऱ्या ३१ ठिकाणी निचरा करण्याची मोहीम&lt;br /&gt;- गोळीबार मैदान चौक ते हॉटेल अरोरा टॉवरपर्यंत एकेरी रस्त्याचा प्रस्ताव&lt;br /&gt;- चारचाकी वाहनांचे पार्किंग शुल्क तीन तासांनंतर तासानुसार आकारण्याचा प्रस्ताव&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;div align="center"&gt;&lt;strong&gt;या रिमोट कंट्रोल यंत्रणेचा काही फायदा होईल, असे वाटते का? बहुतांश चौकांमध्ये पोलिसांचा पत्ता नसतो. अशावेळी या रिमोटकंट्रोलचा वापर होण्याऐवजी ती डोकेदुखी वाटू लागेल. आपल्याला काय वाटते याविषयी? &lt;/strong&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/4762569513398062217-7007676226830250249?l=punepratibimb.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://punepratibimb.blogspot.com/feeds/7007676226830250249/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=4762569513398062217&amp;postID=7007676226830250249' title='1 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/4762569513398062217/posts/default/7007676226830250249'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/4762569513398062217/posts/default/7007676226830250249'/><link rel='alternate' type='text/html' href='http://punepratibimb.blogspot.com/2008/09/blog-post_27.html' title='वाहतूक कोंडीवर उपाय ६८ चौकांत &quot;रिमोट&apos;द्वारे सिग्नलचे नियंत्रण'/><author><name>Vaishali Bhute, www.esakal.com</name><uri>http://www.blogger.com/profile/08569634449563779858</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>1</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-4762569513398062217.post-6309995297078138505</id><published>2008-09-26T13:43:00.001+05:30</published><updated>2008-09-26T13:43:50.324+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='state government'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='Forest department'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='Tax'/><title type='text'>चारचाकी वाहनधारकांवर लावणार "ग्रीन टॅक्‍स' - वनमंत्री</title><content type='html'>&lt;div align="center"&gt;राज्याला प्रदूषण मुक्त करून वनसंपदा वाढविण्यासाठी लागणारा खर्च म्हणून राज्यातील चारचाकी वाहनधारकांवर दरवर्षी ५०० रुपये प्रमाणे "ग्रीन टॅक्‍स' वसूल करण्यात येणार आहे. याबाबतचा प्रस्ताव वनविभागाने तयार केला आहे. लवकरच मंत्रिमंडळामुळे मंजुरीसाठी पाठविण्यात येणार असल्याची माहिती वनमंत्री बबनराव पाचपुते यांनी पत्रकार परिषदेत दिली.&lt;br /&gt;&lt;br /&gt; प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र शासनाच्या निर्णयाप्रमाणे प्रत्येक राज्यात ३३ टक्के वनसंपदा असणे आवश्‍यक आहे. मात्र राज्यात २०.१३ टक्के वनक्षेत्र आहे. ग्लोबल वॉर्मिंगच्या धोक्‍यामुळे सामान्य लोकांपासून, तर विविध संघटनांचे लक्ष वनखात्याकडे लागले आहे, असे सांगून श्री. पाचपुते म्हणाले, राज्यातील वनक्षेत्र वाढविण्याची आवश्‍यकता आहे. राज्यात १ कोटी २२ लाख चार चाकी वाहने आहेत. वाहनांमधून निघणाऱ्या धुरामुळे मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होत आहे. वनक्षेत्र वाढविण्यासाठी वनखात्याच्या तिजोरीत हवा तेवढा पैसा नाही. त्यामुळे महसूल वाढवून वनक्षेत्र वाढविण्यासाठी टॅक्‍सरूपात आलेल्या पैशांचा उपयोग करता येईल. प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या मंजुरीसाठी पाठविण्यात येत आहे. प्रादेशिक परिवहन विभागामार्फत वसुली करण्यात येईल.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;वन कायद्याने मांडलेला हा प्रस्ताव आपल्याला योग्य वाटतो का?&lt;/strong&gt; &lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/4762569513398062217-6309995297078138505?l=punepratibimb.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://punepratibimb.blogspot.com/feeds/6309995297078138505/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=4762569513398062217&amp;postID=6309995297078138505' title='10 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/4762569513398062217/posts/default/6309995297078138505'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/4762569513398062217/posts/default/6309995297078138505'/><link rel='alternate' type='text/html' href='http://punepratibimb.blogspot.com/2008/09/blog-post_26.html' title='चारचाकी वाहनधारकांवर लावणार &quot;ग्रीन टॅक्‍स&apos; - वनमंत्री'/><author><name>Vaishali Bhute, www.esakal.com</name><uri>http://www.blogger.com/profile/08569634449563779858</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>10</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-4762569513398062217.post-3824348367288215549</id><published>2008-09-25T12:44:00.003+05:30</published><updated>2008-09-25T12:51:35.268+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='Pune'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='public interest'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='common wealth'/><title type='text'>वरवरची मलमपट्टी नको, शाश्‍वत विकास हवा...?</title><content type='html'>राष्ट्रकुल स्पर्धा अगदी तोंडावर आल्या आहेत. या स्पर्धेसाठी देशोदेशीतून येणाऱ्या खेळाडूंच्या स्वागतासाठी पुण्यनगरी सज्ज होत आहे. वातावरण निर्मितीला चांगलाच जोर चढलाय. भित्तिचित्रे रंगविण्याबरोबरच, सुशोभीकरण, डांबरीकरण आणि इतर विकासकामांना वेग आला आहे. किंबहुना शहरातील कोणत्याही भागात गेल्यास विविध कामं सुरू असल्याचे चित्र दिसते.&lt;br /&gt;&lt;br /&gt; आतापर्यंत खड्ड्यात शोधावा लागणारा रस्ता खड्डेविरहित झाला आहे. तर त्या रस्त्यांवर दुभाजकांचा पत्ता नव्हता तेथे दुभाजक उभारण्यात आले आहेत. राष्ट्रकुल स्पर्धेचे चित्र रंगविण्यासाठी शहरातली एकही भिंत सोडलेली नाही. विकास आणि निसर्ग शहरात हातात हात घालून चालतात, असा भास निर्माण करण्यासाठी दुभाजकांवर शोभिवंत झाडे लावली जात आहेत. स्वच्छ आणि सुंदर पुणे या संज्ञेखाली रस्त्यांची सफाईही रोजची बाब झाली आहे. ठिकठिकाणी होर्डिंग उभारले जात आहे. "पीएमपीएलएम'ने ही कंबर कसली असून, सीवायजी या नवीन बस आपल्या ताफ्यात रुजू केल्या आहेत. अशाप्रकारे राष्ट्रकुल स्पर्धेसाठी सर्व यंत्रणा अंग झटकून कामाला लागल्या आहेत.&lt;br /&gt;&lt;br /&gt; शहराचे चित्र पालटताना पाहून मनोमनी आनंद दाटून येतो. चला...राष्ट्रकुलच्या निमित्ताने का होईना, शहराचा विकास होतो आहे, हे काय कमी आहे? असेही वाटून जाते. पण, जरा निरीक्षण केल्यावर असे लक्षात येतेय, की ही काम उरका पाडल्याप्रमाण सुरू आहे. केवळ राष्ट्रकुल पुरता असेच सर्व कामांचे स्वरूप दिसतेय. रस्त्यावर केवळ डांबराचा थर चढवला जातोय. तर, रेडिमेड प्रकारातली झाडं आणून लावली जाताहेत. हे सगळं पाहिल्यावर असं वाटतं, केवळ राष्ट्रकुल पार पडेपर्यंतच शहरविकासाची मलमपट्टी केली जातेय. त्यामध्ये शाश्‍वत विचार अजिबात झालेला नाहीये.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;div align="center"&gt; &lt;strong&gt;पण, अशाप्रकारची वरवरची मलमपट्टी काय कामाची. शहराचा विकास दूरदृष्टी ठेवून झाला पाहिजे. 2010 साली तर पुन्हा राष्ट्रकुल होणार असेल, तर हा विकास त्या स्पर्धेपर्यंत टिकायला हवा. नाही का? &lt;/strong&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/4762569513398062217-3824348367288215549?l=punepratibimb.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://punepratibimb.blogspot.com/feeds/3824348367288215549/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=4762569513398062217&amp;postID=3824348367288215549' title='6 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/4762569513398062217/posts/default/3824348367288215549'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/4762569513398062217/posts/default/3824348367288215549'/><link rel='alternate' type='text/html' href='http://punepratibimb.blogspot.com/2008/09/blog-post_25.html' title='वरवरची मलमपट्टी नको, शाश्‍वत विकास हवा...?'/><author><name>Vaishali Bhute, www.esakal.com</name><uri>http://www.blogger.com/profile/08569634449563779858</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>6</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-4762569513398062217.post-8606786862099728043</id><published>2008-09-24T13:47:00.001+05:30</published><updated>2008-09-24T13:59:10.947+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='crime'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='court'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='khairlanji'/><title type='text'>खैरलांजी हत्याकांड प्रकरणी सहा जणांना फाशी, दोघांना जन्मठेप</title><content type='html'>संपूर्ण राज्यात खळबळ माजविणाऱ्या खैरलांजी हत्याकांड प्रकरणी बुधवारी न्यायालयाने आरोपींना शिक्षा सुनावली. या प्रकरणी प्रथम तदर्थ जिल्हा व सत्र न्यायालयाने आठ आरोपींपैकी सहा जणांना फाशीची, तर दोन जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली.&lt;br /&gt;&lt;br /&gt; आरोपींपैकी सक्रू महागू बिंजेवार (४९), शत्रुघ्न इशाराम धांडे (३०), विश्‍वनाथ हगरू धांडे (५७), रामू मंगरू धांडे (३४), जगदीश रतन मंडलेकर (४२), प्रभाकर जसवंत मंडलेकर (२५) यांना फाशीची, तर गोपाल सक्रू बिंजेवार (वय २५), , शिशुपाल विश्‍वनाथ धांडे (२२) यांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली. २९ सप्टेंबर २००६ रोजी खैरलांजीमधील भोतमांगे कुटुंबातील चार जणांची गावकऱ्यांनी निघृण हत्या केली होती.&lt;br /&gt;&lt;br /&gt; या हत्याकांड प्रकरणी सुरवातीला ४७ जणांना अटक करण्यात आले होते. मात्र, त्यांतील ३६ जणांची "सीबीआय'ने पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली. त्यानंतर उरलेल्या अकरा जणांवर आरोपपत्र दाखल करण्यात आले. १५ सप्टेंबर २००८ ला ११ आरोपींपैकी तीन जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली.&lt;br /&gt;&lt;br /&gt; महिपाल अंतू धांडे (वय ४०), धनराज इशाराम धांडे (२७) आणि पुरुषोत्तम तितिरमारे (४३) अशी त्यांची नावे आहेत. या खटल्यामध्ये बचाव पक्षातर्फे ऍड. सुबोध जयस्वाल आणि ऍड. नीरज खांदेवाले यांनी तर सरकारी पक्षातर्फे ऍड. उज्जवल निकम यांनी कामकाज पाहिले.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;div align="center"&gt;&lt;strong&gt;खैरलांजी प्रकरणात आरोपींना झालेली शिक्षा आपल्याला योग्य वाटते का? या शिक्षेमुळे दलितांवर होणारा अत्याचार थांबेल, असं आपल्याला वाटतं का? आपलं मत ब्लॉगवर नोंदवायला विसरू नका... &lt;/strong&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/4762569513398062217-8606786862099728043?l=punepratibimb.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://punepratibimb.blogspot.com/feeds/8606786862099728043/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=4762569513398062217&amp;postID=8606786862099728043' title='5 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/4762569513398062217/posts/default/8606786862099728043'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/4762569513398062217/posts/default/8606786862099728043'/><link rel='alternate' type='text/html' href='http://punepratibimb.blogspot.com/2008/09/blog-post_24.html' title='खैरलांजी हत्याकांड प्रकरणी सहा जणांना फाशी, दोघांना जन्मठेप'/><author><name>Vaishali Bhute, www.esakal.com</name><uri>http://www.blogger.com/profile/08569634449563779858</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>5</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-4762569513398062217.post-8682847688970427359</id><published>2008-09-23T09:49:00.001+05:30</published><updated>2008-09-23T09:57:40.589+05:30</updated><title type='text'>गरिबी निर्मूलनाचे भारतीय मॉडेल</title><content type='html'>पाश्‍चिमात्य प्रतिमानानुसार आर्थिक मागासलेपणा, हे गरिबीचे कारण आहे. मग भारताचा काहीसा आर्थिक विकास झाला असताना गरिबी कमी का होत नाही? भारतातील गरिबी हटविण्यासाठी भारतीय मॉडेलचीच गरज आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;अमेरिकेतील वॉल स्ट्रीटवरील "आर्थिक किल्ले' कोसळू लागले आहेत. खासगी आर्थिक संस्थांनी दिवाळे जाहीर करायचे आणि सरकारने त्या संस्थांना कडेवर घ्यायचे, ही गोष्ट अमेरिकेत नवी नाही. मात्र या दिवाळीखोरीत जगातील आर्थिक व्यवहार होरपळून निघताहेत, हे प्रथमच पाहायला मिळते आहे. उदारमतवादी जागतिकीकरणाचा परिणाम म्हणून असे धक्के हे आता अपरिहार्य आहेत, असे अर्थतज्ज्ञ सांगतील.&lt;br /&gt;&lt;br /&gt; मात्र उदारीकरण, जागतिकीकरणातूनच भारतातील गरिबीचे निर्मूलन आणि आर्थिक विकास होईल, असे जे सांगितले जात होते त्याचे काय झाले, असा प्रश्‍न १७ वर्षांनी विचारला तर त्याचे उत्तर काय आहे? चीन-भारतासारख्या देशांचा आर्थिक विकासदर वाढला असताना तेथे दारिद्य्ररेषेखालील लोकसंख्या का वाढत चालली आहे? याच काळात भारताचा मानवी विकास निर्देशांक का वाढला नाही? अर्थव्यवस्था मजबूत आहे, तर चलनवाढीचा दर म्हणजे महागाई का वाढत चालली आहे? सर्वांना समान संधी देणारे शिक्षण गरीब आणि मध्यम वर्गाला परवडेनासे का झाले आहे? १९९१ नंतरच्या खुल्या आर्थिक धोरणांनंतर भारतात आर्थिक समृद्धीची लाट आली खरी; मात्र ती या देशाच्या प्राथमिक आणि मूलभूत प्रश्‍नांना का मार्ग दाखवीत नाही?&lt;br /&gt;&lt;br /&gt;पुण्यातील गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्‍स अँड इकॉनॉमिक्‍समधील माजी प्राध्यापक हारवर्ड आणि प्रिन्स्टन युनिव्हर्सिटीचे भूतपूर्व फेलो आणि संयुक्त राष्ट्रसंघाचे नायजेरिया, आफ्रिका देशाचे तज्ज्ञ (लोकसंख्या) वसंत प्रभाकर पेठे यांना हे आणि असे अनेक प्रश्‍न पडले. गरिबी निर्मूलन आणि आर्थिक विकासाच्या नव्या भारतीय मॉडेलचे प्रारूप त्यांनी तयार केले. गेली चार वर्षे या आर्थिक मॉडेलवर ठिकठिकाणी चर्चा सुरू आहे. पाश्‍चात्त्य मॉडेल्सचे अंधानुकरण थांबवून आपली अस्मिता, प्रतिभा आणि संस्कृती यांनाच अनुरूप असे मॉडेल आपण स्वयंप्रज्ञेने विकसित केले पाहिजे, असे प्रा. पेठे आग्रहाने मांडत आहेत.&lt;br /&gt;&lt;br /&gt;प्रा. पेठे यांचे हे मॉडेल दोन भागांत विभागले आहे. पहिल्या भागात पाश्‍चिमात्य प्रतिमानांचे खंडन करण्याची गरज का आहे याचे विवेचन, तर दुसऱ्या भागात या मॉडेलच्या नव्या प्रतिमांचे सादरीकरण करण्यात आले आहे. जागेच्या मर्यादेमुळे पहिल्या भागाचा संक्षिप्त आढावा घेऊन आपण डॉ. पेठे यांच्या नव्या प्रतिमांचा अधिक विचार करणार आहोत. आपल्या देशाची गेल्या २० वर्षांत "भारत' आणि "इंडिया' अशी जी फाळणी झाली, तिची दरी सातत्याने वाढत चालली आहे. या फाळणीत १९९१ च्या उदारीकरणामुळे कशी भर पडते आहे, याची उदाहरणे प्रा. पेठे यांनी दिली आहेत.&lt;br /&gt;&lt;br /&gt;"अमेरिकन भांडवलशाली'च्या जागतिकीकरणामुळे त्या तालावर नाचणाऱ्या आपल्या अर्थकारणाचे दुष्परिणाम यापुढे अधिक तीव्रतेने जनतेला भोगावे लागतील, असे प्रा. पेठे यांनी सप्टेंबर २००४ मध्ये म्हटले होते. त्याची प्रचिती अलीकडच्या लेहमन ब्रदर्सची दिवाळखोरी आणि मेरिल लिंच कंपनी अडचणीत आली, यांसारख्या काही घडामोडींमध्ये येऊ लागली आहे. या कालखंडात कल्याणकारी रचनेकडे दुर्लक्ष झाल्यामुळे मानवी चेहरा कलंकित झाला आणि लोकशाहीचेही विडंबन झाले. पर्यावरणाचा विनाश अधिक वेगाने सुरू झाला. "मॅमनिझम' म्हणजे पैसा हेच सर्वस्व या विकृत मानसिकतेमुळे भारतीय संस्कृतीवर आक्रमण झाले. मानवी विकास निर्देशांकात सुधारणेऐवजी घसरण झाली. तेजी- मंदीचे झटके वाढले. &lt;br /&gt;&lt;br /&gt;महाकायतेला प्राधान्य दिल्यामुळे रोजगार निर्माण करणारे उद्योग बंद पडले, यासंबंधीचे विवेचन त्यांनी केले आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे विकास आणि दारिद्य्र निर्मूलन ही दोन्ही उद्दिष्टे उदारीकरणात साध्य होताना दिसत नाहीत; तसेच दुष्परिणामांच्या रूपात सामाजिक आणि सांस्कृतिक प्रगतीऐवजी ते अधोगतीकडे नेणारे ठरले आहे, त्यामुळे अंधानुकरण आता थांबवले पाहिजे, असे प्रा. पेठे ठामपणे सांगतात.&lt;br /&gt;&lt;br /&gt;मूलभूत प्रश्‍नांची सोडवणूक&lt;br /&gt;प्रा. पेठे यांच्या मॉडेलचा दुसरा भाग अधिक महत्त्वाचा आहे. भारतासमोरील प्राथमिक, तसेच मूलभूत प्रश्‍नांची उकल त्यांनी त्यात केली आहे. भारतातील गरिबी आणि आर्थिक विकासाविषयीच्या मूलभूत प्रश्‍नांची मांडणी करत हे मॉडेल पुढे जाते. पाश्‍चिमात्य प्रतिमानानुसार आर्थिक मागासलेपणा हे गरिबीचे कारण आहे. मग भारतात काहीसा आर्थिक विकास झाला तरी गरिबी का कमी होत नाही, असा प्रश्‍न ते उपस्थित करतात. &lt;br /&gt;&lt;br /&gt;गरिबी का, याचे प्रा. पेठे यांचे उत्तर असे आहे - १) व्यक्तीच्या निसर्गदत्त अशा मौल्यवान पण सुप्त गुणवत्तेचे इष्टतमीकरण न होणे किंवा अत्यल्प होणे. २) गुणवत्तासंवर्धनासाठी अत्यावश्‍यक अशा समान संधीचा अभाव. ३) चंगळवाद, शस्त्रास्त्रांवरील अफाट खर्च, शिष्टजन अभिमुखी नियोजन. ४) राजकीय हितसंबंध, लोकप्रतिनिधींमधील अनाचार. ५) कालबाह्य समाजरचना, नैतिक अवनती. ६) सत्‌-असत्‌ प्रवृत्तीच्या संघर्षात दुष्ट प्रवृत्तींचा विजय. &lt;br /&gt;&lt;br /&gt;गरिबीच्या या सर्व कारणांची सविस्तर चर्चा प्रा. पेठे यांनी मॉडेलमध्ये केली असून काय करायला हवे, याचे दिशादर्शनही केले आहे. व्यक्तिविकासात शिक्षण, आरोग्य, सुसंस्कारांचे महत्त्व अधोरेखित करून या मूलभूत प्रश्‍नांविषयी पाश्‍चिमात्य मॉडेल काही बोलतच नाहीत, याची आठवण त्यांनी करून दिली आहे. व्यक्तीप्रमाणेच गावातील गुणवत्तेचे (स्थानिक नैसर्गिक साधनसंपत्ती) इष्टतमीकरण करण्याची गरज आहे. विषमता जन्माधारित आणि मानवनिर्मित आहे. अशा विषमतेला भांडवलशाही खतपाणीच घालते, याची अनेक उदाहरणे त्यांनी दिली आहेत. समता निर्माण करण्याचे प्रभावी साधन म्हणून आपण शिक्षणाकडे पाहतो; मात्र भांडवलशाहीत ते शिक्षणच विषमतेचे कारण होऊ लागले आहे, हेही ते लक्षात आणून देतात. &lt;br /&gt;&lt;br /&gt;भोगवादामुळे वस्तूंना मागणी वाढते आणि त्यामुळे उत्पादन, रोजगार आणि राष्ट्रीय उत्पन्न वाढते, हा युक्तिवाद उथळ असून, उधळमाधळीला प्रोत्साहन देण्याऐवजी त्या पैशांची गुंतवणूक शेती आणि रोजगारवाढीसाठी लघुउद्योगांमध्ये केली तर राष्ट्रीय उत्पन्नात मोठी भर पडेल, असे ते सांगतात. श्रीमंतांच्या उधळमाधळीचे समर्थन करणारे अर्थशास्त्र हे अनर्थशास्त्र आहे, असा आरोप ते करतात. विकासाचे प्रतिमान हे गरजाधिष्ठितच हवे; ते भोगवादाधिष्ठित असता कामा नये, हे महात्मा गांधींनी वेळोवेळी सांगितले आहे. भारतासारख्या शेतीप्रधान, एकशेदहा कोटी लोकसंख्येच्या, खंडप्राय, वैविध्य असलेल्या विकसनशील देशाला तो विचार नव्या संदर्भांनी स्वीकारण्याशिवाय पर्याय नाही, असेही प्रा. पेठे यांचे मॉडेल सांगते. उदारीकरणाचे जे परिणाम आज दिसत आहेत ते पाहता, भारताला या प्रकारचे मॉडेलच आगामी संकटांमधून वाचवू शकेल. त्यामुळे प्रा. पेठे यांच्या मॉडेलवर व्यापक चर्चा होण्याची गरज आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;(संपर्कासाठी - प्रा. पेठे - ०२०- २५४३०२५३)&lt;br /&gt;pethevapr@yahoo.com&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;यमाजी मालकर&lt;/strong&gt;&lt;br /&gt;email - yamaji.malkar@esakal.com&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/4762569513398062217-8682847688970427359?l=punepratibimb.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://punepratibimb.blogspot.com/feeds/8682847688970427359/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=4762569513398062217&amp;postID=8682847688970427359' title='3 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/4762569513398062217/posts/default/8682847688970427359'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/4762569513398062217/posts/default/8682847688970427359'/><link rel='alternate' type='text/html' href='http://punepratibimb.blogspot.com/2008/09/blog-post_23.html' title='गरिबी निर्मूलनाचे भारतीय मॉडेल'/><author><name>sakaal papers</name><uri>http://www.blogger.com/profile/05087401407157479916</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='24' src='http://3.bp.blogspot.com/_QLcp5QoQ6Aw/SKz-QNeo55I/AAAAAAAAAPk/E0MGM_E33Yk/S220/end+slide1.jpg'/></author><thr:total>3</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-4762569513398062217.post-6961118745755645779</id><published>2008-09-22T15:33:00.000+05:30</published><updated>2008-09-22T15:35:22.680+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='suiside'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='Pune'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='police'/><title type='text'>मित्राने २३ लाख बुडविल्याने कुटुंबाचा अंत</title><content type='html'>&lt;div align="center"&gt;पत्नी आणि दोन मुलांचा दोरीने गळा आवळून खून करून पतीने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना पिंपरीच्या मिलिंदनगरजवळ रविवारी दुपारी पावणेबाराच्या सुमारास उघडकीस आली. पतीने पत्नी आणि मुलांना पावभाजीतून विष दिल्याचेही आढळले.&lt;br /&gt;&lt;br /&gt;उसनी दिलेली मोठी रक्कम वसूल न झाल्याने हा प्रकार घडल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे. विजय मुथय्या पुजारी (वय ४५), पत्नी सुगंधा (वय ४०), मुलगा प्रतीक (१२) आणि मुलगी प्रेरणा (१८, रा. सर्व मिलिंदनगरजवळ, व्हिक्‍टरी को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटी, पिंपरी) अशी मृतांची नावे आहेत. स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, पुजारी कुटुंबीय मूळचे कर्नाटकचे असून, गेल्या ३० वर्षांपासून शहरात स्थायिक झाले होते. त्यांचा मुलगा प्रतीक पाचवीत शिकत होता; तर प्रेरणा एम. यू. महाविद्यालयात वाणिज्य शाखेच्या दुसऱ्या वर्षात शिकत होती.&lt;br /&gt;&lt;br /&gt;सहायक पोलिस आयुक्त प्रभाकर पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, विजय यांचा मृतदेह छताच्या हुकाला लटकलेला होता. त्यांची पत्नी आणि दोन्ही मुलांच्या गळ्यांवर दोरीने आवळल्याच्या खुणा आढळल्या. विजय यांच्याजवळ एक चिठी सापडली आहे. ""एका मित्राला २३ लाख रुपये दिले होते. ते परत करण्यासाठी मित्राने दिलेले दोन धनादेश न वटल्याने मला आत्महत्या करण्याशिवाय पर्याय उरलेला नाही,'' असा मजकूर या चिठीत आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;अशाप्रकारे घरातील इतर सदस्यांचा खून करून आत्महत्या करण्याच्या घटना गेल्या काही दिवसांमध्ये वाढल्या आहेत. आर्थिक तोटा सहन करावा लागला महणून आत्महत्या करणे, हा मार्ग होऊ शकत नाही. शिवाय आर्थिक फरवणुकीच्या घटनाही अलीकडे वाढलेल्या दिसतात. बेभरवशाच्या आजच्या जमान्यात कोणाशीही एवढ्या मोठ्या रकमेचे व्यवहार करणे सर्वसामान्यांनी टाळायला हवे. नाही का...?आपल्याला काय वाटते, याविषयी? आपणही अशा घटना आजूबाजूला पाहिल्याच असतील. तर, आमच्याशी त्या शेअर करा, पुणे प्रतिबिंब आणि सकाळ ब्लॉगवर &lt;/strong&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/4762569513398062217-6961118745755645779?l=punepratibimb.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://punepratibimb.blogspot.com/feeds/6961118745755645779/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=4762569513398062217&amp;postID=6961118745755645779' title='4 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/4762569513398062217/posts/default/6961118745755645779'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/4762569513398062217/posts/default/6961118745755645779'/><link rel='alternate' type='text/html' href='http://punepratibimb.blogspot.com/2008/09/blog-post_22.html' title='मित्राने २३ लाख बुडविल्याने कुटुंबाचा अंत'/><author><name>Vaishali Bhute, www.esakal.com</name><uri>http://www.blogger.com/profile/08569634449563779858</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>4</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-4762569513398062217.post-2406713210085601060</id><published>2008-09-21T13:34:00.003+05:30</published><updated>2008-09-21T13:50:33.078+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='oscer'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='movie'/><title type='text'>अखेर विजय मराठीचाच...</title><content type='html'>&lt;a href="http://2.bp.blogspot.com/_FvOCAQnuKqQ/SNYDtaToNqI/AAAAAAAAAV8/VxwhKc0MCi8/s1600-h/tare.jpg"&gt;&lt;img id="BLOGGER_PHOTO_ID_5248386494437537442" style="FLOAT: left; MARGIN: 0px 10px 10px 0px; CURSOR: hand" alt="" src="http://2.bp.blogspot.com/_FvOCAQnuKqQ/SNYDtaToNqI/AAAAAAAAAV8/VxwhKc0MCi8/s200/tare.jpg" border="0" /&gt;&lt;/a&gt; भारतातर्फे विदेशी कॅटेगरीत पाठविण्यात येणाऱ्या चित्रपटांमध्ये "तारे जमीं पर' या चित्रपटाची निवड झाली असली तरी हा एका मराठी माणसाचाच विजय आहे. कारण "तारे जमीं पर' या चित्रपटाचे क्रिएटिव्ह डायरेक्‍टर अमोल गुप्ते आहेत. तसेच त्यांनीच या चित्रपटाची कथा आणि पटकथा-संवाद लेखन केले आहे. त्यामुळे एका अर्थी मराठीचाच हा विजय आहे, अशी प्रतिक्रिया अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष अजय सरपोतदार यांनी व्यक्त केली.&lt;br /&gt;&lt;div&gt;&lt;/div&gt;&lt;br /&gt;&lt;div&gt;भारतातर्फे ऑस्करच्या शर्यतीत एकूण नऊ चित्रपट होते. त्यातील विशेष बाब म्हणजे या नऊ चित्रपटांपैकी निशिकांत कामत यांचा "मुंबई मेरी जान', आशुतोष गोवारीकरचा "जोधा अकबर', मंगेश हाडवळेचा "टिंग्या', उमेश कुलकर्णीचा "वळू' हे चित्रपट मराठी माणसांचेच होते. त्यामुळे या वेळच्या ऑस्करच्या शर्यतीत मराठी माणसांचेच वर्चस्व होते आणि एका मराठी माणसानेच यामध्ये बाजी मारली याचा आनंद होत आहे, असेही ते म्हणाले.&lt;/div&gt;&lt;br /&gt;&lt;div&gt;&lt;/div&gt;&lt;br /&gt;&lt;div&gt;खरे तर "मामि' चित्रपट महोत्सवात "टिंग्या'ने अटीतटीची लढत "तारे जमीं पर'ला दिली होती. अनेक पुरस्कार या चित्रपटाने पटकाविले. त्यामुळे ऑस्करच्या शर्यतीत हा चित्रपट जरी मागे पडला असला तरी आता मी तो वेगळ्या पद्धतीने पाठविणार आहे. टिंग्या ऑस्करला जाणारच आहे, अशी प्रतिक्रिया "स्मॉल टाऊन प्रॉडक्‍शन'चे रवी राय यांनी व्यक्त केली. टिंग्या हा चित्रपट त्यांनी बनविला होता. त्यामुळे त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी परीक्षकांच्या निर्णयावर नापसंती दर्शविली नाही. &lt;/div&gt;&lt;br /&gt;&lt;div&gt;&lt;/div&gt;&lt;br /&gt;&lt;div align="center"&gt;&lt;strong&gt;ऑस्करच्या स्पर्धेत बाजी मारणाऱ्या आपल्या मराठी बांधवांना या ब्लॉगवर शुभेच्छा द्यायला विसरू नका...मराठी माणसाविषयीच्या आपल्या भावनाही व्यक्त करा. अमोल गुप्तेनं ऑस्करपर्यंत धाव घेऊन बच्चन कुटुंबीयांना दाखवून दिलंय... की हम यहॉंकें शेहेनशा...&lt;/strong&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/4762569513398062217-2406713210085601060?l=punepratibimb.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://punepratibimb.blogspot.com/feeds/2406713210085601060/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=4762569513398062217&amp;postID=2406713210085601060' title='6 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/4762569513398062217/posts/default/2406713210085601060'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/4762569513398062217/posts/default/2406713210085601060'/><link rel='alternate' type='text/html' href='http://punepratibimb.blogspot.com/2008/09/blog-post_21.html' title='अखेर विजय मराठीचाच...'/><author><name>Vaishali Bhute, www.esakal.com</name><uri>http://www.blogger.com/profile/08569634449563779858</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><media:thumbnail xmlns:media='http://search.yahoo.com/mrss/' url='http://2.bp.blogspot.com/_FvOCAQnuKqQ/SNYDtaToNqI/AAAAAAAAAV8/VxwhKc0MCi8/s72-c/tare.jpg' height='72' width='72'/><thr:total>6</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-4762569513398062217.post-5289162059617445843</id><published>2008-09-18T12:48:00.000+05:30</published><updated>2008-09-19T12:42:56.454+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='Pune'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='public interest'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='public transport'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='PMT'/><title type='text'>पीएमपीच्या भाड्यात प्रत्येक टप्प्याला रुपयाने वाढ</title><content type='html'>पीएमपी गाड्यांच्या पहिल्या दोन किलोमीटर प्रवासासाठी भाड्यात वाढ करण्यात येणार नाही. त्यानंतर प्रत्येक टप्प्याला एक रुपयाने वाढ करण्यात आली आहे. प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने घेतलेल्या या निर्णयाची अंमलबजावणी येत्या रविवारपासून (ता. २१) करण्यात येणार आहे. सध्या पहिल्या दोन किलोमीटर प्रवासासाठी तीन रुपये भाडे आकारण्यात येते. ते कायम ठेवण्यात आले आहे. चार किलोमीटरसाठी पाच रुपयांऐवजी सहा रुपये, सहा किलोमीटरसाठी सहा रुपयांऐवजी सात रुपये भाडे आकारण्यात येईल. १८ ते २६ किलोमीटरदरम्यान सध्याच्या भाडेदरात दोन रुपयांनी, तर २६ ते ३० किलोमीटरदरम्यान सध्याच्या भाडेदरात तीन रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. ३० ते ३४ किलोमीटरदरम्यान सध्याच्या भाडेदरात चार रुपयांनी, तर ३४ किलोमीटरदरम्यान सध्याच्या भाडेदरात पाच रुपयांनी वाढ करण्यात आली आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;डिझेलची दरवाढ झाल्याने, जुलैमध्ये प्रशासनाने भाडेवाढीचा प्रस्ताव सादर केला होता. प्रत्येक टप्प्यासाठी एक रुपया भाडेवाढ करावी, असे पीएमपी प्रशासनाने प्रस्तावित केले होते. एक दिवसीय सवलतीचा दोन्ही महापालिका हद्दीबाहेरील पासचा दर सध्या ४५ रुपये असून, तो ६० रुपये करण्यास मान्यता देण्यात आली आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;त्या व्यतिरिक्त विविध अटी पीएमपीला घालण्यात आल्या आहेत.'' देखभाल दुरुस्तीचे नियोजन नीट करण्यात यावे, कमी उत्पन्नाच्या मार्गाचे सर्वेक्षण करून तेथे नवीन वेळापत्रक तयार करावे, सेवकांच्या कंत्राटी पद्धती व नियुक्‍त्यांवर निर्बंध घालावेत, चालक व वाहक यांच्या व्यतिरिक्त अन्य सेवकांच्या नियुक्‍त्या करण्यात येऊ नयेत, अतिरिक्त कर्मचाऱ्यांसाठी स्वेच्छानिवृत्ती योजना लागू करावी, बसमार्गांचे फेरनियोजन करावे, दरवाढीनंतर तीन महिन्यांनी आर्थिक परिस्थितीचा आढावा प्राधिकरणाला सादर करावा, अशा अटी घालण्यात आल्या आहेत.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;div align="center"&gt;&lt;strong&gt;प्रवासी भाडेवाढीस मान्यता देताना प्राधिकरणाने पीएमटीला काही अटी घातल्या आहेत. त्यातील भाडेवाढीची अंमलबजावणी काटेकोरपणे होईल. मात्र, प्रवाशांच्या हितासाठीच्या या अटींना फाटा मिळू शकतो. आता या अटींची पूर्तता होतेय की नाही, यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी केवळ प्रवाशांचीच आहे. आपल्या काय वाटते? &lt;/strong&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/4762569513398062217-5289162059617445843?l=punepratibimb.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://punepratibimb.blogspot.com/feeds/5289162059617445843/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=4762569513398062217&amp;postID=5289162059617445843' title='5 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/4762569513398062217/posts/default/5289162059617445843'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/4762569513398062217/posts/default/5289162059617445843'/><link rel='alternate' type='text/html' href='http://punepratibimb.blogspot.com/2008/09/blog-post_18.html' title='पीएमपीच्या भाड्यात प्रत्येक टप्प्याला रुपयाने वाढ'/><author><name>Vaishali Bhute, www.esakal.com</name><uri>http://www.blogger.com/profile/08569634449563779858</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>5</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-4762569513398062217.post-3411532007395694926</id><published>2008-09-16T18:39:00.001+05:30</published><updated>2008-09-16T19:21:28.133+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='high court'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='mumbai'/><title type='text'>घटस्फोटानंतरही लहान मुलासाठी दाम्पत्याला एकत्र राहण्याची संधी</title><content type='html'>कुटुंब न्यायालयाने घटस्फोट मंजूर केल्यानंतरही लहान मुलाच्या संगोपनासाठी विभक्त दाम्पत्याला एकत्र राहण्याची एक शेवटची संधी उच्च न्यायालयाने एका वेगळ्याच आदेशाद्वारे दिली आहे.या दाम्पत्याच्या वैवाहिक जीवनाची घडी व्यवस्थित बसावी यासाठी मुलीच्या आईवरही न्यायालयाने जबाबदारी टाकली आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt; सुनील व रूपाली या दाम्पत्याचा विवाह फेब्रुवारी २००२ मध्ये होऊन त्यांना वर्षभरात मुलगा झाला; मात्र हा मुलगा मूकबधिर आहे. रूपालीने सुनीलचा मानसिक छळ केला या कारणावरून (क्रूएल्टी) मुंबईच्या कुटुंब न्यायालयाने सुनीलची घटस्फोटाची मागणी मान्य केली. त्या आदेशाविरुद्ध रूपालीने उच्च न्यायालयात अपील केले. त्याची सुनावणी नुकतीच न्या. बी. एच. मर्लापल्ले व न्या. एस. जे. काथावाला यांच्यासमोर झाली. लहान मुलाच्या संगोपनासाठी विभक्त पती-पत्नी (निदान काही काळ तरी) एकत्र राहू शकतील का, अशी विचारणा खंडपीठाने केली. त्यास सुनील राजी झाला; मात्र रूपालीच्या वर्तणुकीबद्दल तो साशंक होता. पण रूपालीच्या आईनेही आपल्या लेकीकडे राहून उद्‌ध्वस्त होत असलेला हा संसार सावरण्याची तयारी दाखविली. आजपासूनच काही दिवस तरी या दाम्पत्याने सुनीलच्याच घरात एकत्र राहावे. रूपालीचे वागणे बिघडले, तर सुनीलने दुसऱ्याच दिवशी न्यायालयात येऊन त्यासंबंधी प्रतिज्ञापत्र सादर करावे, अशीही मुभा खंडपीठाने त्याला दिली आहे. तोपर्यंत या दाम्पत्याच्या मुलाच्या प्रकृतीसंबंधी तज्ज्ञ डॉक्‍टरांनी सहा आठवड्यांत अहवाल द्यावा, असाही आदेश खंडपीठाने दिला आहे.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/4762569513398062217-3411532007395694926?l=punepratibimb.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://punepratibimb.blogspot.com/feeds/3411532007395694926/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=4762569513398062217&amp;postID=3411532007395694926' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/4762569513398062217/posts/default/3411532007395694926'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/4762569513398062217/posts/default/3411532007395694926'/><link rel='alternate' type='text/html' href='http://punepratibimb.blogspot.com/2008/09/blog-post_4565.html' title='घटस्फोटानंतरही लहान मुलासाठी दाम्पत्याला एकत्र राहण्याची संधी'/><author><name>Vaishali Bhute, www.esakal.com</name><uri>http://www.blogger.com/profile/08569634449563779858</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-4762569513398062217.post-6225251722100247031</id><published>2008-09-16T10:01:00.002+05:30</published><updated>2008-09-16T10:57:48.552+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='public interest'/><title type='text'>मोबाईल...मोबाईल...</title><content type='html'>&lt;a onblur="try {parent.deselectBloggerImageGracefully();} catch(e) {}" href="http://4.bp.blogspot.com/_sLl9OvaWtSA/SM9CNFd-DJI/AAAAAAAAAEM/HZy7Re4xx1A/s1600-h/rk_0838.jpg"&gt;&lt;img style="display:block; margin:0px auto 10px; text-align:center;cursor:pointer; cursor:hand;" src="http://4.bp.blogspot.com/_sLl9OvaWtSA/SM9CNFd-DJI/AAAAAAAAAEM/HZy7Re4xx1A/s400/rk_0838.jpg" border="0" alt="" id="BLOGGER_PHOTO_ID_5246484883483528338" /&gt;&lt;/a&gt;&lt;div&gt;भारतात दर शंभर लोकांमागे 28.33 टक्के लोक मोबाईल वापरतात !&lt;/div&gt;&lt;div&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div&gt;पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणेशविसर्जन मिरवणुकीत रोषणाई टिपण्यासाठी सरसावलेले मोबाईल हेच तर सांगतात. सकाळच्या राकेश कुंटे यांनी हा नेमका क्षण कॅमेऱयात टिपला.&lt;/div&gt;&lt;div&gt;&lt;span class="Apple-style-span" style="font-weight: bold;"&gt;&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;div&gt;&lt;span class="Apple-style-span" style="font-weight: bold;"&gt;उपयुक्त माहिती:&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;div&gt;&lt;ul&gt;&lt;li&gt;या वर्षात पहिल्या सहामाहीत १० कोटी नव्या ग्राहकांची भर भारतीय मोबाईल क्षेत्रात पडली. ही वाढ ५४ टक्के असून वर्षअखेरपर्यंत हा आकडा ७० कोटी होईल, असा दूरसंचार नियामक प्राधिकरणाचा अंदाज आहे. &lt;/li&gt;&lt;li&gt;जुलैपर्यंत भारतातील मोबाईलधारकांची संख्या २९ कोटी ६० लाख ८०० इतकी होती. ही वाढ ५३.४४ टक्के आहे. &lt;/li&gt;&lt;li&gt;गेल्या वर्षीच्या, म्हणजे 2007 च्या जुलैपर्यंत भारतातील मोबाईलधारकांची संख्या १९ लाख २९ हजार ८०० होती. &lt;/li&gt;&lt;li&gt;भारतीय मोबाईल क्षेत्रात आलेल्या थ्रीजी तंत्रज्ञानामुळे ही वाढ होत आहे.&lt;br /&gt;&lt;/li&gt;&lt;/ul&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/4762569513398062217-6225251722100247031?l=punepratibimb.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://punepratibimb.blogspot.com/feeds/6225251722100247031/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=4762569513398062217&amp;postID=6225251722100247031' title='4 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/4762569513398062217/posts/default/6225251722100247031'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/4762569513398062217/posts/default/6225251722100247031'/><link rel='alternate' type='text/html' href='http://punepratibimb.blogspot.com/2008/09/blog-post_16.html' title='मोबाईल...मोबाईल...'/><author><name>Samrat Phadnis</name><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='21' src='http://3.bp.blogspot.com/_sLl9OvaWtSA/TF1Cc3mIDDI/AAAAAAAAArE/HF98bnmeUeg/S220/Samrat_Blogger.jpg'/></author><media:thumbnail xmlns:media='http://search.yahoo.com/mrss/' url='http://4.bp.blogspot.com/_sLl9OvaWtSA/SM9CNFd-DJI/AAAAAAAAAEM/HZy7Re4xx1A/s72-c/rk_0838.jpg' height='72' width='72'/><thr:total>4</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-4762569513398062217.post-2134233978656491441</id><published>2008-09-15T13:18:00.003+05:30</published><updated>2008-09-15T13:52:15.400+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='Pune'/><title type='text'>मिरवणुकांचा दणदणाट आणि गच्च ट्रॅफिक</title><content type='html'>रविवारी सकाळी दहा वाजता सुरू झालेली पुण्यातली गणेश विसर्जन मिरवणूक सोमवारची टळटळीत दुपार उजाडली तरी सुरूच आहे....! शिवाजी रोड, लक्ष्मी रोड, बाजीराव रोड, अलका टॉकीज, डेक्कन परिसरात भर दुपारी बारा वाजताही ढोल-ताशांचा कडकडाट सुरू आहे. कार्यकर्त्यांचा उत्साह रविवारी सकाळी जेवढा होता, तेवढाच सोमवारीही आहे. थकलेले पोलीस आणि अजूनही उत्साही कार्यकर्ते असं हे चित्र सोमवारी दुपारी दिसलं.&lt;div&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div&gt;सोमवारमुळं कामासाठी घराबाहेर पडलेल्यांना अक्षरशः चक्रव्युहातून रस्ता काढत काढत ऑफिस गाठावं लागलं ! एरव्हीच्या अर्धा तासांच्या प्रवासासाठी तास-दीड तास फिरून सामान्य नागरीक मुक्कामाचं ठिकाण गाठत होते. गल्ली-बोळांमध्ये वाहने खोळंबली होती. मुख्य रस्ते बंद आणि एक चार चाकी घुसली, तर बोळ बंद अशी सकाळची अवस्था होती. &lt;/div&gt;&lt;div&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div&gt;रात्री भुरभुरता पाऊसही उजळवून टाकणारी ऱोषणाई पाहून पहाटे पहाटे मिटलेले डोळे गच्च ट्रॅफिकमध्ये धुरामुळे नक्कीच उघडले गेले...! तुमच्यापैकी अनेकांना हाच अनुभव आला असेल...नाही का?&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/4762569513398062217-2134233978656491441?l=punepratibimb.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://punepratibimb.blogspot.com/feeds/2134233978656491441/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=4762569513398062217&amp;postID=2134233978656491441' title='3 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/4762569513398062217/posts/default/2134233978656491441'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/4762569513398062217/posts/default/2134233978656491441'/><link rel='alternate' type='text/html' href='http://punepratibimb.blogspot.com/2008/09/blog-post_15.html' title='मिरवणुकांचा दणदणाट आणि गच्च ट्रॅफिक'/><author><name>Samrat Phadnis</name><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='21' src='http://3.bp.blogspot.com/_sLl9OvaWtSA/TF1Cc3mIDDI/AAAAAAAAArE/HF98bnmeUeg/S220/Samrat_Blogger.jpg'/></author><thr:total>3</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-4762569513398062217.post-389794899057223869</id><published>2008-09-13T21:23:00.002+05:30</published><updated>2008-09-13T21:26:34.456+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='Feedback'/><title type='text'>नवं प्रतिबिंब..!</title><content type='html'>&lt;div&gt;पुणे प्रतिबिंब ब्लॉगचं रुपडं आम्ही बदलतोय. गेल्या वर्षी अठरा एप्रिलला सुरू केलेल्या या ब्लॉगला मराठी विश्वाचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. मराठीत ब्लॉगची संकल्पना रुळली जरूर आहे, पण लोकांच्या रोजच्या जीवनातले प्रश्न ब्लॉगच्या माध्यमातून चर्चेला जाण्याचा प्रकार अत्यंत विरळा. तो पुणे प्रतिबिंब ब्लॉगवरून &lt;span class="Apple-style-span" style="font-weight: bold;"&gt;&lt;span class="Apple-style-span" style="font-style: italic;"&gt;&lt;a href="http://www.esakal.com/"&gt;ई सकाळ&lt;/a&gt;&lt;/span&gt;&lt;/span&gt;ने सुरू केला आणि पाहता पाहता या ब्लॉगला भेट देणाऱयांची संख्या लाखाच्या घरात गेली. &lt;/div&gt;&lt;div&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div&gt;निव्वळ भेट देऊन थांबणार, तो पुणेकर कसा? ब्लॉगवरील पोस्टवर होणारी चर्चा वाचली, तरच या प्रश्नाचं उत्तर मिळेल! विषय स्वयंशिस्तीचा असो, जुन्या आठवणींचा असो, अभिनंदनाचा असो वा आत्महत्येचा. पुणेकर आणि पुण्यातील घटना-घडामोडींवर जाणिवपूर्वक लक्ष ठेवणाऱया तुमच्यासारख्या प्रत्येकानं त्यावर आपलं मत जरूर व्यक्त केलं. या मतांची दखल घेऊन गेल्या दीड वर्षांत ब्लॉगवरील चर्चेचे अनेक विषय आम्ही &lt;span class="Apple-style-span" style="font-weight: bold;"&gt;&lt;span class="Apple-style-span" style="font-style: italic;"&gt;&lt;a href="http://www.esakal.com/"&gt;सकाळ&lt;/a&gt;&lt;/span&gt;&lt;/span&gt;मध्येही मांडले. नेटीझन्स नसणाऱया प्रत्येकापर्यंत हा ब्लॉग आणि चर्चेची ही नवी प्रक्रिया पोहचावी हा उद्देश होता. &lt;/div&gt;&lt;div&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div&gt;एकसुरीपणाचा कंटाळा येतोच नं? किमान इंटरनेट माध्यमात तरी नक्कीच ! त्यामुळंच आम्ही ब्लॉगचं रुप बदलतोय. &lt;/div&gt;&lt;div&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div&gt;&lt;span class="Apple-style-span" style="font-weight: bold;"&gt;&lt;span class="Apple-style-span" style="font-style: italic;"&gt;कसे वाटतेय हे रुप? आम्हाला जरूर कळवा तुमची प्रतिक्रिया. पुणे प्रतिबिंब ब्लॉगवरील चर्चेचे विषय, पद्धत आणि सुधारणांबद्दल तुमच्याकडून येणाऱया प्रत्येक सूचनेचे स्वागतच असेल...&lt;/span&gt;&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/4762569513398062217-389794899057223869?l=punepratibimb.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://punepratibimb.blogspot.com/feeds/389794899057223869/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=4762569513398062217&amp;postID=389794899057223869' title='3 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/4762569513398062217/posts/default/389794899057223869'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/4762569513398062217/posts/default/389794899057223869'/><link rel='alternate' type='text/html' href='http://punepratibimb.blogspot.com/2008/09/blog-post_13.html' title='नवं प्रतिबिंब..!'/><author><name>Samrat Phadnis</name><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='21' src='http://3.bp.blogspot.com/_sLl9OvaWtSA/TF1Cc3mIDDI/AAAAAAAAArE/HF98bnmeUeg/S220/Samrat_Blogger.jpg'/></author><thr:total>3</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-4762569513398062217.post-5294166160159483312</id><published>2008-09-12T13:21:00.003+05:30</published><updated>2008-09-13T19:14:58.499+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='Raj Thakre'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='amitabh bachchan'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='maharashtra navnirman sena'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='mumbai'/><title type='text'>बच्चन यांच्या माफीपूवर्वी घडले पडद्यामागचे नाट्य</title><content type='html'>जया बच्चन यांच्या वादग्रस्त वक्‍तव्याबद्दल अमिताभ बच्चन यांनी जाहीरपणे मागितलेली माफी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मान्य केली असली तरीही गेल्या ४८ तासांत पडद्यामागे वेगळे नाट्य घडल्याची चर्चा आहे.&lt;br /&gt;&lt;span class=""&gt;&lt;/span&gt;&lt;br /&gt;जया बच्चन यांच्या वक्तव्यानंतर मनसेने बच्चन कुटुंबीयांवर बहिष्कार टाकल्यानंतर प्रचंड वादळ उठले. बच्चन यांनी आपल्या ब्लॉगवर महाराष्ट्राची व मुंबईची जाहीर माफी मागितली. बच्चन यांनी ब्लॉगवर मागितलेली माफी पुरेशी ठरेल, अशी शक्‍यता वर्तविण्यात येत होती; पण राज ठाकरे यांना जाहीर माफी हवी होती. जर मराठी माणसाचा जाहीर अपमान होत असेल तर माफीसुद्धा जाहीर हवी, ही त्यांची भूमिका होती. राज ठाकरे यांच्या ठाम भूमिकेमुळे अमिताभ बच्चनही पेचात पडले. त्यांनी थेट शिवसेनाप्रमुखांना साकडे घालण्याची तयारी केली. मातोश्री निवासस्थानी शिवसेनाप्रमुखांची भेट घेऊन त्यांनी आता मार्ग काढावा, अशी कळकळीची विनंती बच्चन यांच्याकडून केली जाणार होती; पण सध्याच्या वातावरणात ही भेट योग्य ठरणार नाही, असा संदेश मातोश्रीवरून आल्यामुळे अमिताभ बच्चन मातोश्रीवर गेले नाहीत. फक्त बच्चन व शिवसेनाप्रमुखांचे दूरध्वनीवर बोलणे झाले. या वेळी बच्चन यांनी त्यांच्याकडे आपले गाऱ्हाणे मांडले. त्यानंतर बच्चन यांची पत्रकार परिषद झाली, असे विश्‍वसनीय सूत्रांनी सांगितले.&lt;br /&gt;&lt;br /&gt; बच्चन यांची पत्रकार परिषद संपल्यानंतर राज ठाकरे आपली भूमिका उद्या मांडणार असल्याचे तातडीचे निरोप मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडून प्रसिद्धिमाध्यमांना धाडण्यात आले. पण राज ठाकरे यांच्यावर भाषणबंदी असल्यामुळे ते आपली भूमिका कशी मांडणार याबाबतही खुद्द मनसेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांमध्ये साशंकता होती. अखेर राज ठाकरे यांनी आपले म्हणणे मांडण्यासाठी पोलिस आयुक्त हसन गफुर यांच्याकडे परवानगी मागितली. त्यानंतर आमदार बाळा नांदगावकर यांच्या मध्यस्थीने राज ठाकरे व उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांच्याशीही चर्चा झाली व त्यामध्ये राजकीय तोडगा निघाल्याचे सांगण्यात येते. पण सकाळी आयुक्त गफुर यांनी राज ठाकरे यांना परवानगी नाकारली. कारण त्यांच्यावरील भाषणबंदी ही सहायक पोलिस आयुक्त यांच्या अधिकार क्षेत्रातील आहे, त्यामुळे त्यांच्याकडेच परवानगी मागावी, असे सांगितले. त्यानंतर राज ठाकरे यांनी सहाय्यक पोलिस आयुक्त भांगे यांच्याकडे केवळ पत्रकार परिषदेसाठी लेखी परवानगी मागितली. त्यामुळे भांगे यांनी राज ठाकरे यांना पत्रकार परिषदेची परवानगी दिल्याचे सूत्रांनी सांगितले. आर.आर. यांचाही फोन तत्पूर्वी गणपती व रमजानचे सण ध्यानात घेता व कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती ध्यानात घेता उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांनी आज सकाळी राज ठाकरे यांना फोन केला व पत्रकार परिषदेत आपल्या कार्यकर्त्यांना शांततेचे आवाहन करण्याची सूचना केल्याचे विश्‍वसनीयरीत्या समजते.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;div align="center"&gt;&lt;strong&gt;बच्चन कुटुंबियांना माफ केल्याची घोषणा करण्यासाठी राज ठाकरे यांनी एवढा अट्टाहास का केला? असा कोणता दबाव त्यांच्यावर आला असेल? या प्रकरणामागे नक्की काय झाले असेल.&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;/strong&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/4762569513398062217-5294166160159483312?l=punepratibimb.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://punepratibimb.blogspot.com/feeds/5294166160159483312/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=4762569513398062217&amp;postID=5294166160159483312' title='11 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/4762569513398062217/posts/default/5294166160159483312'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/4762569513398062217/posts/default/5294166160159483312'/><link rel='alternate' type='text/html' href='http://punepratibimb.blogspot.com/2008/09/blog-post_12.html' title='बच्चन यांच्या माफीपूवर्वी घडले पडद्यामागचे नाट्य'/><author><name>Vaishali Bhute, www.esakal.com</name><uri>http://www.blogger.com/profile/08569634449563779858</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>11</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-4762569513398062217.post-7027575907171556492</id><published>2008-09-09T13:57:00.002+05:30</published><updated>2008-09-09T14:13:13.254+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='jaya bacchan'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='maharashtra navnirman sena'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='marathi patya'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='mumbai'/><title type='text'>जयांनी पुन्हा राज ठाकरेंना छेडले</title><content type='html'>"महाराष्ट्रात राहायचे असेल तर मराठी बोलता आलेच पाहिजे', असा मुद्दा "मनसे'चे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लावून धरला असला, तरी खासदार जया बच्चन यांनी त्यावर कडी करीत "हम तो यूपी के है, हिंदीमेंही बोलेंगे. महाराष्ट्र के लोग हमें माफ करे...' असे वक्तव्य करीत अप्रत्यक्षरीत्या राज यांनाच टोला लगावल्याने नव्या वादाला तोंड फुटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. जया बच्चन यांच्या या वक्तव्याविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेबरोबरच शिवसेनेनेही तीव्र नापसंती व्यक्त केली आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt; अंधेरी येथील लीला कॅम्पस्की हॉटेलात अभिषेक याची भूमिका असलेल्या "द्रोण' या चित्रपटाच्या म्युझिक रिलीजच्या &lt;span class=""&gt;कार्यक्रमात&lt;/span&gt; अभिषेकचे संपूर्ण भाषण इंग्रजीतून झाले. तो धागा पकडून जया बच्चन यांनी भाषणाची सुरुवात करतानाच "नये बच्चे भले इंग्लिशमें बात करते हो, मगर यह फिल्म हिंदी है...' अशी सुरुवात करीत त्यांनी संपूर्ण भाषण हिंदीत केले. त्यांच्यानंतर अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिने, "जयाजीने फिल्म हिंदी है एैसा कहॉं है, तो मैं भी हिंदीमेंही बोलना पसंद करूंगी' असे बोलताच हस्तक्षेप करीत जया बच्चन म्हणाल्या, "हम तो यूपी के है, हिंदीमेंही बोलेंगे. महाराष्ट्रके लोग हमें माफ करना...' त्यांनी हा राज ठाकरे यांना लगावलेला टोला असल्याचे लक्षात येताच आजूबाजूला असलेल्या काही उपस्थितांत खसखस पिकली.&lt;br /&gt;&lt;br /&gt; मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांविरोधात छेडलेल्या आंदोलनात अमिताभ बच्चन यांनाच सुरुवातीला टार्गेट बनविले होते. तेव्ह ा राज यांच्याविरुद्ध "सामना' करताना जया बच्चन यांनी "राज ठाकरे यांना आपण ओळखत नसल्या'चे सांगितले होते. त्याला राज यांनीही सडेतोड उत्तर दिल्याने आरोप- प्रत्यारोपांचा हा सामना अनेक दिवस रंगला होता. तो शांत होत असतानाच जया बच्चन यांनी पुन्हा नवा वाद उकरून काढला आहे. जया बच्चन यांच्या या वक्तव्याचा समाचार घेताना "मनसे'चे उपाध्यक्ष संदीप देशपांडे यांनी ठणकावले, की हा महाराष्ट्राचा व मराठी माणसांचा अपमान असल्याने त्यांनी माफी मागावी. "म' हा मुंबईतील "मनी' पुरता नाही तर "म' हा मुंबईचा आहे. मराठीचा आहे आणि महाराष्ट्राचाही आहे. शिवसेनेचे प्रवक्ते व खासदार संजय राऊत यांनीही त्यांच्यावर उपरोधिक टीका करीत, "जया बच्चन या धाडसी महिला आहेत. त्यांचे हिंदी प्रेम एवढे मोठे असेल तर त्यांनी आसाम आणि दक्षिणेत जाऊन हिंदीचा झेंडा फडकवत ठेवला पाहिजे,' असे सांगितले.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;div align="center"&gt;&lt;strong&gt;या सर्व प्रकरणानंतर जया बच्चन यांनी माफी मागीतली असली, तरी त्यामध्येही कुत्सितपणाच अधिक जाणवतो. आपल्या अशा वक्तव्याने वादाला तोंड फुटू शकते याचा अंदाज असतानाही जया बच्चन यांनी असे धाडसी वक्तव्य का केले असेल? यापाठीमागे द्रोण चित्रपटाला प्रसिद्धी मिळविण्याचा हेतू तर नसेल ना? कारण हल्ली चित्रपटाचं यश त्याच्या वदग्रस्तपणाने होण्याचा नवा ट्रेंड आहे. जया बच्चन यांनी तोच तर फॉम्युला नाही ना वापरला? आपल्याला काय वाटते? लिहा पुणे प्रतिबिंब आणि सकाळ ब्लॉगवर... &lt;/strong&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/4762569513398062217-7027575907171556492?l=punepratibimb.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://punepratibimb.blogspot.com/feeds/7027575907171556492/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=4762569513398062217&amp;postID=7027575907171556492' title='70 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/4762569513398062217/posts/default/7027575907171556492'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/4762569513398062217/posts/default/7027575907171556492'/><link rel='alternate' type='text/html' href='http://punepratibimb.blogspot.com/2008/09/blog-post_09.html' title='जयांनी पुन्हा राज ठाकरेंना छेडले'/><author><name>Vaishali Bhute, www.esakal.com</name><uri>http://www.blogger.com/profile/08569634449563779858</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>70</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-4762569513398062217.post-4471225296744097350</id><published>2008-09-07T13:07:00.002+05:30</published><updated>2008-09-07T13:12:37.743+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='Pune'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='central government'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='Trible'/><title type='text'>हवाई सुंदरी प्रशिक्षण योजनेत गैरव्यवहार</title><content type='html'>केंद्र सरकारच्या आदिवासी विकास विभागाने गेल्या वर्षी अनुसूचित जमातीतील मुलींसाठी हाती घेतलेल्या हवाई सुंदरी प्रशिक्षण योजनेत गैरव्यवहार झाला आहे. प्रशिक्षण घेणाऱ्या मुलींसाठी प्रवेश शुल्कासह वाहतूक व सौंदर्य प्रसाधनासाठी आर्थिक तरतूद केली असतानाही, प्रत्यक्षात मात्र वाहतूक व सौंदर्य प्रसाधनासाठी एक पैसाही खर्च करण्यात आला नसल्याचे उघडकीस आले आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt; राज्यातील तब्बल शंभर मुलींना विमान वाहतूक क्षेत्रातील प्रशिक्षण देण्याची योजना केंद्र सरकारच्या आदिवासी विकास विभागाने गेल्या वर्षी प्रायोगिक तत्त्वावर राबविली. त्यासाठी एक कोटी रुपयांची आर्थिक तरतूद करण्यात आली. त्यात प्रशिक्षण प्रवेशशुल्कासह शैक्षणिक, आरोग्य, विमा, निवास, गणवेश, वाहतूक व सौंदर्य प्रसाधनांसाठीच्या खर्चाचा समावेश होता. परंतु वाहतूक, सौंदर्य प्रसाधने व आरोग्यासाठी खर्च करण्यात आला नाही. ही रक्कम कशासाठी वापरली, या बाबत संबंधित कार्यालय गुप्तता पाळत आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;&lt;em&gt;योजनेचे काय होणार? &lt;/em&gt;&lt;/strong&gt;&lt;br /&gt;केंद्र सरकारपाठोपाठ यंदा राज्य सरकारच्या आदिवासी विकास विभागाने अनुसूचित जमातीतील सुमारे २३० मुलींना विमान वाहतूक सेवेचे प्रशिक्षण देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. याबाबतचा अध्यादेशही जारी केला आहे. या योजनेसाठी सुमारे २ कोटी तीस लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. प्रशिक्षणासाठी मुलींकडून अर्ज मागविले आहेत. अर्ज मागवून चार महिने झाल्यानंतरही प्रशिक्षण वर्गाला सुरवात झालेली नाही. दुसऱ्या टप्प्यातील प्रशिक्षण वर्गाला यंदा सुरवात होणार की, ही योजना कागदावरच राहणार, असा सवाल आदिवासी समाज कृती समितीने केला आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;div align="center"&gt;&lt;strong&gt;तुम्हाला काय वाटते? समितीने केलेला सवाल बरोबर आहे का?&lt;/strong&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/4762569513398062217-4471225296744097350?l=punepratibimb.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://punepratibimb.blogspot.com/feeds/4471225296744097350/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=4762569513398062217&amp;postID=4471225296744097350' title='1 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/4762569513398062217/posts/default/4471225296744097350'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/4762569513398062217/posts/default/4471225296744097350'/><link rel='alternate' type='text/html' href='http://punepratibimb.blogspot.com/2008/09/blog-post_07.html' title='हवाई सुंदरी प्रशिक्षण योजनेत गैरव्यवहार'/><author><name>Vaishali Bhute, www.esakal.com</name><uri>http://www.blogger.com/profile/08569634449563779858</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>1</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-4762569513398062217.post-8015039550184026088</id><published>2008-09-06T16:46:00.003+05:30</published><updated>2008-09-06T17:43:53.915+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='greenary'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='Pune'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='public interest'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='hillstop'/><title type='text'>सिम्बायोसिस टेकडीवर हिरवाई</title><content type='html'>शहरातील प्रदूषण, वृक्षतोड, नष्ट होत असलेल्या टेकड्यांबद्दल नेहमीच चर्चा होते. महापालिका, वनखात्याचे अधिकारी विविध उपक्रम राबवितात; पण जबाबदार नागरिक म्हणून या समस्येवर मार्ग काढणारे फार थोडेच! याच हेतूने काही मंडळी सिम्बायोसिस टेकडीवर एकत्र आली आणि बघता बघता गेल्या दहा वर्षांत त्यांनी टेकडीचे चित्रच पालटून टाकले... या मंडळींनी स्थापन केलेल्या "ग्रीन हिल्स ग्रुप'ने विविध प्रकारच्या झाडे लावण्याबरोबरच महापालिका, वनविभाग आणि स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने पाण्याचे नियोजनही केले आहे. गवतही उगवणार नाही, अशा खडकाळ टेकडीवर ग्रुपने हिरवीगार वनराई फुलवली आहे. डेक्कन आणि सेनापती बापट रस्त्यावर फिरताना बाहेरून कोणाला वाटणारही नाही एवढी हिरवाई टेकडीवर पाहायला मिळते. विविध प्रकारचे पक्षीही येथे वास्तव्यास आले आहेत.&lt;br /&gt;&lt;br /&gt; "ग्रीन हिल्स ग्रुप'च्या या कार्याला या वर्षी दहा वर्षे पूर्ण होत आहेत. यात प्रामुख्याने शिंदेमामा, श्रीकांत परांजपे, रवी पुरंदरे यांच्यासह निवृत्त कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. ही मंडळी रोज सकाळी व्यायामासाठी, श्रमदानासाठी जमतात आणि रोपांना माती लावणे, पाणी साठवण्याच्या खड्ड्यातील माती काढणे, नवीन रोपांची लागवड आणि रोपांची मशागत करताना दिसतात. काही शाळा आता त्यांच्या या उपक्रमामध्ये सहभागी झाल्या आहेत.&lt;br /&gt;&lt;br /&gt; याबद्दल माहिती देताना पुरंदरे म्हणाले, ""झाडे लावल्यानंतर त्यांना पाणी घालायचे कसे, असा प्रश्‍न पूर्वी आमच्या समोर होता. यासाठी टेकडीवर व्यायामाला फिरायला येणाऱ्या लोकांच्या हातात पाण्याने भरलेल्या पाण्याच्या बाटल्या द्यायला सुरवात केली. ज्यांना शक्‍य आहे ती मंडळी छोट्या बादलीतून पाणी घेऊन जात होती. आता टेकडीवर सिमेंटच्या टाक्‍या बांधल्या आहेत. त्यामुळे उन्हाळ्यात रोपांना पाणी देण्याची काही प्रमाणात सोय झाली आहे. पुढील सहा महिन्यांत महापालिकेतर्फे टेकडीच्या पायथ्याच्या टाकीजवळ सायकली ठेवण्यात येणार आहेत. व्यायामासाठी येणाऱ्या नागरिकांनी सायकलवर व्यायाम केला की ते पाणी वरच्या टाक्‍यांवर पोहोचणार आहे,'' असेही त्यांनी सांगितले.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;div align="center"&gt;&lt;strong&gt;सिम्बायोसिस टेकडीवर नागरिकांनी निर्माण केलेली वनराई, स्तुत्यच आहे. संपूर्ण शहराचे कॉंक्रिटीकरण होत असताना अशा प्रकारची हिरवी बेटं शहराच्या फुफ्फुसाची भूमिका बजावतात. त्यामुळे अधिकाधिक नागरिकांनी अशाप्रकारच्या उपक्रमात सहभागी होऊन वनराई तयार केली पाहिजे. तरंच ग्लोबल वॉर्मिंगला काही अंशी का होईना आपण दूर ठेवू शकू... &lt;/strong&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/4762569513398062217-8015039550184026088?l=punepratibimb.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://punepratibimb.blogspot.com/feeds/8015039550184026088/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=4762569513398062217&amp;postID=8015039550184026088' title='4 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/4762569513398062217/posts/default/8015039550184026088'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/4762569513398062217/posts/default/8015039550184026088'/><link rel='alternate' type='text/html' href='http://punepratibimb.blogspot.com/2008/09/blog-post_06.html' title='सिम्बायोसिस टेकडीवर हिरवाई'/><author><name>Vaishali Bhute, www.esakal.com</name><uri>http://www.blogger.com/profile/08569634449563779858</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>4</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-4762569513398062217.post-3961907061167652838</id><published>2008-09-05T12:57:00.003+05:30</published><updated>2008-09-05T13:13:23.105+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='Pune municipal corporation'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='Pune'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='public interest'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='public transport'/><title type='text'>निविदा न मागविता बस थांबे बदलण्याचा घाट</title><content type='html'>बीआरटी मार्गावरील सध्या असलेले बस थांबे बदलून त्या ठिकाणी कोट्यवधी रुपये खर्चून स्टिलचे थांबे उभारण्याचे काम निविदा न मागविता एका जाहिरातदार कंपनीस देण्याचे प्रयत्न पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) चालविले आहेत. त्यासाठी मर्जीतील या कंपनीवर सवलतींचा वर्षाव करण्याच्या प्रयत्नामुळे "पीएमपी'स कोट्यवधी रुपयांचा तोटा सहन करावा लागणार आहे. हा प्रस्ताव मंजूर करावा, यासाठी काही अधिकारी आणि पालिकेतील पदाधिकारी आग्रही असल्याचे समजते.&lt;br /&gt;&lt;br /&gt;सध्या या मार्गावर ५४ बस थांबे अस्तित्वात आहेत. दरम्यान या मार्गाचे विकसन कामासाठी पालिकेने दिल्ली येथील "आयएल अँड एफएस' या संस्थेचा सल्ला घेण्याचा निर्णय घेतला. या सल्लागार कंपनीने सध्या असलेले बस थांबे काढून त्या ठिकाणी स्टेनलेस स्टिलचे थांबे उभारावेत, अशी सूचना केली. या सूचनेची अंमलबजावणी करण्यासाठी "पीएमपी'ने सध्या असलेले बस थांबे काढून त्या ठिकाणी नवीन बस थांबे उभारण्यासाठी हे प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामुळे सध्या मार्गावर असलेल्या जाहिरात कंपन्यांच्या बस थांब्यांची "बीओटी'ची मुदत अद्याप संपलेली नाही.&lt;br /&gt;&lt;br /&gt;त्यामुळे पीएमपीचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होणार आहे. या प्रस्तावास पीएमपीच्या लेखाविभागानेही स्पष्ट नकार दिला आहे, असे असतानाही त्याकडे दुर्लक्ष करून हा प्रस्ताव पुढे रेटण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामागे पालिकेतील आणि पीएमपीतील काही अधिकारी वर्ग आग्रही आहेत.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;div align="center"&gt;&lt;strong&gt;आधीच बीआरटी विषय वादग्रस्त असताना पालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी चालविलेला प्रकार निंदणीय आहे. तुम्हाला काय वाटते? लिहा पुणे प्रतिबिंब ब्लॉगवर&lt;/strong&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/4762569513398062217-3961907061167652838?l=punepratibimb.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://punepratibimb.blogspot.com/feeds/3961907061167652838/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=4762569513398062217&amp;postID=3961907061167652838' title='5 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/4762569513398062217/posts/default/3961907061167652838'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/4762569513398062217/posts/default/3961907061167652838'/><link rel='alternate' type='text/html' href='http://punepratibimb.blogspot.com/2008/09/blog-post_05.html' title='निविदा न मागविता बस थांबे बदलण्याचा घाट'/><author><name>Vaishali Bhute, www.esakal.com</name><uri>http://www.blogger.com/profile/08569634449563779858</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>5</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-4762569513398062217.post-2985398329566175592</id><published>2008-09-04T13:00:00.004+05:30</published><updated>2008-09-04T13:34:32.412+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='Pune municipal corporation'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='development plan'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='bessmap'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='surve'/><title type='text'>पालिकेकडील "बेसमॅप'च अपूर्ण</title><content type='html'>पुणे महानगरपालिकेच्या जुन्या हद्दीचा विकास आराखडा नव्याने तयार करताना त्यास "स्वीडिश टच' देण्याचा प्रयत्न करीत असल्याचा गवगवा करणाऱ्या महापालिकेने हा आराखडा तयार करण्यासाठी आवश्‍यक असलेले "बेसमॅप' नकाशेच शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयास उपलब्ध करून दिलेले नाहीत. परिणामी या महाविद्यालयास सध्याच्या जमीनवापराचे सर्वेक्षण करणे अशक्‍य होत आहे. मात्र, काहीच नकाशांमध्ये त्रुटी असल्याचा दावा महापालिकेतील सूत्रांनी केला आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt; शहराच्या जुन्या हद्दीच्या (१९८७ च्या) विकास आराखड्याची मुदत संपली आहे. त्यामुळे या हद्दीचा नव्याने विकास आराखडा तयार करण्याची प्रक्रिया फेब्रुवारीमध्ये पालिकेने सुरू केली. हा आराखडा तयार करण्यासाठी पालिकेने विविध गोष्टींचे सर्वेक्षण करण्याचे काम खासगी संस्थांना दिले आहे. त्याचप्रमाणे जुन्या हद्दीतील जमिनीच्या वापराच्या सर्वेक्षणाचे (लॅंड यूज) काम "सीओईपी'ला देण्यात आले आहे. या सर्वेक्षणासाठी "बेसमॅप' पालिकेने उपलब्ध करून देण्याचेही मान्य केले. परंतु, शहरातील सर्व हद्दींचे हे नकाशे पालिकेकडेच अद्याप उपलब्ध नाहीत. त्यामुळे कोथरूड, हिंगणे, कात्रज, बिबवेवाडी आदी परिसरांचे नकाशे "सीओईपी'ला न दिल्यामुळे या सर्वेक्षणाचे काम रखडले आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt; "बेसमॅप'वरील नोंदींचे काम दहा दिवसांत' यासंदर्भात पालिकेच्या विकास योजना विभागाचे नगर उपअभियंता अनिरुद्ध पावसकर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, ""जमीनवापराचे सर्वेक्षण करण्यासाठी "सीओईपी' या संस्थेला यापूर्वीच "बेसमॅप' उपलब्ध करून देण्यात आले आहेत; परंतु त्या नकाशांवर काही नोंदी करण्याचे राहून गेले आहे. त्या नोंदींचे काम सुरू आहे. येत्या दहा दिवसांत तेही काम पूर्ण होईल.''&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;div align="center"&gt;&lt;strong&gt;पालिकेला अशाप्रकारचे बेजबाबदार वर्तन अशोभनीय आहे. शहराला स्विडिश टच देण्याचे प्रलोभन दाखवायचे, अन्‌ बेसमॅप गायब करायचे, हे न पटणारे आहे. आपल्यालाही असेच वाटते का? बेसमॅप न देण्यामागे पालिकेचे कोणते समीकरण असू शकते? आम्हाला जरूर लिहा.&lt;/strong&gt; &lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/4762569513398062217-2985398329566175592?l=punepratibimb.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://punepratibimb.blogspot.com/feeds/2985398329566175592/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=4762569513398062217&amp;postID=2985398329566175592' title='1 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/4762569513398062217/posts/default/2985398329566175592'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/4762569513398062217/posts/default/2985398329566175592'/><link rel='alternate' type='text/html' href='http://punepratibimb.blogspot.com/2008/09/blog-post_04.html' title='पालिकेकडील &quot;बेसमॅप&apos;च अपूर्ण'/><author><name>Vaishali Bhute, www.esakal.com</name><uri>http://www.blogger.com/profile/08569634449563779858</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>1</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-4762569513398062217.post-6941455409447269468</id><published>2008-09-02T13:37:00.001+05:30</published><updated>2008-09-02T14:51:18.533+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='smoking ban'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='central government'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='delhi'/><title type='text'>खासगी व शासकीय इमारतींमध्ये धुम्रपानाला आता बंदी</title><content type='html'>&lt;p&gt;शासकीय तसेच खासगी कार्यालयांच्या इमारतींमध्ये येत्या दोन ऑक्‍टोबरपासून धुम्रपानावर बंदी घालण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.&lt;/p&gt;&lt;p&gt; &lt;/p&gt;&lt;p&gt; केंद्रीय आरोग्यमंत्री अंबुमणी रामदास यांनी मंगळवारी येथे पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली.बंदीचे उल्लंघन करणाऱ्या संस्था, कंपन्या आणि व्यक्तींना शिक्षा करण्याची तरतूदही करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.&lt;/p&gt;&lt;p&gt; &lt;/p&gt;&lt;p&gt; काही खासगी कार्यालयांमध्ये स्वतःचे "स्मोकिंग झोन' असतात. त्याबद्दल विचारले असता, यापुढे कोणत्याही इमारतीमध्ये "स्मोकिंग झोन' ठेवण्यावरही बंदी घालण्यात येईल.सर्व राज्यांचे मुख्यमंत्री, राज्यपाल आणि अशासकीय संस्थांना याबद्दल माहिती देण्यात आली आहे. इमारतींच्या बाहेर किंवा रस्त्यावरच धुम्रपानाला परवानगी असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.&lt;/p&gt;&lt;p&gt;&lt;span class=""&gt;&lt;/span&gt; &lt;/p&gt;&lt;p align="center"&gt;&lt;strong&gt;केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने घेतलेल्या या निर्णयाबद्दल तुम्हाला काय वाटते? यामुळे धुम्रपानाला आळा बसेल का? या बाबतच्या प्रतिक्रिया नोंदवा पुणे प्रतिंबिंब आणि सकाळ ब्लॉग वर.&lt;/strong&gt;&lt;/p&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/4762569513398062217-6941455409447269468?l=punepratibimb.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://punepratibimb.blogspot.com/feeds/6941455409447269468/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=4762569513398062217&amp;postID=6941455409447269468' title='16 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/4762569513398062217/posts/default/6941455409447269468'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/4762569513398062217/posts/default/6941455409447269468'/><link rel='alternate' type='text/html' href='http://punepratibimb.blogspot.com/2008/09/blog-post.html' title='खासगी व शासकीय इमारतींमध्ये धुम्रपानाला आता बंदी'/><author><name>Vaishali Bhute, www.esakal.com</name><uri>http://www.blogger.com/profile/08569634449563779858</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>16</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-4762569513398062217.post-8605994920862952160</id><published>2008-08-31T17:20:00.007+05:30</published><updated>2008-08-31T17:37:46.072+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='Theme-Experence'/><title type='text'>अनुभवाचा धडा...तुम्ही काय शिकला?</title><content type='html'>शाळेत, कॉलेजमध्ये खरच खूप गोष्टी शिकवल्या जातात, पण आपण त्या खरचं शिकतो का? इतक्‍या साध्या साध्या गोष्टी असतात मात्र जोपर्यंत आपण स्वतः त्या अनुभवत नाही तोपर्यंत आपण त्या "शिकत' नाही. &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-weight:bold;"&gt;"अनुभव हा सर्वांत उत्तम गुरू आहे. तुम्हीही या "सरां'कडून आयुष्यात छोटा मोठा धडा गिरवला असेलच ना! मग "शिक्षक दिना'च्या निमित्ताने तो आमच्याबरोबरही शेअर करा. &lt;br /&gt;&lt;/span&gt; तुम्ही ई मेलही करू शकता...pailteer@esakal.com वर.&lt;br /&gt;---------------------------------&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-weight:bold;"&gt;&lt;br /&gt;भिरकावलेली डिश&lt;span style="font-style:italic;"&gt;&lt;/span&gt;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;शाळेत असताना "अन्न हे पूर्णब्रह्म' हे शिकले होते, पण हे शिकलेलं समजून घ्यायला मात्र बरीच वर्षं जावी लागली. गोष्ट छोटीच होती, पण बरंच शिकवून गेली.&lt;br /&gt;&lt;br /&gt;अकरावी-बारावीत असताना लेक्‍चर, प्रॅक्‍टीकल करुन कॉलेज मधून परत यायचे तेव्हा प्रचंड भूक लागलेली असायची. कधी एकदा जेवण समोर येतय असं होऊन जायचं.&lt;br /&gt;&lt;br /&gt;एकदा अशीच भुकेने कलकलून घरी आले होते. आईला थोडसं बरं वाटत नव्हतं म्हणून तिने रोजच्या स्वयंपाकाला रजा देऊन फक्त पोहे केले होते. &lt;br /&gt;&lt;br /&gt;साग्रसंगीत जेवणाच्या अपेक्षेने बसल्यानंतर समोर पोहे बघून प्रचंड चिडचिड झाली. मला पोहे नको, म्हणून तणतणत पोह्यांची डिश मी ढकलून दिली. सगळे पोहे सांडले. मी रागातच तशीच जाऊन पडून राहिले. आई मला तेव्हा काहीच बोलली नाही.&lt;br /&gt;&lt;br /&gt;ही गोष्ट मी काही दिवसांनी विसरुनही गेले. &lt;br /&gt;&lt;br /&gt;बारावीनंतर पुढच्या शिक्षणासाठी मी पुण्याला आले. मेसमधला नाश्‍ता, जेवण करताना घरच्या जेवणाची खूप आठवण यायची. जेव्हा सुटीला म्हणून पहिल्यांदा घरी आले, तेव्हा आईने नाश्‍त्याला काय करु, असे विचारल्यावर पटकन म्हणाले,"" काहीही कर गं! पोहेही चालतील...'' &lt;br /&gt;आणि त्याचक्षणी मला ती भिरकावलेली पोह्यांची डिश आठवली. त्यावेळी केलेला माज आठवला. भुकेच्या वेळी समोर येणाऱ्या अन्नाचं महत्त्व खऱ्या अर्थाने पटलं. त्यानंतर मात्र कधीही पानावर बसल्यावर "हेच हवं, तेच हवं हे आवडतं, हे आवडत नाही' असला हट्ट केला नाही. पानात कधीच काही टाकलं नाही. अन्न हे पूर्णब्रह्म समजूनच खाल्लं.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-weight:bold;"&gt;- अमृता रावण&lt;br /&gt;&lt;span style="font-style:italic;"&gt;&lt;/span&gt;&lt;/span&gt;&lt;br /&gt;---------------------------------&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-weight:bold;"&gt;&lt;br /&gt;रेल्वेतली बाई&lt;span style="font-style:italic;"&gt;&lt;/span&gt;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;महालक्ष्मी एक्‍स्प्रेस...माणसांनी ठचाठच भरलेली...मी मुंबईहून पुण्यापर्यंत निघाले होते...दिवसभर काम करून गाडीत जरा झोप घ्यायची असं ठरवलं होतं पण गाडीत गर्दी इतकी की बसायला मिळालं हीच गोष्ट फार वाटली. &lt;br /&gt;&lt;br /&gt;जरा स्थिरस्थावर झाले, आजूबाजूला नजर टाकली...गर्दी जरा गावाकडची होती...म्हणजे शहरी नक्कीच नव्हती. माझ्यासारख्या दोन-चार मुंबईला चढलेल्या मुली होत्या पण बाकी सगळे बहुधा गावाकडे चालले होते. महिलांच्या डब्यात अर्थात मुलंही कोंबली होती. तीही जागा सापडवून खेळायचा प्रयत्न करत होती. &lt;br /&gt;&lt;br /&gt;थोड्या वेळानं सगळ्यांनी खाणं-पिणं सुरू केलं. डबा इतका अस्वच्छ होता की घरी जाऊन फ्रेश झाल्यावरच जेऊ या विचाराशिवाय आणखी काही करता येणं अवघड होतं. खिडकीशी बसलेल्या बाईनं तिचा "डबा' उघडला. रुमालात बांधलेली भाकरीची थप्पी, त्यावरच भात, त्यावर भाजी आणि खर्डा...बाई जेवत होती, जेवायचं का असं तिनं मुलांना विचारलं आणि ती नाही म्हणल्यावर फार आग्रह केला नाही. अचानक तिच्या मुलानं रुमालातला भात मुठीत भरून घेतला आणि तो गाडीत सगळीकडे भात उडवायला लागला. गाडीतल्या सगळ्यांचेच चेहरे तुसडे झाले. त्याची आई त्याला काही बोलेना. मग गाडीतल्याच कोणीतरी त्या बाईलाही खडसावलं. तरी ती बाई फारसा रिस्पॉन्स देत नव्हती. शेवटी तिनं मुलाला दोन लगावल्या आणि खिडकीबाहेर बघत बसली.&lt;br /&gt;&lt;br /&gt;शेजारणीनं तिला विचारलं तेव्हा तिनं सांगितलं, की ती नवऱ्याला शोधायला मुंबईला आली होती. दोन मुलांना घेऊन...नवरा मुंबईला काम करतो इतकीच तिला माहिती...तो आत्तापर्यंत फक्त दोनदाच गावाला आला होता, आणि पदरात दोन मुलं टाकून गेला. सासरी हाकलून लावलं म्हणून ती नवऱ्याला शोधायला आली होती. तो मिळाला नाही, म्हणून गावाकडे जाणाऱ्या गाडीत बसली. सासरी तर जाताच येणार नव्हतं. त्यामुळे आता पुढे कुठे जावं याची विचार करत होती. मुलानं इतर प्रवाशांच्या अंगावर खरकटं उडवणं तिला दिसूनही दिसत नव्हतं.&lt;br /&gt;&lt;br /&gt;तिचं ऐकून गाडीतले सगळे तुसडे चेहरे बदलले. गाववाले, शहरी...सगळेच...त्या बाईचा चेहरा अजून डोळ्यापुढे आहे माझ्या...मुलांना घेऊन आता उतरायचं कुठे आणि राहायचं कुठे आणि खायचं काय असे प्रश्‍न होते तिच्यापुढे...आणि आम्ही गाडीत कसं वागावं याचे धडे देत होतो तिला...&lt;br /&gt;&lt;br /&gt;तेव्हा फार जाणवलं, की आपल्याला माणूस दिसतो त्याच्या पलीकडे कितीतरी अधिक असतो. &lt;br /&gt;&lt;br /&gt;पटापट निष्कर्षप्रत यायची घाई असते ती आपल्याला...पण समोरच्याच्या वागण्याचा काही निराळा अर्थ असू शकतो, पेक्षा ते वागणं जरी "चुकीचं' असेल तरी त्यामागचं कारण मोठं असू शकतं याची जाणीव त्या दिवशी तीव्रतेनं झाली...आता कधीही, कोणीही, कसंही वागलं तरी, यामागे काहीतरी कारण असू शकेल हा शक्‍यतेचा एक टक्का मी कायम राखून ठेवते. त्यामुळे न्यायाधिशाच्या खुर्चीतून पायउतार होऊन परिस्थिती नितळपणानं बघण्यासाठी प्रयत्न करता येतो ...&lt;br /&gt;&lt;span style="font-weight:bold;"&gt;&lt;br /&gt;- चित्रा वाळिंबे &lt;span style="font-style:italic;"&gt;&lt;/span&gt;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;---------------------------------&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-weight:bold;"&gt;नावडती उसळ&lt;br /&gt;&lt;span style="font-style:italic;"&gt;&lt;/span&gt;&lt;/span&gt;&lt;br /&gt;संजीवन विद्यालय. निसर्गरम्य पाचगणीतील सर्वात जुन्या शाळांपैकी एक. माझ्या बालमनावर संस्कार करणारी ही पहिली शाळा. शिस्त हा या शाळेचा आद्य मंत्रच होता. शरदनाना पंडित हे आमचे प्रिन्सिपॉल. या शाळेला "हिंदू कॉन्व्हेंट' असे म्हटले, तर ते वावगं ठरणार नाही. शाळेची शिस्त शक्‍यतो कोणी मोडण्याचा प्रयत्न करत नसे. परंतु, बालवयातील हूडपणा काही वेळा अचानक उफाळून येणारच. शिस्तभंगाबद्दल माझ्या सहाध्यायी मित्रांबरोबरच मलाही अनेकवेळा शिक्षा झाल्या. मात्र, या शिक्षा शारीरिक स्वरूपाच्या कधीच नसत. अर्थातच मनावर त्यांचा खोल ठसा उमटत असे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;त्या काळी आमचे वर्ग आताच्या सारखे एकाच इमारतीमध्ये नसत. शिक्षक एकाच वर्गात व विद्यार्थी या वर्गातून त्या वर्गात, असा दिवसभर प्रवास चालू असे. हे वर्गही वेगवेगळ्या ठिकाणी असत. डोंगराळ प्रदेशामुळे चालण्याचा आणि हिरवाईमुळे नेत्रसुखाचा आनंद कायम मिळत असे. आमचा डायनिंग हॉल दरीच्या काठाजवळ होता. डायनिंग हॉलच्या मागे डोंगरउतार व अगदी काठावर झाडांची गर्दी असे. त्यात बांबूची अनेक बनं होती.&lt;br /&gt;&lt;br /&gt;डायनिंग हॉलमध्ये प्रवेश करण्यापूर्वी हात धुवावेच लागत. विद्यार्थ्यांकडे लक्ष ठेवण्यासाठी एक शिक्षक तेथे उभे असत. त्यांना चुकवून कोणालाही जाता येत नसे. प्रत्यक्ष हॉलमध्ये बारा जण बसतील एवढी मोठी टेबल्स असत. प्रत्येक टेबलावर यजमानाच्या जागी बसत एक शिक्षक. उत्तम बल्लवाचार्यंमुळं जेवण रुचकर असायचं. वाढपी प्रत्येकाला हवं-नको पाहून वाढत असत. मात्र, आवडो किंवा न आवडो, केलेला कोणताही पदार्थ पहिल्यांदा घ्यावाच लागत असे. न आवडणारा पदार्थ असला, तरी तो संपवावाच लागे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;जेवणास सुरवात करण्यापूर्वी "या कुंदेंदु तुषार हार धवला' हा श्‍लोक म्हणण्याची प्रथा होती. पुढील आयुष्यात इंग्रजाळलेल्या मनोवृत्तीमुळे श्‍लोकांशी फारसा संबंध आला नाही. तरीही शाळेत वेळोवेळी म्हटले जाणारे अनेक श्‍लोक, आजही तोंडपाठ आहेत. तर, एके दिवशी मसुरीची उसळ करण्यात आली होती. माझ्या अत्यंत नावडत्या पदार्थांमध्ये मसुरीचा क्रमांक अगदी वरचा ! पानात ही उसळ पाहिल्यावर माझ्या अंगावर काटा आला. कुसुमताई भुस्कुटे या माझ्या आवडत्या शिक्षिका. नेहमी त्याच आमच्या टेबलावर असायच्या. मी चोरट्या नजरेनं त्यांच्याकडं पाहिलं. त्याही माझ्याचकडं पाहात होत्या. कदाचित माझी नावड त्यांना माहित असावी. त्या पुण्याच्या असल्यामुळं, माझा एखादा अपराध पोटात घालतील, असं वाटलं. पण, कसचं काय आणि फाटक्‍यात पाय. चष्म्याआडून त्यांचे मिश्‍किल डोळे, मला ती उसळ संपवलीच पाहिजे, असंच सांगत होते. पानातील सर्व पदार्थ संपले, तरी पहिल्यांदा वाढलेली मसुरीची उसळ काही संपली नव्हती. सगळ्या विद्यार्थीमित्रांचे जेवण संपलं होतं आणि मी उसळ कधी संपवतो, याची वाट पाहात माझ्याचकडे पाहात होते. अखेर ते जिवावरचं धाडस करण्यास मी सरसावलो आणि साधारण एका घासाएवढी ती उसळ एकदमच मुखात सारली. त्यावेळी मला ब्रह्मांड आठवलं. वांतीची भावना अगदी प्रबळ झाली. घास घेतल्यानंतर ढसाढसा पाणी प्यालो. पोटात ढवळू लागलं होतं. तरीही नेटानं हात धुवून बाहेर पडलो. त्यानंतर अनेक वेळा मला ही उसळ खावीच लागली. त्याची नावड हळूहळू कमी होत गेली. आज तर माझ्या आवडीच्या उसळींमध्ये तिनं आघाडीचं स्थान पटकावलं आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-weight:bold;"&gt;- अरविंद तेलकर&lt;br /&gt;&lt;span style="font-style:italic;"&gt;&lt;/span&gt;&lt;/span&gt;&lt;br /&gt;---------------------------------&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-weight:bold;"&gt;&lt;br /&gt;जमावाचा पडदा&lt;span style="font-style:italic;"&gt;&lt;/span&gt;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;त्या जमावाच्या पडद्यातून "तो' चेहरा मला दिसलाच नसता तर माझं काय झालं असतं? &lt;br /&gt;&lt;br /&gt;मी कुठं जाणार आहे? माझे विचार काय आहेत? लोकांकडं मी बघतो तरी कसं?...खूप प्रश्‍न "तो' एक चेहरा एका क्षणात उभे करून गेला आणि सोळा वर्षं उलटली तरी अजून सगळ्या प्रश्‍नांची सोडवणूक झालीच नाही, असं वाटतं. &lt;br /&gt;&lt;br /&gt;प्रसंग आहे डिसेंबर ९२ च्या दंगलीतला. उन्मादानं सारासार विवेक गमावण्याच्या काळातला. "पॉलिटिकल थिंकिंग' वगैरे काहीही न समजण्याच्या वयात आकर्षण वाटलं, ते जमावानं एकत्र फिरण्याचं. दहशत माजविण्याचं. आपण "आपल्यांबरोबर' आहोत आणि ते "बाहेरचे' आहेत, असं काहीसं वाटत होतं. त्या दिवशी दुपारी ठरलं, की "त्यांची' दुकानं फोडायची. जमाव निघाला. मीही त्याचाच एक भाग. बांगड्यांच्या त्या दुकानांसमोर जमाव आला आणि हातात मिळेल ती वस्तू दुकानांवर भिरकावून द्यायला सुरुवात झाली. दगड, विटा, स्टंप्स, लाल मातीची ढेकळं, लोखंडी सळया...&lt;br /&gt;&lt;br /&gt;दुकानाला साध्या लाकडी फळ्यांचे दरवाजे होते. बाहेर दुकान आणि आत, वरच्या बाजूला "ते' राहात होते. फळ्या फोडून जमाव आत शिरला. बघता बघता बांगड्यांचा खच रस्त्यावर पडला. आमच्यातलेच काहीजण बांगड्यांवर नाचून नाचून त्याचा चुरा करू लागले...आरडा-ओरड्याने आणि भीतीदायक घोषणांनी "त्या' घरातली एकूण एक माणसं भेदरली असणार. कोणीच दिसत नव्हतं. दुकानातून घराकडं जाणारा दरवाजा बंद होता. बांगड्यांचा शब्दशः चक्काचूर होईल, तसा जमावाचा उन्माद हळू हळू ओसरत होता...&lt;br /&gt;&lt;br /&gt;इतक्‍यात दुकानाच्या वरच्या मजल्याची लाकडी खिडकी किलकिली झाली. कोणीतरी हलकेच डोकावलं. आणि क्षणात खिडकी बंद झाली. अगदी घट्ट. तेवढ्यात मला "तो' चेहरा दिसला होता...&lt;br /&gt;&lt;br /&gt;ती माझ्या मित्राची आई होती. मणेरची आई. तीन वर्षांपूर्वीपर्यंत तो माझा मित्र होता. नापास होऊन तो वर्गात मागे राहिला आणि मैत्रीही. त्याचीच ती आई. दुकान फोडलं ते त्यांचं होतं...&lt;br /&gt;&lt;br /&gt;त्याची आई शाळेत सारखी यायची. मला खूप प्रेमानं जवळ घ्यायची. खाऊ द्यायची. "माझ्या इमुला शिकव की रे जरा तुझ्यासारखं...', असं सांगायची. माझ्या आईशी बोलायची. तिच्याकडं माझं कौतुक सांगायची. "याची मैतरी नको रे सोडू,' असं इमुला बजावून सांगायची...तीच ही आई. तिचंच दुकान जमावानं फोडलं होतं. क्रुरपणे तिथल्या एकूण एक बांगड्यांची वाट लावली होती. त्या जमावाचा मी एक भाग होतो...&lt;br /&gt;&lt;br /&gt;सर्रकन अंगावर काटा आला. हातपाय लटपटले...&lt;br /&gt;&lt;br /&gt;का आलो आपण इथं? तिनं आपल्याला पाहिलं का? पाहिलं असेल तर काय वाटलं असेल तिला? माझी आई आणि इमुची आई, यात फरक कसा काय करता येईल? कशासाठी आपण हे सगळं केलं? कोणी सांगितलं होतं? इमुच्या आईला या जमावानं मारलं असतं तर? ते बघू शकलो असतो का? जमावातले जर "आपले', तर इमु आणि त्याची आई हे "बाहेरचे' कसे?....&lt;br /&gt;&lt;br /&gt;वयाला न झेपणारे प्रश्‍न उभे राहिले. &lt;br /&gt;&lt;br /&gt;मी नकळत जमावातून बाजूला गेलो...&lt;br /&gt;&lt;br /&gt;परत कधीही या जमावाचा भाग न होण्यासाठी...&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-weight:bold;"&gt;&lt;br /&gt;- सम्राट फडणीस&lt;span style="font-style:italic;"&gt;&lt;/span&gt;&lt;/span&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/4762569513398062217-8605994920862952160?l=punepratibimb.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://punepratibimb.blogspot.com/feeds/8605994920862952160/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=4762569513398062217&amp;postID=8605994920862952160' title='11 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/4762569513398062217/posts/default/8605994920862952160'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/4762569513398062217/posts/default/8605994920862952160'/><link rel='alternate' type='text/html' href='http://punepratibimb.blogspot.com/2008/08/blog-post_31.html' title='अनुभवाचा धडा...तुम्ही काय शिकला?'/><author><name>sakaal papers</name><uri>http://www.blogger.com/profile/05087401407157479916</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='24' src='http://3.bp.blogspot.com/_QLcp5QoQ6Aw/SKz-QNeo55I/AAAAAAAAAPk/E0MGM_E33Yk/S220/end+slide1.jpg'/></author><thr:total>11</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-4762569513398062217.post-8070339419277776935</id><published>2008-08-30T11:39:00.002+05:30</published><updated>2008-08-30T11:52:03.389+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='khandala'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='party'/><title type='text'>लोणावळा खंडाळ्यात एकांतातील बंगल्यांचा दुरुपयोग</title><content type='html'>मुंबईतील धनिकांनी लोणावळा व खंडाळा परिसरातील डोंगरावर बांधलेल्या बंगल्यांचा रंगीत-संगीत पार्ट्या व गैरकृत्यांसाठी वापर करण्याचे प्रकार गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहेत. डान्स बारवरी बंदीनंतर या प्रकारात वाढ झाल्याचे दिसून येत असून, या प्रकरणात बाहेरगावच्या लोकांचा अधिक सहभाग असल्याचे अनेकदा स्पष्ट झाले आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt; थंड हवेचे ठिकाण म्हणून मुंबईकरांची लोणावळा व खंडाळा या पर्यटनस्थळांना अधिक पसंती आहे. मुंबईतील अनेक धनिकांनी या दोन शहरांप्रमाणेच पवना धरण परिसरात जागा खरेदी करून आलिशान बंगले बांधले आहेत. अनेकांनी डोंगरच्या डोंगर खरेदी करून त्यावर टूमदार बंगले बांधले आहेत. अनेक बंगले दुर्गम व लोकवस्तीपासून दूर बांधलेले आहेत व या बंगल्यांचे मालक वर्षातून एकदा किंवा दोनदा सुटी घालविण्यासाठी येतात. वर्षाअखेर साजरी करण्यासाठीही ते या बंगल्यांचाच वापर करतात. एरवी मात्र या बंगल्यांची संपूर्ण जबाबदारी सुरक्षारक्षकांकडे असते. या दोन्ही ठिकाणी वर्षभर असलेली पर्यटकांची वर्दळ लक्षात घेऊन हे बंगले तात्पुरत्या स्वरूपात भाड्याने देण्याची शक्कल या बंगल्याची व्यवस्था पाहणाऱ्यांनी लढविली आहे. अधिक पैशाच्या मोहातून काही व्यवस्थापकांनी रंगीत-संगीत पार्ट्या आयोजित करण्यास सुरवात केली.&lt;br /&gt;&lt;br /&gt; डान्स बारवरील बंदीनंतर अशा बंगल्यांवर बारबाला आणण्याचे प्रकारही सुरू झाले. काही बंगल्यांवर मुजऱ्याचेही प्रकार घडले. मुंबईतील धनिकांना मद्यधुंद होऊन मौजमजा व रंगीत-संगीत पार्ट्या करण्यासाठी हे ठिकाण अधिक सुरक्षित वाटू लागले. मुंबईतील एजंट या पार्ट्यांची सर्व व्यवस्था करून देत असल्याचे समजते. मंगळवारी खंडाळ्यातील बंगल्यावर रंगलेली सीमा शुल्क अधिकाऱ्यांची पार्टी अशा एजंटाकरवीच आयोजिण्यात आली होती. काही वर्षांपूर्वी तुंगार्ली परिसरातील एका बंगल्यात क्रिकेट सामन्यावर बेटिंग घेणारी टोळीही छापा घालून पकडण्यात आली होती. येथे रोजच हजारो पर्यटक येत असल्याने स्थानिक नागरिकांकडून अशा प्रकारांकडे गांभीर्याने पाहिले जात नाही; तसेच लोकवस्तीपासून दूर बंगल्यांमध्ये असे प्रकार घडत असल्यानेही नागरिकांचे; तसेच पोलिसांचे त्याकडे लक्ष जात नाही. खबऱ्यांकडून माहिती मिळाली तरच पोलिसांना हे प्रकार कळतात.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;div align="center"&gt; &lt;strong&gt;नागरिकांची जागरूकता हवी बंगल्यांमध्ये घडणारे असे अनैतिक प्रकार व या प्रकारांतून वाढणारी गुन्हेगारी या पर्यटनस्थळांच्या लौकिकाला धक्का पोचविणारी असल्याने आता अशा प्रकारांबाबत अधिक जागरूकता दाखविण्याची गरज आहे. या ठिकाणी असलेले सर्व बंगले, त्यांचे मालक व व्यवस्थापक यांची यादी करून या बंगल्यांच्या वापराची सखोल माहिती घेणे गरजेचे आहे. स्थानिक नागरिकांनीही या बाबत अधिक जागृत राहून पोलिसांना सहकार्य करण्याची आवश्‍यकता आहे. &lt;/strong&gt;&lt;/div&gt;&lt;div align="center"&gt;&lt;strong&gt;&lt;/strong&gt; &lt;/div&gt;&lt;div align="center"&gt;&lt;br /&gt;&lt;em&gt;सिंहगड पायथ्यालगत झालेली रेव्ह पार्टी आणि त्यानंतर खंडाळ्यातील ही रंगीत- संगीत पार्टी पुणे जिल्ह्याला काळिमा फासणारी आहे.. अशा पार्ट्यांवर आणि पार्ट्या करणाऱ्यांवर कडक कारवाई झाली पाहिजे. आपल्याला काय वाटते? आपल मते जरूर नोंदवा...&lt;/em&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/4762569513398062217-8070339419277776935?l=punepratibimb.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://punepratibimb.blogspot.com/feeds/8070339419277776935/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=4762569513398062217&amp;postID=8070339419277776935' title='8 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/4762569513398062217/posts/default/8070339419277776935'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/4762569513398062217/posts/default/8070339419277776935'/><link rel='alternate' type='text/html' href='http://punepratibimb.blogspot.com/2008/08/blog-post_30.html' title='लोणावळा खंडाळ्यात एकांतातील बंगल्यांचा दुरुपयोग'/><author><name>Vaishali Bhute, www.esakal.com</name><uri>http://www.blogger.com/profile/08569634449563779858</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>8</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-4762569513398062217.post-7438770567760100110</id><published>2008-08-29T12:16:00.004+05:30</published><updated>2008-08-29T12:27:28.613+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='IT'/><title type='text'>Emotions of a software engineer...</title><content type='html'>आयटी क्षेत्रातील तरुणाईच्या मानसिकतेवर या ब्लॉगवर आपण सर्वचजण सातत्याने चर्चा करतो आहोत. &lt;em&gt;&lt;strong&gt;ई सकाळ&lt;/strong&gt;&lt;/em&gt;चे वाचक &lt;em&gt;&lt;strong&gt;&lt;em&gt;विक्रम घोलप&lt;/em&gt; &lt;/strong&gt;&lt;/em&gt;यांनी पाठविलेला फॉरवर्ड मेल या मानसिकतेवर आणखी प्रकाश टाकणारा आहे. सहसा आपण फॉरवर्ड मेल वाचून सोडून तरी देतो किंवा डिलिट तरी करतो. हा मेल तसा नाही वाटला. मुळ लेखकाचा पत्ता नाही. त्याच्या भावना मात्र सच्च्या आहेत. हृदयाला स्पर्शून जाणाऱया आहेत. म्हणून मुद्दाम इथे वापरत आहोत... &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;em&gt;&lt;strong&gt;Emotions of a software engineer...&lt;/strong&gt;&lt;/em&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;It was raining heavily outside. Dark clouds gathered in the sky and nature was in its ominous best. I took a break from my work and went to the pantry to grab a cup of coffee. I had a sip and went near the window to see the rain pouring down heavily outside the glass structure. I was inside our huge office building, unruffled by even the fierceness of the nature.&lt;br /&gt;&lt;br /&gt;Through the heavy transparent glass, I could see a small girl trying to hold on to her umbrella which the wind was snatching away from her. I felt sorry for the girl, and was happy that I was not in a similar pathetic situation. Yes. I take pride for the fact that I am a software engineer.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;em&gt;&lt;strong&gt;I have everything which a common man would envy; money, status, respect, you name it I have it. &lt;/strong&gt;&lt;/em&gt;I always wanted to be software professional and here I am, working for one of the best firms in the world. But then, am I really happy? Now, I could see an imprint of my palm on the other glass window, through which I reminisced my past, basked in the warmth of the sun shine.&lt;br /&gt;&lt;br /&gt;My childhood was so much of fun. I vividly remember those rainy days, when I hugged my mother tightly during sleeping listening to all the stories told by her.&lt;em&gt;&lt;strong&gt; Now, I have a big house here, but then it is just a house, not a home. My parents are pretty far away from me now. I have a cell phone to talk to them everyday, but then I really miss those dinners which I had with my family everyday. I could easily afford to taste all the different cuisines these days, but the best of food there, lack the love and affection which is present in the food prepared by my mother.&lt;/strong&gt;&lt;/em&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;I threw a lavish party for my colleagues for my birthday, but then they would never replace the birthdays when my friends secretly brought a cake and at the end, half of the cake would have ended up on my face. &lt;em&gt;&lt;strong&gt;The couple of hundred bucks that u save for a long period just to give a treat to your friends in the road side chat shop can never give the pleasure even after spending a few thousand bucks these days.&lt;/strong&gt;&lt;/em&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;The scene of me crying and refusing to have dinner on the day when I fought with my best friend came to my mind. Today, she has gone far away from me, taking away my love and with it my life, but I am sitting and coding here with a false smile on my face. Everyday I meet new people, but then I long ceased to make a new friend.&lt;br /&gt;&lt;br /&gt;It's true that I have a lot of things now. &lt;em&gt;&lt;strong&gt;I have a nice bed, but no time to sleep. Lots of money, but no friends to spend it with. The latest designer clothes, but a worn out body . &lt;/strong&gt;&lt;/em&gt;Awards for technical excellence, but no reward for the crave for peaceful ambience. A confident demeanor, but a reluctant and apathetic mind. Full of rain, but no sunshine even in the farthest distance.&lt;br /&gt;Now, I could see the small girl on the road enjoying in the rain with her umbrella firmly in her grip. She might not have all the comforts which I have, but then she has the innocence and fun which I lost a long time back.&lt;br /&gt;&lt;br /&gt;I have decided to come out of this false fantasy, even if it is at the expense of losing the tap of the software engineer. I am going to again enjoy my life. I am going to go out in the rain and play with the small kid now. I removed my tie, and went near my computer to shut it down. Just then, I saw a new mail alert in my mail box. I slowly opened Lotus Notes and I found a message from my manager with an attachment saying that there was a &lt;em&gt;&lt;strong&gt;critical defect &lt;/strong&gt;&lt;/em&gt;in the code and I have to fix it soon. I convinced myself that I am not going to get bogged down again by these pressures and stick to my decision. I ignored the mail and went to the rest room. After a couple of minutes, the software engineer in me came out, his shirt tucked in with the perfect tie knot, sat before the computer, and started typing,&lt;br /&gt;&lt;br /&gt;Sir,&lt;br /&gt;I am looking into the defect and will send the patch files before EOD.&lt;br /&gt;Regards,&lt;br /&gt;Software Engineer. &lt;br /&gt;&lt;br /&gt;काय वाटलं हा मेल वाचून? जरूर सांगा.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/4762569513398062217-7438770567760100110?l=punepratibimb.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://punepratibimb.blogspot.com/feeds/7438770567760100110/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=4762569513398062217&amp;postID=7438770567760100110' title='72 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/4762569513398062217/posts/default/7438770567760100110'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/4762569513398062217/posts/default/7438770567760100110'/><link rel='alternate' type='text/html' href='http://punepratibimb.blogspot.com/2008/08/emotions-of-software-engineer.html' title='Emotions of a software engineer...'/><author><name>sakaal papers</name><uri>http://www.blogger.com/profile/05087401407157479916</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='24' src='http://3.bp.blogspot.com/_QLcp5QoQ6Aw/SKz-QNeo55I/AAAAAAAAAPk/E0MGM_E33Yk/S220/end+slide1.jpg'/></author><thr:total>72</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-4762569513398062217.post-3397726107319970744</id><published>2008-08-28T12:38:00.003+05:30</published><updated>2008-08-28T12:57:57.323+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='maharashtra navnirman sena'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='marathi patya'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='shivsena'/><title type='text'>मराठी पाट्या लावा</title><content type='html'>महाराष्ट्रात लातूरला भूकंप झाला, तेव्हा भूकंपग्रस्तांसाठी मदतीचा हात आखडता घेणाऱ्या मुंबईतील व्यापाऱ्यांनी जेव्हा भूजमध्ये भूकंप झाला, तेव्हा मात्र तेथे भरभरून मदत केली, मग महाराष्ट्र व गुजरात असा भेदभाव का, असा परखड सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज बुधवारी उपस्थित केला.मराठी पाट्या लावण्यासाठी आता फक्त एकच दिवस शिल्लक आहे, पाट्या बदलल्या नाहीत तर परिणामांना सामोरे जा, असा अंतिम इशाराही त्यांनी दिला.&lt;br /&gt;&lt;br /&gt;गेल्या काही दिवसांपासून मराठी पाट्यांचा मुद्दा चांगलाच तापला आहे. त्यातच काल मनसेने व्यापाऱ्यांची सभा उधळून लावली होती. या पार्श्‍वभूमीवर मराठी पाट्यांना विरोध करणाऱ्या व्यापाऱ्यांविरुद्ध राज ठाकरे यांनी चौफेर हल्ला चढविला.&lt;br /&gt;&lt;br /&gt;महाराष्ट्राची राजभाषा मराठी असावी, हा १९६१ चा कायदा आहे , तरीही राज्याच्या भाषेसाठी कोर्टात जावे लागते यासारखे दुर्दैव नाही. भाषेसाठी कोर्टात जाणारे कुठलेही राज्य या देशात नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;div align="center"&gt;&lt;strong&gt;तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी कायदा आमच्यामुळे झाला असून, मनसेने त्याचे श्रेय घेऊ नये, असा इशारा दिला. मराठीचा आग्रह योग्य असला, तरी त्यात पक्षीय राजकारण आणणे योग्य आहे का? या सर्वांत तुम्ही कोणती भूमिका घ्याल? आम्हाला येथे नक्की कळवा...&lt;/strong&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/4762569513398062217-3397726107319970744?l=punepratibimb.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://punepratibimb.blogspot.com/feeds/3397726107319970744/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=4762569513398062217&amp;postID=3397726107319970744' title='42 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/4762569513398062217/posts/default/3397726107319970744'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/4762569513398062217/posts/default/3397726107319970744'/><link rel='alternate' type='text/html' href='http://punepratibimb.blogspot.com/2008/08/blog-post_28.html' title='मराठी पाट्या लावा'/><author><name>Vaishali Bhute, www.esakal.com</name><uri>http://www.blogger.com/profile/08569634449563779858</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>42</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-4762569513398062217.post-6271002677534957661</id><published>2008-08-26T10:34:00.002+05:30</published><updated>2008-08-26T10:43:55.181+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='Pune'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='metro rail'/><title type='text'>पुण्यात रिंग रोड, "मेट्रो'ला मान्यता</title><content type='html'>&lt;span style="color:#000000;"&gt;पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांच्या हद्दीबाहेरून जाणारा १६० किलोमीटर लांबीचा "रिंग रोड' खासगीकरणाच्या माध्यमातून उभा करण्याचा आणि मेट्रो रेल्वेचा प्रकल्प राबविण्याचा निर्णय सोमवारी मुंबईत झालेल्या बैठकीत घेण्यात आला&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span style="color:#000000;"&gt;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span style="color:#000000;"&gt;यासाठी सुमारे दोन हजार ३०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या पायाभूत समितीपुढे येत्या पंधरा दिवसांत त्याबाबतचा प्रस्ताव सादर करण्यास विभागीय आयुक्तांना सांगण्यात आले. मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे सादरीकरणही बैठकीत करण्यात आले. &lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span style="color:#000000;"&gt;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span style="color:#000000;"&gt;&lt;strong&gt;मेट्रो प्रकल्पाचा पुण्याला फायदा होईल का, तुमचे मत नोंदवा...&lt;/strong&gt;&lt;/span&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/4762569513398062217-6271002677534957661?l=punepratibimb.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://punepratibimb.blogspot.com/feeds/6271002677534957661/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=4762569513398062217&amp;postID=6271002677534957661' title='99 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/4762569513398062217/posts/default/6271002677534957661'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/4762569513398062217/posts/default/6271002677534957661'/><link rel='alternate' type='text/html' href='http://punepratibimb.blogspot.com/2008/08/blog-post_7144.html' title='पुण्यात रिंग रोड, &quot;मेट्रो&apos;ला मान्यता'/><author><name>Vaishali Bhute, www.esakal.com</name><uri>http://www.blogger.com/profile/08569634449563779858</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>99</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-4762569513398062217.post-5780671032441577335</id><published>2008-08-24T16:38:00.001+05:30</published><updated>2008-08-24T16:45:43.400+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='buisness'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='chief ministor'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='mumbai'/><title type='text'>टाटांना महाराष्ट्राचे आवताण - मुख्यमंत्री</title><content type='html'>नॅनो कारचा सिंगूर येथील प्रस्तावित प्रकल्प तेथून हटविण्याचा रतन टाटांनी विचार केल्यास त्यांनी महाराष्ट्रात यावे. त्यांचे लाल गालिचाने स्वागत करण्यात येईल; तसेच त्यांना जमीन व इतर सोयी सवलती दिल्या जातील, अशी जाहीर घोषणा मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी केली आहे.&lt;br /&gt;&lt;span class=""&gt;&lt;/span&gt;&lt;br /&gt;मुख्यमंत्री आपल्या जाहीर निवेदनात म्हणाले, ""टाटा उद्योग समूहाचा पाया महाराष्ट्रात आहे. त्यांचे कॉर्पोरेट ऑफिस इथेच आहे. त्यामुळे त्यांनी नॅनो कार प्रकल्प महाराष्ट्रातच उभारावा, अशी राज्य शासनाची इच्छा आहे. पूर्वीसुद्धा हा प्रकल्प टाटांनी महाराष्ट्रातच उभारावा, असे राज्य शासनाला वाटत होते, पण रतन टाटांनी इतरत्र हा प्रकल्प उभारण्याचे कबूल केले होते. आता काही कारणास्तव हा प्रकल्प इतरत्र होत नसल्यास टाटा यांनी तो महाराष्ट्रात आणावा.&lt;br /&gt;&lt;br /&gt; महाराष्ट्रातील चाकण परिसर देशाचा डेट्रॉईट म्हणून उदयास येत आहे; तसेच पुणे, नाशिक, औरंगाबाद हा परिसर देशातील सर्वात मोठा ऑटोमोबाईल हब म्हणून विकसित होत आहे. या ठिकाणी आम्ही त्यांना जमीन, पाणी देऊ. महाराष्ट्राने देशात औद्योगिक क्षेत्रात आपली आघाडी कायम ठेवली आहे. यामध्ये टाटा उद्योग समूहाचा मोठा हातभार लागला आहे. नॅनो कार प्रकल्प महाराष्ट्रात आला; तर महाराष्ट्राची औद्योगिक क्षेत्रातील आघाडी आणखी बळकट होईल. राज्य शासनाच्या मेगा प्रोजेक्‍ट पॉलिसीनुसार (विशाल प्रकल्प धोरण) टाटांना सर्व सवलती दिल्या जातील. गरज भासल्यास मी स्वतः रतन टाटांची भेट घेईन.''&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;div align="center"&gt;&lt;strong&gt;मुख्यमंत्र्यांच्या या आवाहनाचे आपण स्वागत करताय का? आपली प्रतिक्रिया जरूर नोंदवा...&lt;/strong&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/4762569513398062217-5780671032441577335?l=punepratibimb.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://punepratibimb.blogspot.com/feeds/5780671032441577335/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=4762569513398062217&amp;postID=5780671032441577335' title='23 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/4762569513398062217/posts/default/5780671032441577335'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/4762569513398062217/posts/default/5780671032441577335'/><link rel='alternate' type='text/html' href='http://punepratibimb.blogspot.com/2008/08/blog-post_24.html' title='टाटांना महाराष्ट्राचे आवताण - मुख्यमंत्री'/><author><name>Vaishali Bhute, www.esakal.com</name><uri>http://www.blogger.com/profile/08569634449563779858</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>23</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-4762569513398062217.post-2340366929676063661</id><published>2008-08-23T09:58:00.004+05:30</published><updated>2008-08-23T10:08:28.883+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='Pune'/><title type='text'>हॉलीवूडच्या चित्रपटाला मराठीमोळी संगीतसाथ...</title><content type='html'>पॉपच्या तालावर थिरकणाऱ्या पाश्‍चात्य सुरांना भारतीय संगीताने सजविण्याचे काम पुण्यातील दोन तरुणांनी केले आहे. &lt;br /&gt;समीप कुलकर्णी आणि मिलिंद दाते अशी ही मराठी नावे. न्यूयॉर्कची प्रसिद्ध पॉप सिंगर अँजेली ऊर्फ अंजली काकडे हिच्या "फॅंटसी' अल्बममध्ये मिलिंदच्या निर्मितीची आणि समीपच्या सतारीची साथ लाभली आहे. नुकताच हा अल्बम बाजारात आला आहे. &lt;br /&gt;&lt;br /&gt;अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरातील प्रसिद्ध पॉप सिंगर अँजेली या गायिकेने प्रदर्शित केलेल्या "फॅंटसी' या अल्बमसाठी समीप आणि मिलिंद यांनी संगीत दिले आहे. आठ गाण्यांचा समावेश असलेल्या या अल्बममधील दोन "पॉप ट्रॅक'वर समीपने सतारवादन केले आहे. तर, मिलिंद यांनी अल्बमच्या निर्मितीबरोबर बासरीवादनही केले आहे. &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;em&gt;&lt;strong&gt;हॉलीवूडचं आकर्षण आपल्याकडं जबरदस्त आहे. तिकडच्या चित्रपटांत काम करणं असो किंवा ते चित्रपट आवडीनं पाहणं असो, हे आकर्षण वेगवेगळ्या पद्धतीनं व्यक्त होतं. पण, आता हॉलीवूडपटांच्या श्रेयनामावलीत चक्क मिलिंद आणि समीप अशी दोन मराठमोळी नावं झळकणार आहेत. जगभरात पसरलेल्या मराठीजनांच्या दृष्टीनं ही अभिमानाचीच बाब आहे. नाही का?&lt;/strong&gt;&lt;/em&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;a href="http://www.esakal.com/esakal/08232008/SpecialnewsAAA0096584.htm"&gt;सविस्तर बातमीसाठी इथे क्लिक करा&lt;/a&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/4762569513398062217-2340366929676063661?l=punepratibimb.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://punepratibimb.blogspot.com/feeds/2340366929676063661/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=4762569513398062217&amp;postID=2340366929676063661' title='9 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/4762569513398062217/posts/default/2340366929676063661'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/4762569513398062217/posts/default/2340366929676063661'/><link rel='alternate' type='text/html' href='http://punepratibimb.blogspot.com/2008/08/blog-post_23.html' title='हॉलीवूडच्या चित्रपटाला मराठीमोळी संगीतसाथ...'/><author><name>sakaal papers</name><uri>http://www.blogger.com/profile/05087401407157479916</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='24' src='http://3.bp.blogspot.com/_QLcp5QoQ6Aw/SKz-QNeo55I/AAAAAAAAAPk/E0MGM_E33Yk/S220/end+slide1.jpg'/></author><thr:total>9</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-4762569513398062217.post-8804798907703081932</id><published>2008-08-21T11:46:00.002+05:30</published><updated>2008-08-21T11:50:52.606+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='Civic Issues'/><title type='text'>सरकारी काम....</title><content type='html'>कामचुकारपणा, निष्क्रियता आणि बरंच काही. सरकारी कार्यालयांत काम घेऊन जाणाऱया शंभरातल्या 99 जणांच्या मनात हेच विचार मनात येत असतील. ई सकाळचे वाचक &lt;span style="font-weight:bold;"&gt;महेश मसुरकर &lt;span style="font-style:italic;"&gt;&lt;/span&gt;&lt;/span&gt;यांना आलेला अनुभव हा असाच आहे. &lt;br /&gt;&lt;br /&gt;वाचा त्यांच्याच शब्दातः&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;Hi, &lt;br /&gt;&lt;br /&gt;Today my friend went to Kothrud Kshetriya Karyalay to register for his daughter's birth. &lt;br /&gt;&lt;br /&gt;When the window opened, the lady clerk told that today they are on strike and so no work. &lt;br /&gt;&lt;br /&gt;After 5 minutes, she went inside again to confirm. Then she told that they are not on strike today. &lt;br /&gt;&lt;br /&gt;See.. How funny it is !!! She even do not know why the strike is, whether the strike is on or not?? &lt;br /&gt;&lt;br /&gt;More over, She asked about the work to my friend. When he told about the birth registration of his daughetr, She told that forms are finished. I do not know how our govt. offices run with this kind of efficiency !!!&lt;br /&gt;&lt;br /&gt;तुम्हाला आले आहेत असे काही अनुभव? इथं जरूर शेअर करा.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/4762569513398062217-8804798907703081932?l=punepratibimb.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://punepratibimb.blogspot.com/feeds/8804798907703081932/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=4762569513398062217&amp;postID=8804798907703081932' title='8 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/4762569513398062217/posts/default/8804798907703081932'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/4762569513398062217/posts/default/8804798907703081932'/><link rel='alternate' type='text/html' href='http://punepratibimb.blogspot.com/2008/08/blog-post_21.html' title='सरकारी काम....'/><author><name>sakaal papers</name><uri>http://www.blogger.com/profile/05087401407157479916</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='24' src='http://3.bp.blogspot.com/_QLcp5QoQ6Aw/SKz-QNeo55I/AAAAAAAAAPk/E0MGM_E33Yk/S220/end+slide1.jpg'/></author><thr:total>8</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-4762569513398062217.post-135286757821020828</id><published>2008-08-20T11:55:00.002+05:30</published><updated>2008-08-20T17:44:00.614+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='suiside'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='Pune'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='engineer'/><title type='text'>संगणक अभियंत्याची आत्महत्या</title><content type='html'>हिंजवडीतील एका संगणक अभियंत्याने भोईरवाडीमधील बापूजीबुवा डोंगरावर गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. सरोजकुमार ब्रह्मानंद नायक (वय २६, रा. सोमेश्‍वर मंदिराजवळ, चंदननगर, पुणे, मूळ गाव- जगन्नाथपुरी, ओरिसा) असे त्याचे नाव आहे. सोमवारी सायंकाळी हा प्रकार उघडकीस आला.&lt;br /&gt;&lt;br /&gt; पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंजवडी औद्योगिक वसाहतीमधील टेक-महिंद्रा कंपनीच्या मागील भोईरवाडी डोंगरावर झाडाला एका व्यक्तीने गळफास घेतल्याचे गुराखी बाळू सावंत यांनी सोमवारी पाहिले. त्याने याबाबत पोलिस पाटील तुकाराम भोईर यांना कळविले. श्री. भोईर यांनी ही माहिती पोलिसांना दिली.&lt;br /&gt;&lt;br /&gt; यासंदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात टेक-महिंद्रा कंपनीचे अध्यक्ष सुजित बक्षी (कार्पोरेट अफेअर्स) यांनी म्हटले आहे, ""सरोज नायक हा एसीएस कंपनीतर्फे टेक- महिंद्रामध्ये उप-कंत्राटी कर्मचारी होता. तपासाबाबत पोलिसांना सर्व सहकार्य करण्यात येईल.'' हळव्या स्वभावाचा सरोजकुमार सरोजकुमारच्या नातेवाइकांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार तो अतिशय मितभाषी आणि मृदू स्वभावाचा होता. त्याला एकटेपणाची आवड होती. त्यामुळे त्याला फारसे मित्र नव्हते. केवळ अडीच महिन्यांपूर्वीच टेक-महिंद्रा कंपनीत कंत्राटी पद्धतीवर तो नोकरीत रुजू झाला होता.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;div align="center"&gt;&lt;strong&gt;सरोजकुमारच्या आत्महत्येचे कारण कळू शकले नसले, तरी कोणत्याही कारणामुळे आत्महत्या करणे, हा समस्यांवरील मार्ग असू शकत नाही. हे या तरुणांना कोण समजावणार? &lt;/strong&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/4762569513398062217-135286757821020828?l=punepratibimb.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://punepratibimb.blogspot.com/feeds/135286757821020828/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=4762569513398062217&amp;postID=135286757821020828' title='1 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/4762569513398062217/posts/default/135286757821020828'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/4762569513398062217/posts/default/135286757821020828'/><link rel='alternate' type='text/html' href='http://punepratibimb.blogspot.com/2008/08/blog-post_20.html' title='संगणक अभियंत्याची आत्महत्या'/><author><name>Vaishali Bhute, www.esakal.com</name><uri>http://www.blogger.com/profile/08569634449563779858</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>1</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-4762569513398062217.post-4459870791617775895</id><published>2008-08-18T11:11:00.005+05:30</published><updated>2008-08-18T11:18:31.609+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='Pune'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='IT'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='Lekh'/><title type='text'>संदीपच्या निमित्तानं...</title><content type='html'>&lt;p&gt;&lt;em&gt;पुण्यातील एका तरुण, हुशार आणि उत्तम भविष्य असणाऱ्या सॉफ्टवेअर अभियंत्यानं दोन आठवड्यांपूर्वी आत्महत्त्या केली. कारण होतं, "कामाचा अतिताण.' या घटनेनंतर लगेचच चर्चा सुरू झाली. विविध प्रतिक्रिया उमटल्या. ......&lt;/em&gt; &lt;/p&gt;&lt;p&gt;- अभिजित थिटे &lt;/p&gt;&lt;p&gt;abhijit.thite@ esakal.com&lt;/p&gt;&lt;p&gt;&lt;/p&gt;&lt;p&gt;&lt;strong&gt;७ ऑगस्ट २००८. &lt;/strong&gt;&lt;/p&gt;&lt;p&gt;सकाळी सकाळी एस.एम.एस. आला. पुण्यातल्या एका सॉफ्टवेअर कंपनीतल्या अभियंत्यानं कंपनीच्या सातव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्त्या केली. संदीप शेळके हे त्या युवकाचं नाव. त्यानं आत्महत्त्या करण्याआधी एक चिठ्ठी लिहून ठेवली होती. "कामाच्या अतिताणामुळे' हे आत्महत्त्येचं कारण त्यानं दिलं होतं. घटना आदल्या दिवशी म्हणजे ६ ऑगस्टच्या रात्री घडली होती. नव्या माहिती तंत्रज्ञानाच्या या युगात ही बातमी झपाट्यानं सगळीकडे पसरली. आणि सुरू झाली न संपणारी चर्चा.&lt;/p&gt;&lt;p&gt;पुणे प्रतिबिंब या ब्लॉगवर आठ तारखेला एक पत्र पोस्ट करण्यात आलं होतं. पत्र संदीपलाच लिहिलं होतं. त्यात कामाचा ताण, मानसिक ओढाताण आणि त्यातून घडलेली ही घटना यासंबंधाने काही प्रश्‍न उपस्थित करण्यात आले होते. त्यावरची उत्तरं शोधण्याचाही प्रयत्न केला होता. या पोस्टवर अनेक कॉमेंट्‌स आल्या. आटीयन्सपासून ते एक आई, अशा वेगवेगळ्या क्षेत्रातून, सामाजिक स्तरांमधून या प्रतिक्रिया उमटल्या. घडलेल्या घटनेबद्दल सगळ्यांनाच वाईट वाटतंय; पण आता तेवढंच वाटून उपयोग नाही. या घटनेचा आता गांभीर्यानं विचार व्हायला हवा.&lt;/p&gt;&lt;p&gt;मुळात कामाचा अतिताण, आजच्या भाषेत सांगायचं, तर वाढती "वर्क प्रेशर्स' हा मुद्दा आजपर्यंत अनेकदा चर्चिला गेला आहे. माध्यमांतून त्यावर विविध लेखही प्रसिद्ध झाले आहेत. खूप ताण येतोय, त्यामुळे आपण तुटत चाललो आहोत, हेही सगळ्यांना जाणवतंय. फक्त हा विषय आजच्यासारखा ऐरणीवर आला नव्हता. आत्महत्त्येसारखी गंभीर घटना घडल्यानंतर मात्र, सगळ्यांचा आपल्याच ताणाकडे पाहायचा दृष्टिकोन बदलाय, हे आलेल्या प्रतिक्रियांवरून जाणवतं.&lt;/p&gt;&lt;p&gt;&lt;strong&gt;तुटेपर्यंत ताणलंय...&lt;/strong&gt;&lt;/p&gt;&lt;p&gt;मुळात हा प्रश्‍न फक्त आयटीपुरता मर्यादित राहिलेला नाही. अतिशय वेगानं धावणाऱ्या या जगात ताण सगळ्यांच्याच बोकांडी बसले आहेत. आपल्याला अनेक गोष्टी मिळवायच्या आहेत. सगळ्याच क्षेत्रात विलक्षण स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत टिकायचं आणि पुढेही जायचं अशी ही दुहेरी स्पर्धा आहे. या स्पर्धेत साऱ्यांचाच कस पणाला लागतो. ही स्पर्धा म्हणजे चरक झालाय आणि आपण ऊस! सगळंच स्वत्व पिळून निघाल्यानंतर आपलं चिपाड होईल नाहीतर काय? आत्महत्त्येचा प्रसंग आताच घडला; पण आपण स्वत:ला तुटण्यापर्यंत ताणलंय, याची लक्षणं आधीपासूनच दिसायला लागली होती. घरात सतत होणारी चिडचिड, अगदी छोट्याशा गोष्टीवरूनही तडकणारं डोकं, बऱ्याचदा जाणवणारा थकवा, डोकं दुखण्याचं वाढलेलं प्रमाण ही सारी याचीच तर लक्षणं होती. याविषयी सगळेच मानसोपचार तज्ज्ञ पोटतिडकीनं बोलत होतेच. आपण आतातरी जागं व्हायला हवं. आपलं स्वत:कडचं हे दुर्लक्ष अक्षम्यच आहे. याचे परिणाम आपण तर भोगतोच; पण आपल्या आजूबाजूच्यांनाही भोगायला लावतो. हे "पॅसिव्ह स्मोकिंग'सारखं आहे. सिगारेट आपण ओढायची आणि त्याचे भोग आपल्याबरोबरच इतरांनीही भोगायचे, अतुलची ही प्रतिक्रिया विचार करायला लावणारी आहे.&lt;/p&gt;&lt;p&gt;&lt;strong&gt;पण ताण असतोच! &lt;/strong&gt;&lt;/p&gt;&lt;p&gt;ब्लॉगवर आलेल्या प्रतिक्रियांपैकी बहुतेक साऱ्यांनीच "आयटीमध्ये ताण असणारच' असा उल्लेख केला होता. एकानं नाव न देता प्रतिक्रिया दिली, "प्रेशर्स सगळ्यांवरच असतात. मॅनेजर्स आम्हाला अक्षरश: राबवून घेतात. पण त्यांनाही पर्याय नसतो. त्यांचे बॉसेस त्यांच्यावर दबाव आणतात आणि ते आमच्यावर. यातून कोणाचीही सुटका नसते. मला कधीकधी खूप राग येतो; पण काही पर्यायही नसतो.' ही प्रतिक्रियाही बोलकी आहे. ताण असणार हे यानं मान्य केलंय, फक्त काही पर्याय नाही, हे मात्र चूक आहे. कारण एकदा ताण घ्यावा लागणार आहे, हे मान्य केलं, की तो सोसायचा कसा, कमी कसा करायचा हेही शोधायलाच हवं ना? पण तसं घडताना मात्र दिसत नाही.&lt;/p&gt;&lt;p&gt;कॅप्टन सुभाष हे ज्येष्ठ नागरिक आहेत. त्यांनी आताच्या पिढीचं बारकाईनं निरीक्षण केलंय, असं त्यांच्या प्रतिक्रियेवरून वाटतं. ते म्हणतात, "आजकालची हुषार तरुण पिढी जरी नवी नवी शिखरे पादाक्रांत करत असली, तरी त्यांना पूर्वीपेक्षा अतिशय जास्त प्रमाणात ताणतणावाखाली, वेळीअवेळी आणि प्रोजेक्‍ट डेडलाइनच्या टांगत्या तलवारीखाली नोकऱ्या कराव्या लागतात. ऑफिसमधून घरी आल्यानंतरही लॅपटॉपवर करण्यासाठी काम असतंच. माहिती तंत्रज्ञानाच्या झपाट्यात अडकल्यामुळे इंटरनेट, आयपॉड, मोबाईल अशी वेगवेगळी गॅजेट्‌स सतत हाताळण्याची सवय लागलेली असते. त्यामुळे त्यांना एक क्षणही विश्रांती घ्यायला फुरसत नसते.' &lt;/p&gt;&lt;p&gt;&lt;strong&gt;वेळ काढलाय कधी? &lt;/strong&gt;&lt;/p&gt;&lt;p&gt;सुभाष यांचं म्हणणं तुम्हा-आम्हालाही पटेल. आपण स्वत:साठी वेळ काढायलाच विसरून गेलो आहोत, असं कधीकधी वाटतं. ज्या कॉलेजच्या मित्रांबरोबर आपण दिवसरात्र हुंदडलो, त्यांना आपण किती वेळ देतो? नोकरी करण्याआधी अधेमध्ये डोंगरदऱ्यांत भटकंती करायला जायचो. जाम धमाल करायचो. आता तसं जमतं? रात्री जेवण झाल्यावर निवांत चालत चालत फिरायला कितीदा गेलो आहोत? आपल्या जिगरी दोस्ताला फोन, एस.एम.एस. आणि इमेल सोडून कितीवेळा भेटलो आहोत? आईसाठी, कुटुंबासाठी किती वेळ दिलाय आपण? अर्थात, लग्नकार्य किंवा इतर कौटुंबिक कार्यक्रम आणि हॉटेलिंग सोडून! आईशी शेवटच्या निवांत गप्पा कधी मारल्यात आपण आठवतंय? यादी काढायला गेलो, तर खूपसारे प्रश्‍न आहेत. व्यक्तीनुसार या यादीत बदल होतील. हे प्रश्‍न आपल्याला पडत नाहीत का? कधीतरी नक्कीच पडतात. काम करता करता आपण "कलिग'ला तसं म्हणतोही. "यार बहोत दिन हुए कहीं घूमने नहीं गया... अब थोडासा ब्रेक चाहिये...' फक्त हे सारं बोलण्यातच राहतं. आणि मुद्दा इथंच आहे. &lt;/p&gt;&lt;p&gt;&lt;strong&gt;योगा, मेडिटेशन... &lt;/strong&gt;&lt;/p&gt;&lt;p&gt;मधे एक मेल फिरत होती सगळीकडे. अनेक मेलच्या गर्दीत ही लक्षात राहिली. कोणीतरी अनामिक व्यक्तीनं खूप छान लिहिलं होतं त्यात. "एच.आर. कडून मेल आला. अमुकअमुकचं काल हार्टफेलमुळे निधन झालं. इतक्‍या तरुण वयात हार्टफेल...' आपल्यापैकी काहींना आठवत असेल तो मेल. ही घटना घडण्याच्या काही दिवस आधीच ही मेल सगळीकडे फिरत होती. फक्त झालं एवढंच आपण ती वाचली, थोडं हळहळलो आणि इतरांना फॉरवर्ड केली. "लंच टाईममध्ये' इतरांशी थोडी चर्चा केली. सध्या अशा चर्चांचा शेवट ठरलेल्या वाक्‍यांनी होतो, "मेडिटेशन आणि योगा इज अ मस्ट!' ब्लॉगवर आलेल्या प्रतिक्रियांपैकी २५ टक्के प्रतिक्रियांमध्ये हाही उल्लेख होता. आपल्यावर असणारे ताण, त्यामुळे होणारा त्रास या साऱ्यावर हे दोन उपाय म्हणजे रामबाण आहेत, असं काहीसं वाटतं आपल्याला. पण ते पूर्ण खरं नाही. म्हणजे सकाळी मेडिटेशन करायचं. "योगा'च्या क्‍लासला जायचं आणि दिवसभर घाण्याला जुंपून घ्यायचं, यानं मन:शांती मिळत नाही. ती काही "डिस्प्रिन'नाही. "योगा' आणि "मेडिटेशन' हे मन:शांती देतील; पण त्यासाठी उरलेल्या दिवसाचं नियोजनही तसंच हवं. आजकाल आपला "डिस्प्रिन'वर जास्त विश्‍वास बसत चाललाय. गोळी घेतली, डोकेदुखी थांबली. मुळात डोकं का दुखत होतं, हे शोधायचे कष्ट आपण कोणीच करत नाही. आणि "योगा', "मेडिटेशन' आणि आयुर्वेद हे रोग शोधण्याकडे जास्त लक्ष देतात. म्हणूनच आठवड्यातून तीन दिवस, सकाळी किंवा संध्याकाळी दोन तास या क्‍लासेसना जाऊन उपयोग नसतो. या आधीच्या परिच्छेदात जे प्रश्‍न विचारलेत ना, त्याची उत्तरं आधी देता यायला हवी. आपल्या "लाईफ'मध्ये तसा बदल घडायला हवा. तरच या उपायांचा उपयोग होईल. &lt;/p&gt;&lt;p&gt;&lt;strong&gt;शेवट... नाही सुरवात &lt;/strong&gt;&lt;/p&gt;&lt;p&gt;ब्लॉगवरील प्रतिक्रिया आणि त्यानिमित्तानं असलेला लेख हा काही उपदेश नाही. तो माझा आत्मपरीक्षण करण्याचा प्रयत्न आहे. या साऱ्यांत मीही येतोच ना! आपण सारेच धावत सुटलो आहोत. नक्की काय मिळवायचंय हे आपलं आपल्याशी निश्‍चित नाही. ठरवलेला "गोल अचिव्ह' केला, की आपण तिथं थोडा वेळ रेंगाळत नाही. यशाचा आनंदही साजरा करत नाही. कारण तिथं उभं राहिल्यानंतर आणखी पलिकडची गोष्ट दिसत असते. मग ती मिळविण्यासाठी आपण सारेच आटापिटा करतो. हे कुठेतरी थांबवलं पाहिजे. आपण कुठवर धावायचं, का धावायचं हे स्वत:शीच निश्‍चित करायला हवं. ब्लॉगवर "मेसअप इन थॉट' अर्थात "वैचारिक गोंधळ' या नावानं एक प्रतिक्रिया आली आहे. त्याचं म्हणणं आहे, "आपण अशा प्रकारे विचार केला आणि तसं वागू लागलो, की कधीतरी वाटतं, आपण स्वत:ला बांधून घेत नाही ना? आणखी काही करण्याची, मिळविण्याची शक्‍यता असताना स्वत:वर बंधनं घालणं किती योग्य आहे?' मुद्दा चूक नाही; पण हे काय किमतीवर, हे वाक्‍य पुढे जोडायला हवं. फिरून फिरून तोच मुद्दा समोर येतो, किती ताणायचं? आपण मिळवत असलेला पैसा आपल्याला एंजॉय करता येत नसेल, ज्या पोटासाठी हे सारं करतो त्यात "मिळेल ते' ढकलावं लागत असेल, कुटुंबाबरोबर चार क्षण घालवता येणार नसतील, आपल्या "बच्चू'ला फॅन्सी ड्रेस स्पर्धेसाठी तयार करण्यातली मजा लुटता येणार नसेल आणि मुख्य म्हणजे स्वत:साठीही वेळ देता येत नसेल, तर एवढा पैसा कमवायचा कशासाठी? आजचे हे श्रम आणि त्यातून मिळणारं उत्पन्न पुढे आरोग्यावरच खर्च करायचं आहे का? &lt;/p&gt;&lt;p&gt;सकाळी उठलो, रोजच्या व्यायाम केला, आन्हिकं आवरली, सगळ्यांबरोबर हसत-खेळत नाष्टा केला, ऑफिसला आलो, मस्तपैकी काम केलं, संध्याकाळी घरी पोचलो, पिलाला घेऊन बागेत गेलो, त्याच्याबरोबर चक्क फुगा खेळलो, रात्री सगळेजण एकत्र जेवायला बसलो.... हा दिनक्रम आपल्याला नको असतो का? माझ्या या लेखाचा, खरंतर स्वगताच ा शेवट या सुंदर दिनक्रमाच्या सुंदर स्वप्नानंच होणं योग्य आहे. फक्त हे स्वप्न ?हे, ते लवकरात लवकर प्रत्यक्षात यावं, ही भाबडी वाटली, तरी योग्य आशा आहे. म्हणूनच संदीपच्या जिवाची किंमत मोजून सुरू झालेली ही चर्चा हा शेवट नाही. ती सुरवात आहे सुंदर भविष्याची! &lt;/p&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/4762569513398062217-4459870791617775895?l=punepratibimb.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://punepratibimb.blogspot.com/feeds/4459870791617775895/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=4762569513398062217&amp;postID=4459870791617775895' title='2 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/4762569513398062217/posts/default/4459870791617775895'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/4762569513398062217/posts/default/4459870791617775895'/><link rel='alternate' type='text/html' href='http://punepratibimb.blogspot.com/2008/08/blog-post_18.html' title='संदीपच्या निमित्तानं...'/><author><name>Abhijit Thite</name><uri>http://www.blogger.com/profile/07235219886962522817</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>2</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-4762569513398062217.post-3948311584539968878</id><published>2008-08-16T13:46:00.001+05:30</published><updated>2008-08-16T13:49:14.382+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='maharashtra'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='sindhudurg'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='shivaji maharaj'/><title type='text'>राज्य सरकारला पडला सिंधुदुर्गातील शिवस्मारकाचा विसर!</title><content type='html'>समुद्रातील शिवरायांच्या स्मारकासाठी दोनशे कोटी रुपये खर्च करण्याच्या तयारीत असलेल्या राज्य सरकारला सिंधुदुर्गातील शिवरायांच्या स्मारकाचा मात्र विसर पडला आहे. "साम मराठी' वाहिनीने शुक्रवारी सर्वप्रथम या विषयाला वाचा फोडली.&lt;br /&gt;&lt;br /&gt; हिंदवी स्वराज्याचे निर्माते असलेल्या शिवरायांचे सिंधुदुर्ग किल्ल्यातील अद्वितीय स्मारक सध्या अंधाराच्या खाईत आहे. निधीअभावी महाराजांचा पोषाख जीर्ण झाला आहे. शिवरायांचे मंदिर गळते आहे. राज्य सरकार मात्र याकडे दुर्लक्ष आहे.&lt;br /&gt;&lt;span class=""&gt;&lt;/span&gt;&lt;br /&gt;वाढत्या महागाईच्या काळात या मंदिरासाठी राज्य सरकारकडून दरमहिना केवळ ४१६ रुपये निधी मिळतो. त्यामध्ये मंदिराचा खर्च भागविणे अवघड जाते, असे मंदिरातील व्यवस्थापकांचे म्हणणे आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt; सिंधुदुर्ग किल्ल्याच्या डागडुजीसाठी ५० लाख रुपये देण्याचे आश्‍वासन शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी दिले होते, असे शिवराज्य प्रतिष्ठानचे अरविंद म्हापसकर यांनी सांगितले. मात्र, या आश्‍वासनाच्या पूर्तीसाठी त्यांनी कोणतेही पाऊल उचलले नाही. महाराष्ट्र कबड्डी संघटनेला पाच लाख रुपयांची मदत करून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेला शब्द पाळला होता. या पार्श्‍वभूमीवर, श्री. ठाकरे ५० लाखांची मदत करण्याचा शब्द पाळतील का ? याचीच आता उत्सुकता आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;div align="center"&gt;&lt;strong&gt;महाराष्ट्राच्या राजकारणात प्रत्येक पक्षाचा श्रीगणेशा छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानेच होतो. काही पक्ष तर शिवाजी महाराजांचं नाव घेऊनच जन्माला आले. पण राजकीय पक्षांनी जाणत्या राजाच्या नावाचा वापर केला, तो फक्त राजकारणासाठीच. अरबी समुद्रातील शिवस्मारकासाठी दोनशे कोटी; सिंधुदुर्गातील शिवस्मारक मात्र दुर्लक्षित. राजकारण्याच्या या दुटप्पी वागण्याबद्दल तुमचे मत आमच्याकडे पाठवा. &lt;/strong&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/4762569513398062217-3948311584539968878?l=punepratibimb.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://punepratibimb.blogspot.com/feeds/3948311584539968878/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=4762569513398062217&amp;postID=3948311584539968878' title='2 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/4762569513398062217/posts/default/3948311584539968878'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/4762569513398062217/posts/default/3948311584539968878'/><link rel='alternate' type='text/html' href='http://punepratibimb.blogspot.com/2008/08/blog-post_16.html' title='राज्य सरकारला पडला सिंधुदुर्गातील शिवस्मारकाचा विसर!'/><author><name>Vaishali Bhute, www.esakal.com</name><uri>http://www.blogger.com/profile/08569634449563779858</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>2</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-4762569513398062217.post-8858859108585097942</id><published>2008-08-12T12:16:00.003+05:30</published><updated>2008-08-12T12:30:25.454+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='Rikshaw'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='Pune'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='public interest'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='public transport'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='school'/><title type='text'>वाहतुकीसाठी सर्वत्रच उदासीनता</title><content type='html'>पुण्यातील एकूण लोकसंख्येच्या २५ टक्‍क्‍यांपेक्षाही अधिक म्हणजेच पाच लाख एवढी शालेय विद्यार्थ्यांची संख्या आहे. मल्टिमीडिया सेक्‍शनमध्ये आणखी भरपूर काही...असे असतानाही शालेय विद्यार्थ्यांच्या वाहतुकीबाबत आणि त्यांच्या सुरक्षिततेबाबत सर्वच पातळ्यांवर उदासीनता दिसून येते. रस्त्यांलगत, चौकांलगत नव्हे तर शहरी मध्यवस्त्यांत असलेल्या शाळांच्या परिसरात या प्रश्‍नाचे गांभीर्य अधिक ठळकपणे जाणवते.&lt;br /&gt;&lt;br /&gt; आज पुण्यात शाळांची संख्या हजारोंच्या घरात आहे. त्यातील बहुतांश शाळा मुख्य रस्त्यांलगत आहेत. किंबहुना कित्येक रस्त्यांचा विकास शाळांना डोळ्यांसमोर ठेवून करण्यात आला आहे. तर, बऱ्याच शाळा ऐन चौकात आहेत.वाहतूक कोंडी पुणे शहराला नवीन नसली, तरी अनेक रस्त्यांवरील वाहतूक कोंडीला शाळाच कारणीभूत ठरत असल्याचे चित्र आहे; तर याच वाहतुकीने शालेय विद्यार्थ्यांची सुरक्षितता धोक्‍यात आणली आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt; औंधचे शिवाजी विद्यालय, पुणे विद्यापीठ चौकातील पाषाण रस्त्यालगतचे आणि जंगली महाराज रस्त्यावरील मॉडर्न हायस्कूल, शिवाजीनगर येथील भारत इंग्लिश स्कूल, जिल्हाधिकारी कार्यालय रस्त्यावरील हेलेनाज स्कूल, लक्ष्मी रस्त्यालगतची हुजूरपागा, नूमवि, टिळक रस्त्यावरील न्यू इंग्लिश स्कूल, महाराष्ट्र मंडळ, वनिता समाज शाळांमधील विद्यार्थी वेगवान वाहतुकीचा सामना करत आहेत. शाळेचे मुख्य प्रवेशद्वार थेट रस्त्यावरच खुले होत असल्याने विद्यार्थ्यांना अन्य कोणताही पर्याय राहिलेला नाही.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt; पाषाण रस्त्यावरील मॉडर्न हायस्कूलचे मुख्याध्यापक एस. जी. बनसोडे म्हणाले, ""या रस्त्यालगत असलेल्या विद्यापीठ चौकात तीन रस्ते एकत्रित येतात, पर्यायाने मोठी वाहतूक असते. शाळा तसेच कार्यालये एकाच वेळी सुटत असल्याने शाळेसमोरील रस्त्यावर वाहनांचा ओघ मोठा असतो. शाळेसमोरील रस्त्यांची विकासकामे या प्रश्‍नात भरच टाकतात.'' शाळेच्या आवारात प्रवेश मिळत नाही म्हणून मिळेल तेथे (विद्यार्थ्यांची ने-आण करणारी), कधी रस्त्याच्या पलीकडे, तर कधी शाळेपासून दूर अंतरावर उभी केलेली वाहने, ही वाहने गाठण्याच्या नादात विद्यार्थ्यांनी उडणारी धांदल, तारेवरची कसरत करत वाहतुकीतून वाट शोधणारे विद्यार्थी असे चित्र शाळांच्या ठिकाणी हमखास पाहायला मिळते.&lt;br /&gt;&lt;br /&gt; अहिल्यादेवी प्रशालेच्या पीएमपीएलच्या बस जागेअभावी बालगंधर्व पुलाजवळ तर रेणुका स्वरूप शाळेच्या बस भिकारदास मारुती मंदिराजवळील बस स्थानकाजवळ थांबवाव्या लागतात, असे बसचालकांनी सांगितले. मध्यवस्तीतील शाळा जागेचे निमित्त करून वाहनांना प्रवेश नाकारतात. मात्र या शाळांकडून उपलब्ध जागेचा मोठ्या प्रमाणावर व्यावसायिक वापर होत असल्याचा दावा या क्षेत्रातील तज्ज्ञ करतात. ही वाहने शाळा भरणे-सुटण्याआधीच शाळेबाहेरील अरुंद रस्त्यांवर गर्दी करतात. त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा होतो. शाळांलगतच्या अरुंद रस्त्यांवर चारचाकी वाहने उभी असतात असे त्यामुळे या रस्त्यांवर रिक्षा उभ्या करता येत नाहीत. अनेक पालक शाळेच्या मुख्य दरवाज्यापर्यंत पाल्यांना सोडण्याबाबत आग्रही असतात त्यामुळेही वाहतुकीची कोंडी होते, असे रेणुका स्वरूपच्या मुख्याध्यापिका सुषमा कुलकर्णी यांनी सांगितले.&lt;br /&gt;&lt;br /&gt; त्यातच शाळा सुटल्यानंतर तीन हजार विद्यार्थ्यांनींचा लोंढा एकदम रस्त्यावर येतो. परिणामी वाहन चालविणे कठीण जातेच, पण वाहतूक कोंडीला दररोजच सामोरे जावे लागते. काही शाळांच्या चौकात वाहतूक नियंत्रक दिवे लावले आहेत. मात्र, या सिग्नलचे सर्रासपणे उल्लंघन केले जाते, असे शाळा आणि विद्यार्थी सांगतात. अगदी याउलट तक्रार अन्य वाहनचालक करतात. या वाहनचालकांच्या म्हणण्यानुसार, मुलांना शाळेत सोडण्यासाठी आणि नेण्यासाठी आलेली वाहने रस्त्यावरी अत्यंत बेशिस्तपणे उभी केली जातात. नादुरुस्त वाहतूक नियंत्रक दिवे, गैरहजर वाहतूक पोलिस, शाळांच्या प्रवेशद्वारासमोरील झेब्रा क्रॉसिंगचा अभाव यामुळे हा प्रश्‍न दिवसेंदिवस गुंतागुंतीचा होत आहे. काही शाळा वाहतूक कोंडी सोडवण्यास हातभार लावतात. मात्र, काही शाळा ही जबाबदारी ढकलू पाहतात. वाहतूक विभागाच्या पातळीवरील अनास्था, शालेय पातळीवरील बेजबाबदारपणा, ने-आण करणाऱ्या वाहनचालकांच्या पातळीवरील अरेरावी आणि पालकांच्या पातळीवरील असहाय्यता या गोष्टी विद्यार्थ्यांची सुरक्षा आणि हित जोपासण्यास असमर्थ ठरत आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;div align="center"&gt;&lt;strong&gt;शाळा आणि शाळांलगतची वाहतूक याबाबत आपल्याला काय वाटते. शालेय विद्यार्थ्यांना करावी लागणारी कसरत आणि नित्याने होणारी वाहतूक कोंडी याला कोणते घटक कारणीभूत आहेत, असे आपल्याला वाटते. शिवाय या गोष्टी टाळण्यासाठी कोणत्या उपाययोजना राबविल्या पाहिजे, असे आपल्याला वाटते? &lt;/strong&gt;&lt;/div&gt;&lt;div align="center"&gt;&lt;strong&gt;&lt;em&gt;आपण आपल्या प्रतिक्रिया एसएमएसद्वारेही पाठवू शकता. त्यासाठी टाईप करा. एअरटेल मोबाईलधारकांसाठी PUN5 (आपली प्रतिक्रिया) आणि पाठवा 56666 वर. इतर मोबाईलधारकांसाठी PUN5 (आपली प्रतिक्रिया) आणि पाठवा 54321 या क्रमांकावर.&lt;br /&gt;&lt;/em&gt;&lt;/div&gt;&lt;/strong&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/4762569513398062217-8858859108585097942?l=punepratibimb.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://punepratibimb.blogspot.com/feeds/8858859108585097942/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=4762569513398062217&amp;postID=8858859108585097942' title='3 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/4762569513398062217/posts/default/8858859108585097942'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/4762569513398062217/posts/default/8858859108585097942'/><link rel='alternate' type='text/html' href='http://punepratibimb.blogspot.com/2008/08/blog-post_12.html' title='वाहतुकीसाठी सर्वत्रच उदासीनता'/><author><name>Vaishali Bhute, www.esakal.com</name><uri>http://www.blogger.com/profile/08569634449563779858</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>3</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-4762569513398062217.post-7313271476002489998</id><published>2008-08-10T12:36:00.003+05:30</published><updated>2008-08-10T12:44:49.608+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='rep'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='crime'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='court'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='call center'/><title type='text'>पुण्यात कॉल सेंटरमधील तरुणीवर सामूहिक बलात्कार</title><content type='html'>फुरसुंगी येथील कॉल सेंटरमध्ये ऑपरेटर म्हणून काम करणाऱ्या २३ वर्षांच्या एका तरुणीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना तीन दिवसांपूर्वी घडली.या प्रकरणी दहाहून अधिक अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून, अद्याप कोणालाही अटक झालेली नाही. तुकाईदर्शन या टेकडीवर हा प्रकार घडल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेमुळे संबंधित तरुणीला जबर मानसिक धक्का &lt;span class=""&gt;बसला आहे&lt;/span&gt;.&lt;br /&gt;&lt;br /&gt;तिचा मित्र हंसराज नाना ब्राह्मणे (वय २६, रा. भेकराईनगर, फुरसुंगी, ता. हवेली) याने दिलेल्या तक्रारीनुसार लोणी काळभोर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही तरुणी व हंसराज वर्षभरापासून एकत्र वावरत आहेत. ती गेल्या एक वर्षापासून कॉल सेंटरमध्ये ऑपरेटर म्हणून काम करीत आहे. इतर तीन मैत्रिणींसह ती सासवड रस्त्यावरील एका फ्लॅटमध्ये राहते. कंपनीच्या जवळच राहत असल्याने ती कंपनीची गाडी जाण्या-येण्यासाठी वापरत नव्हती. गुरुवारी ती फ्लॅटमध्ये एकटी आराम करीत असताना, रात्री साडेदहाच्या सुमारास तिच्या परिचित महिलेने बोलावले असल्याचा निरोप आला. त्या वेळी तिला नेण्यासाठी कॉल सेंटरमधील एक गाडी आली होती. या गाडीपाठोपाठ कॉल सेंटरमधील इतरही दोन-तीन गाड्या होत्या. त्यानंतर तुकाईदर्शन टेकडीवर हा प्रकार घडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt; फिर्यादीत विसंगती जिल्ह्याचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक प्रवीण पाटील म्हणाले, ""या तरुणीकडून अद्याप माहिती मिळालेली नाही. तिचा मित्र हंसराजच्या सांगण्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. तिच्या मैत्रिणीच्या व जागा मालकिणीच्या म्हणण्यानुसार संबंधित तरुणी गुरुवारी रात्री बाहेर गेलेली नव्हती. त्यातच हंसराज सांगत असलेली माहिती व चौकशीत पुढे येत असलेली माहिती यात तफावत आढळत आहे.''&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;div align="center"&gt;&lt;strong&gt;संबंधित तरुणी कॉलसेंटरला जाण्यासाठी कंपनीच्या गाडीचा वापर करत नसेल, तर परिचितांकडे जाण्यासाठी कॉलसेंटरची गाडी तिला न्यायला आलीच कशी? शिवाय अशा गाडीतून ती गेली कशी? अशा अनेक गोष्टींमध्ये विसंगती आढळून येते. म्हणजे ज्योतिकुमारीप्रमाणेच या प्रकरणातही कॅबचालकाचा हात आहे का? आता हे ती मुलगी तोंड उघडेल तेव्हाच कळेल.&lt;/strong&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/4762569513398062217-7313271476002489998?l=punepratibimb.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://punepratibimb.blogspot.com/feeds/7313271476002489998/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=4762569513398062217&amp;postID=7313271476002489998' title='14 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/4762569513398062217/posts/default/7313271476002489998'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/4762569513398062217/posts/default/7313271476002489998'/><link rel='alternate' type='text/html' href='http://punepratibimb.blogspot.com/2008/08/blog-post_10.html' title='पुण्यात कॉल सेंटरमधील तरुणीवर सामूहिक बलात्कार'/><author><name>Vaishali Bhute, www.esakal.com</name><uri>http://www.blogger.com/profile/08569634449563779858</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>14</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-4762569513398062217.post-5030452649147710288</id><published>2008-08-08T11:07:00.002+05:30</published><updated>2008-08-08T11:09:05.853+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='Pune'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='IT'/><title type='text'>प्रिय संदीप,</title><content type='html'>&lt;div align="justify"&gt;काल सकाळपासूनच तुझी बातमी सगळीकडे "टॉप'वर होती. सगळीकडे तुझीच चर्चा सुरू होती. सारेच जण हळहळत होते. तुझा असा अकाली मृत्यू, तुला न ओळखणाऱ्यांनाही हलवून गेला. तुझ्यासारख्या उत्तम करिअर असणाऱ्या, उत्तम शैक्षणिक ग्राफ असणाऱ्या, हॅंडसम तरुणानं आत्महत्त्या का केली असावी? कितीही विचार केला, तरी याचं उत्तर सापडत नाही. आता पोलिस तपास सुरू आहे. कालपासूनच वेगवेगळ्या चॅनेलवर "वर्क प्रेशर' या विषयावर चर्चा सुरू होती. खरंच एवढा ताण होता का रे तुझ्यावर? अगदी सातव्या मजल्यावरून उडी मारून आयुष्य संपवण्याएवढा? मुळात खरंच कोणावर एवढा ताण असतो का रे? एका कणखर आईचा मुलगा इतका हळवा असू शकतो?&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt; &lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;काल सकाळी सकाळी बातमी ऐकल्यानंतर तुझ्या विषयीची माहिती वेगवेगळ्या लोकांकडून, चॅनेलवरून कानी यायला लागली. तुझा ऑर्कुटचा प्रोफाईलही पाहिला. तुझे टेस्टिमोनिअल, तुझे स्क्रॅप खरंच दृष्ट लागावे एवढे होते. सीबीएससी बोर्डात तू झळकलास, त्यानंतर एका कॉलेजनं तुला बोलावून घेतलं, तुला ऍडमिशन दिली, पुढे एका सॉफ्टवेअर कंपनीत नोकरी करू लागलास, नंतर त्याच कंपनीनं तुला एम.टेक. करण्यासाठी आय.आय.टी.मध्ये पाठवलं. तिथंही झळकलास. परत आल्यावर त्याच कंपनीत पुन्हा नोकरी करू लागलास. तुला ओळखणारे आताही सांगतात, की संदीप हा खूप चांगला मुलगा होता. खूप पोलाईट, खूप व्यवस्थित...&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt; &lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;मित्रा, तुझ्यावर कंपनीचा विश्‍वास होता. तुझाही कंपनीवर होता. मग नक्की प्रॉब्लेम आला कुठे? अरे सातव्या मजल्यावरून उडी मारताना तुला तुझ्या आईचे कष्ट आठवले नाहीत का? धाकट्या भावाचा चेहरा डोळ्यासमोर नाही आला? अरे काबाडकष्ट करून ज्या माऊलीनं तुला एवढं शिकवलं, मोठं केलं, तिची काय अवस्था होईल तुझ्या मागे, याचा विचार का नाही केलास? तुझं कर्तृत्व आता कुठे बहराला येत होतं. ती आई कौतुकानं तुझ्याकडे पाहात होती. तिला केवढा मोठा धक्का बसलाय रे...&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt; &lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;अख्खं आयुष्य होतं तुझ्यापुढे. ताण-ताण तो कसला रे? ताण कोणाला नसतात? कदाचित तुला हसू येईल; पण सगळ्यात जास्त ताण कोणावर असतो ठाऊक आहे तुला? आपल्या बस ड्रायव्हर्सना. आपलं पुण्यातलं ट्रॅफिक तर ठाऊक आहेच तुला. कधी कोण कुठून घुसेल याचा नेम असतो का? त्यात ती अवजड बस. त्यामध्ये असलेले 50-60 पॅसेंजर्स. अरे त्याचा थोडादेखील मानसिक तोल ढासळला, तर काय होईल माहिती आहे? रोज सकाळी गाडी सुरू केल्यापासून ते ड्यूटी संपेपर्यंत तो माणूस किती प्रचंड ताणाखाली असेल... त्यात पगार आणि सुट्ट्यांच्याबाबत तो तुझ्या-माझ्यापेक्षा कमनशिबीच ना रे...&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt; &lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;तुझ्यावर असा कोणता मोठा ताण होता. वर्कप्रेशर होतं, असं तू शेवटच्या एसएमएसमध्ये लिहिलंस. ते तू कमी करू शकत नव्हतास का? बॉसला सांगू शकत नव्हतास? बरं एकंदर ऐकलेल्या बातम्यांवरून तुझं कंपनीत वजन असावं, असंच वाटतं. कदाचित बॉसनं ऐकलं नसतं, तर तू अजून कोणाला तरी सांगू शकत होतासच ना? कितीतरी मार्ग असतात रे. त्यातला एकतरी ट्राय करावा असं तुला का वाटलं नाही? अरे एवढं मस्त करिअर असणारा, शिक्षण असणारा, आयआयटीयन असणारा तू, ही नोकरी सोडली असतीस, तरी तुला आणखी चार मिळाल्या असत्या. कोणाशी बोलला असतास तरी सांगितलं असतं, तुला कोणीही... तू कोणाशीच का बोलला नाहीस? आत्महत्त्या केलीस त्या दिवसभरातही तू मस्त होतास. सगळ्यांशी हसून खेळून बोलत होतास. पण तुझ्या मनात असं काही खदखदत होतं, हे कोणाला ठाऊक.&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt; &lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;बोलायचंस रे मित्रा बोलायचंस... कोणाशीतरी बोलायचंस... फक्त पुण्यामधल्या सॉफ्टवेअर कंपन्यांमध्ये हजारो मुलं काम करतात. त्यांच्यावरही ताण असेलच ना रे... मित्रा, ताण कमी करण्यासाठी, चिलआऊट होण्यासाठी विकएंड असतात ना... कधीतरी शांत बसायचंस. कधीतरी निवांत फिरायला जायचंस. कधीतरी एखादा पिक्‍चर एंजॉय करायचास. एखाद्या जिगरी दोस्ताकडे मन मोकळं करायचंस. अगदीच नाही, तर तुझ्या कणखर आईकडे बघायचंस...आम्ही असंच काहीतरी करत असतो ना. कामाचा ताण आहे किंवा टेन्शन आलं म्हणून कोणी आत्महत्त्या करतात का? तुझ्यासारख्यानं प्रश्‍नांना भिडायचं का आत्महत्त्या करून पळ काढायचा? हे जग खूप सुंदर आहे. एवढा देश-परदेश फिरलास, तुला ते सौंदर्य दिसलं नाही का रे? मी फक्त लौकिक अर्थाचं सौंदर्य म्हणत नाहीये. माणसंही खूप चांगली असतात रे. किमान माझातरी यावर विश्‍वास आहे.&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt; &lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;आपली काही ओळख नाही. पण तुझी बातमी ऐकल्यानंतर तुझ्याशी बोलावंसं वाटलं, म्हणून हे पत्र. तुला आता विचारलेत ना त्यापेक्षाही खूप प्रश्‍न आहेत मनात; पण तूच नाहीस उत्तरं द्यायला. दूर कुठेतरी अनंतात निघून गेलाहेस. त्यामुळे माझ्यापुढे पर्याय एकच आहे, आपली उत्तरं आपण शोधण्याचा. तुझ्या वैयक्तिक प्रश्‍नांबाबतचं सांगता येणार नाही; पण स्ट्रेस बाबत मी माझं उत्तर शोधलंय. मी ठरवलंय आता, सुटीच्या दिवशी फक्त सुटी... नो ऑफिस. घर आणि ऑफिस या दोन गोष्टी वेगळ्या ठेवल्या ना की निम्मा शीण जातो. मित्र, कट्टा, हॉटेलिंग सगळं काही मस्त ठेवणारे मी. मुळात मी किती धावायचं याची सीमाच ठरवून घेणार आहे. माझ्या लक्षात आलंय. आपण ना नुसतं धावत सुटतो. अगदी छाती फुटेपर्यंत धावतो. मग दमतो. आपला वेग कमी होतो. तो कमी झाला, की मागचा कोणीतरी पुढे जातो. ते आपल्याला सहन होत नाही. मग आपण पुन्हा जोरानं धावायला जातो. पण तोपर्यंत आपली छाती फुटलेली असते. वेग अगदी सुरवातीला होता, तेवढाही राहात नाही. मग येते प्रचंड चिडचिड, निराशा आणि स्ट्रेस... हे होण्याआधीच आपण थांबू शकतो ना? मग आता तिथंच थांबायचं. किमान मी माझ्यापुरतं तरी असंच ठरवलंय. मस्त काम आणि जबरदस्त मजा. अरे घरच्यांबरोबर राहायला वेळ नसेल, एवढं सुंदर आयुष्य एंजॉय करता येत नसेल, तर एवढा पैसा कमवायचा तरी कशासाठी?तुझ्या त्या बातमीतून मी एवढं तरी शिकलो. फक्त माझ्या या शिक्षणाची किंमत खूप मोठी होती... तुझा जीव... सॉरी संदीप... रिअली सॉरी...&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt; &lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;तुझा&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;अभिजित&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/4762569513398062217-5030452649147710288?l=punepratibimb.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://punepratibimb.blogspot.com/feeds/5030452649147710288/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=4762569513398062217&amp;postID=5030452649147710288' title='96 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/4762569513398062217/posts/default/5030452649147710288'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/4762569513398062217/posts/default/5030452649147710288'/><link rel='alternate' type='text/html' href='http://punepratibimb.blogspot.com/2008/08/blog-post_08.html' title='प्रिय संदीप,'/><author><name>Abhijit Thite</name><uri>http://www.blogger.com/profile/07235219886962522817</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>96</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-4762569513398062217.post-9153249701016193318</id><published>2008-08-06T12:38:00.003+05:30</published><updated>2008-08-06T12:43:25.419+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='Pune municipal corporation'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='public transport'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='school'/><title type='text'>गणवेश पुन्हा वादग्रस्त ठरणार</title><content type='html'>पुणे महापालिकेच्या शिक्षण मंडळाच्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना पुरविण्यात येणारे मोफत गणवेश या वर्षीही पुन्हा वादग्रस्त ठरण्याची चिन्हे आहेत.या गणवेशाच्या निविदा मागविताना देण्यात आलेल्या नमुन्यापेक्षा वेगळे कापड वापरून गणवेश तयार केलेल्या कंत्राटदाराला हे तीन कोटी साठ लाख रुपयांचे काम देण्यात आले आहे. आश्‍चर्य म्हणजे या कंत्राटदाराचे नमुने हे अपेक्षेनुसार नसल्याचा अहवाल मंडळाला प्रयोगशाळेतून प्राप्त झाल्यानंतर आणि इतर काही कंत्राटदारांनी त्याबाबत आक्षेप घेतल्यानंतरही मंडळ याच कंत्राटदाराला काम देण्यावर ठाम आहे. विद्यार्थ्यांसाठी गणवेश खरेदी करण्याच्या प्रकरणावरून यापूर्वीही मंडळ अडचणीत आले होते. त्यामुळे हे काम बचत गटाच्या माध्यमातून पुरविण्याचा निर्णय गेल्या वर्षी घेण्यात आला होता; परंतु बचत गटांनी वेळेत गणवेश पुरविले नाहीत, असे कारण देऊन या वर्षी त्यांना काम देण्यास मंडळाने नकार दिला आणि निविदा मागवून गणवेश खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला.&lt;br /&gt;&lt;br /&gt; &lt;strong&gt;विद्यार्थ्यांच्या हितासाठी...&lt;/strong&gt;&lt;br /&gt;&lt;span class=""&gt;&lt;/span&gt;&lt;br /&gt;गेल्या काही दिवसांपासून निविदाप्रक्रियेवरून मंडळात सदस्यांमध्ये वाद सुरू आहेत. त्यातच दोन कंत्राटदारांनी नोटिसा बजावल्यामुळे खरेदी वादाच्या भोवऱ्यात येऊ शकते. या कंत्राटदारांनी न्यायालयात धाव घेऊन या खरेदीप्रक्रियेवर एकतर्फी स्थगिती मिळवू नये, म्हणून मंडळाने जागरूकता दाखवीत न्यायालयामध्ये "कॅव्हेट"ही दाखल केले आहे. विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊनच ही कार्यवाही करण्यात आल्याचा खुलासा मंडळाच्या वतीने करण्यात आला आहे&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/4762569513398062217-9153249701016193318?l=punepratibimb.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://punepratibimb.blogspot.com/feeds/9153249701016193318/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=4762569513398062217&amp;postID=9153249701016193318' title='1 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/4762569513398062217/posts/default/9153249701016193318'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/4762569513398062217/posts/default/9153249701016193318'/><link rel='alternate' type='text/html' href='http://punepratibimb.blogspot.com/2008/08/blog-post_06.html' title='गणवेश पुन्हा वादग्रस्त ठरणार'/><author><name>Vaishali Bhute, www.esakal.com</name><uri>http://www.blogger.com/profile/08569634449563779858</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>1</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-4762569513398062217.post-864805304731400377</id><published>2008-08-05T11:50:00.004+05:30</published><updated>2008-08-05T12:00:08.314+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='public interest'/><title type='text'>उद्योग बंद पाडणे हा रोगावर इलाज आहे का?</title><content type='html'>"सायबर कॅफे' चालविण्यासाठी आवश्‍यक त्या सर्व नियमांची वेळोवेळी पूर्तता करूनदेखील पोलिसांच्या सहकार्याअभावी शहरातील हा उद्योग बंद पडण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे शहरात परवाने देण्यासाठी जाचक अटी रद्द करून मुंबई आणि नागपूरप्रमाणेच नियम असावेत, अशी मागणी "पुणे सेंट्रल सायबर कॅफे असोसिएशन'तर्फे करण्यात आली आहे. या बाबतीत संघटनेतर्फे येत्या बुधवारी (ता. ६) पोलिस आयुक्तांशी चर्चा करण्यात येणार आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;वाढत्या दहशतवादी कारवायांच्या पार्श्‍वभूमीवर शहरातील सायबर कॅफेंवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांतर्फे नवीन नियमावली करण्यात आली आहे. त्या नियमावलीतील शर्तींची पूर्तता करणाऱ्यांनाच परवाने देण्यात येत आहेत. मात्र, नव्या नियमावलीतील १२ आणि १३ क्रमांकाच्या जाचक अटींपोटी शहर आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील सुमारे दोन हजार कॅफे गेल्या चार दिवसांपासून बंद ठेवण्याची वेळ कॅफेचालकांवर आल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष राहुल पोकळे यांनी दिली.&lt;br /&gt;&lt;br /&gt;श्री. पोकळे म्हणाले, ""सायबर कॅफेंना परवाने देण्यासाठी महापालिका हद्दीतील जागांचे मान्यताप्राप्त नकाशे सादर करण्याची अट बाराव्या नियमात घालण्यात आली आहे. या नियमाचा सर्वांत जास्त फटका पेठांमधील व्यावसायिकांना बसला आहे. कारण पालिका अस्तित्वात येण्यापूर्वी उभारलेल्या इमारतींचा समावेश त्यात नसल्याने, अशांना परवाने मिळण्याची अडचण होत आहे. पेठ परिसरात साधारणत: तीनशेच्या आसपास सभासद आहेत.''&lt;br /&gt;&lt;br /&gt;नियमावलीतील तेराव्या नियमानुसार व्यावसायिकास जागेबाबतीत आरोग्य खात्याचे "ना हरकत' प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे. त्यानुसार शहरातील व्यावसायिकांनी आरोग्य खात्याकडे त्याची मागणी केली असता, आम्हाला या बाबतीत कोणतीच कल्पना नसल्याचे सांगत आरोग्य खात्याने हात वर केल्याचे श्री. पोकळे यांनी सांगितले. परवाने नसलेल्या व्यावसायिकांवर खटले दाखल करण्याची कारवाई पोलिस खात्याकडून सुरू करण्यात आली असून, आतापर्यंत शहर आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील ८० जणांवर खटले दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांच्या या आडमुठेपणाच्या धोरणामुळे व्यवसायावर गंडांतर आल्याचे ऍड. अंबरीश बाहेती यांनी सांगितले.&lt;br /&gt;&lt;br /&gt;आर्थिक; तसेच विद्यार्थ्यांचे नुकसान&lt;br /&gt;पोलिसांच्या कारवाईमुळे भेदरलेल्या व्यावसायिकांनी मागील चार दिवसांपासून सायबर कॅफे बंद ठेवले आहेत. त्यामुळे प्रतिदिन सुमारे तीस लाख रुपयांच्या एकूण कमाईवर पाणी सोडावे लागत असल्याची खंत श्री. पोकळे यांनी व्यक्त केली. सायबर कॅफे बंद असण्याचा सर्वांत मोठा फटका उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या अथवा ऑनलाइन अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांना बसला आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-style:italic;"&gt;&lt;span style="font-weight:bold;"&gt;औद्योगिक आणि तंत्रज्ञानाच्या आघाड्यांवर घोडदौड करणाऱया पुणे जिल्ह्यात नेट कॅफे ही अत्यावश्यक बाब जरूर आहे. कॅफे चालविण्यासाठीच्या प्रक्रियेचे सुलभीकरण आणि सुरक्षेसाठी योग्य दक्षता घेतली, तर हा प्रश्न सुटू शकेल. त्यासाठी प्रशासनाचे सहकार्य कॅफेचालकांना लागणार आहे. आठमुठेपणामुळे फक्त कॅफेचालकांचेच नुकसान नाही, तर समाजाचेही मोठे नुकसान होते आहे, असे वाटत नाही का? दहशतवादाच्या रोगावर नेट कॅफे बंद पाडणे हा इलाज आहे का?&lt;/span&gt;&lt;/span&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/4762569513398062217-864805304731400377?l=punepratibimb.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://punepratibimb.blogspot.com/feeds/864805304731400377/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=4762569513398062217&amp;postID=864805304731400377' title='10 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/4762569513398062217/posts/default/864805304731400377'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/4762569513398062217/posts/default/864805304731400377'/><link rel='alternate' type='text/html' href='http://punepratibimb.blogspot.com/2008/08/blog-post.html' title='उद्योग बंद पाडणे हा रोगावर इलाज आहे का?'/><author><name>sakaal papers</name><uri>http://www.blogger.com/profile/05087401407157479916</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='24' src='http://3.bp.blogspot.com/_QLcp5QoQ6Aw/SKz-QNeo55I/AAAAAAAAAPk/E0MGM_E33Yk/S220/end+slide1.jpg'/></author><thr:total>10</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-4762569513398062217.post-1717750101881829062</id><published>2008-07-31T13:40:00.003+05:30</published><updated>2008-07-31T14:34:54.475+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='maharashtra'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='power'/><title type='text'>महाराष्ट्र करतो १००० मेगावॉटची नासाडी</title><content type='html'>महाराष्ट्राला वीज पुरविणारी महावितरण कंपनी आणि ग्राहकांनी आपल्या अज्ञानाने भारनियमनाचे वाढते तास ओढवून घेतले आहेत. "कपॅसिटर' या छोट्याशा आणि तुलनेने कितीतरी स्वस्त असलेल्या एका घटकाकडे केलेल्या दुर्लक्षाची मोठी किंमत महाराष्ट्र मोजतो आहे. कायद्यानेच बंधनकारक असलेले हे उपकरण बसविण्याची व्यापक मोहीम आजपासूनच हाती घेतली, तर आज आहे त्या पायाभूत सुविधांपासून किमान १००० मेगावॉट विजेची बचत होईल! याचा अर्थ निर्मिती, वहन आणि वितरणावर होणाऱ्या ८००० कोटी रु. (हो ८००० कोटी) रुपयांची बचत होईल!&lt;br /&gt;&lt;br /&gt; महाराष्ट्रातील सध्याच्या भारनियमनाच्या चढउतारात मोठा वाटा असलेल्या शेतीपंपांवर तर कपॅसिटर बसविण्याचे प्रमाण अवघे दोन टक्के असावे. भविष्यातील विजेची तरतूद म्हणून "महावितरण'ने दोन खासगी कंपन्यांकडून वीजखरेदी करार करण्याची घोषणा मंगळवारी (ता. २९) केली आहे. वाढीव गरज म्हणून हे करार स्वागतार्ह आहेत; मात्र, कपॅसिटरअभावी किमान १००० मेगावॉटची नासाडी (८००० कोटी रु.) महाराष्ट्र का करतो आहे, या प्रश्‍नाचे सरकारकडून उत्तर मिळत नाही&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/4762569513398062217-1717750101881829062?l=punepratibimb.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://punepratibimb.blogspot.com/feeds/1717750101881829062/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=4762569513398062217&amp;postID=1717750101881829062' title='3 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/4762569513398062217/posts/default/1717750101881829062'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/4762569513398062217/posts/default/1717750101881829062'/><link rel='alternate' type='text/html' href='http://punepratibimb.blogspot.com/2008/07/blog-post_31.html' title='महाराष्ट्र करतो १००० मेगावॉटची नासाडी'/><author><name>Vaishali Bhute, www.esakal.com</name><uri>http://www.blogger.com/profile/08569634449563779858</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>3</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-4762569513398062217.post-1797983835275600694</id><published>2008-07-30T12:53:00.003+05:30</published><updated>2008-07-30T13:11:01.265+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='Pune'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='public interest'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='public transport'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='disel shortage'/><title type='text'>डिझेलपुरवठ्यात दोन दिवसांत सुधारणा</title><content type='html'>&lt;p&gt;शहर आणि जिल्ह्याच्या मागणीनुसार डिझेलपुरवठ्यात वाढ करण्याचे आश्‍वासन तीनही इंधन कंपन्यांच्या अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत दिले.मात्र, त्यानुसार पुरवठ्यात वाढ न केल्याने वाहनचालकांना आजही डिझेलसाठी फिरण्याची वेळ आली. माहिती तंत्रज्ञान, "बीपीओ' कंपन्या; तसेच मॉल्सकडून मागणीत अचानक वाढ झाल्याने डिझेलटंचाई निर्माण झाल्याचे कारण कंपन्यांच्या अधिकाऱ्यांनी बैठकीत पुढे केले. मात्र, येत्या दोन दिवसांत पुरवठ्यात सुधारणा करण्याचे आश्‍वासनही त्यांनी दिले.&lt;/p&gt;&lt;p&gt; शहर आणि जिल्ह्यात दररोज तीन हजार किलोलिटर डिझेल लागते. प्रत्यक्षात, दीड हजार किलोलिटर पुरवठा गेल्या काही दिवसांपासून होत आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने त्यांच्या महिन्याच्या साठ्याची विक्री वीस दिवसांत केल्याने त्यानंतर त्यांनी एक हजारऐवजी २९५ किलोलिटरपर्यंत पुरवठ्यात कपात केली. डिझेलटंचाईला ही कपात कारणीभूत ठरली.&lt;/p&gt;&lt;p&gt; भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम प्रत्येकी ८०० किलोलिटर, तर इंडियन ऑइल ४५० किलोलिटर पुरवठा करणार आहे; तसेच यापुढे प्रत्येक साठ्याचे महिन्याचे नियोजन करताना महिनाभर समान पुरवठा करण्याचे तंत्र अवलंबिण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. त्यामुळे लवकरच डिझेलपुरवठा सुरळीत होईल, अशी अपेक्षा आहे.&lt;/p&gt;&lt;p align="center"&gt;&lt;strong&gt;माहिती तंत्रज्ञान, बीपीओ आणि मॉल्सकडून डिझेलच्या मागणीत अचानक वाढ झाल्याने टंचाई निर्माण झाल्याचे कारण कंपन्यांच्या अधिकाऱ्यांनी पुढे केले असले, तरी कृत्रिम टंचाई निर्माण करण्याचा या कंपन्यांचा प्रयत्न असू शकतो. अशाप्रकारे टंचाई निर्माण करायची आणि काळ्या बाजाराने त्याची विक्री करायची, असा कट या कंपन्यांनी रचलेला दिसतो. आपल्याला काय वाटते? &lt;/strong&gt;&lt;/p&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/4762569513398062217-1797983835275600694?l=punepratibimb.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://punepratibimb.blogspot.com/feeds/1797983835275600694/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=4762569513398062217&amp;postID=1797983835275600694' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/4762569513398062217/posts/default/1797983835275600694'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/4762569513398062217/posts/default/1797983835275600694'/><link rel='alternate' type='text/html' href='http://punepratibimb.blogspot.com/2008/07/blog-post_30.html' title='डिझेलपुरवठ्यात दोन दिवसांत सुधारणा'/><author><name>Vaishali Bhute, www.esakal.com</name><uri>http://www.blogger.com/profile/08569634449563779858</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-4762569513398062217.post-3317565459338287752</id><published>2008-07-26T13:24:00.003+05:30</published><updated>2008-07-26T15:26:47.004+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='Pune'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='public interest'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='power cuts....'/><title type='text'>पुण्यातील "झगमगाट' बंद!</title><content type='html'>वीजटंचाईचा कहर झालेला असनू शहरातील भारनियमन साडेसहा तासांवर पोहोचले आहे. या आणीबाणीच्या परिस्थितीत शहरातील सर्व "होर्डिंग' बंद करण्याचा आदेश देण्यात आला आहे. तसेच शहरातील मॉल-मल्टिप्लेक्‍समधून २० टक्के वीजबचत करण्याची सूचना करण्यात आली आहे. याची अंमलबजावणी झाली नाही, तर त्यांचा वीजपुरवठा खंडित करण्याचा इशारा "महावितरण'ने दिला आहे. राज्यात प्रचंड वीजटंचाईमुळे पुण्यासारख्या अखंडित वीजपुरवठा होणाऱ्या शहरातही भारनियमन करण्याची वेळ आली आहे. त्या पार्श्‍वभूमीवर चैनीचा वीजवापर टाळण्यासाठी कडक उपाययोजना करण्यात येत आहेत. त्यामुळे शहरातील सर्व जाहिरात फलकांचा वीजपुरवठा संध्याकाळनंतर बंद ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दोन दिवसांत याची अंमलबजावणी झाली नाही, तर त्यांचा वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे. तसेच मॉल- मल्टिप्लेक्‍स, उच्चदाब वीजग्राहक यांना पंधरा ते वीस टक्के बचत करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती "महावितरण'च्या पुणे परिमंडळाचे मुख्य अभियंता रमेशसिंह गौतम यांनी दिली.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;div align="center"&gt;&lt;strong&gt;पुण्यातील मॉल- मल्टिप्लेक्‍समध्ये 20 टक्के वीज कपात करण्याचा निर्णय घेऊन महावितरणने एकप्रकारे बरेच केले. कारण सर्वाधिक वीज या मॉल आणि मल्टिप्लेक्‍समध्ये वापरली जाते. आपल्याला काय वाटते याविषयी? &lt;/strong&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/4762569513398062217-3317565459338287752?l=punepratibimb.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://punepratibimb.blogspot.com/feeds/3317565459338287752/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=4762569513398062217&amp;postID=3317565459338287752' title='6 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/4762569513398062217/posts/default/3317565459338287752'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/4762569513398062217/posts/default/3317565459338287752'/><link rel='alternate' type='text/html' href='http://punepratibimb.blogspot.com/2008/07/blog-post_26.html' title='पुण्यातील &quot;झगमगाट&apos; बंद!'/><author><name>Vaishali Bhute, www.esakal.com</name><uri>http://www.blogger.com/profile/08569634449563779858</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>6</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-4762569513398062217.post-2396660382288691618</id><published>2008-07-22T20:36:00.001+05:30</published><updated>2008-07-22T20:52:48.144+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='central government'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='politics'/><title type='text'>मनमोहनसिंग सरकार वाचले !</title><content type='html'>पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी मांडलेला विश्‍वासदर्शक ठराव मंगळवारी सत्ताधारी पक्षाने २७५ विरुद्ध २५६ मतांनी जिंकला. एकूण ५३३ जणांनी मतदानात भाग घेतला. त्यापैकी दोन जणांनी तटस्थ राहणे पसंत केले. संध्याकाळी साडेसात वाजता ठरावावर मतदान झाले. लोकसभेत विश्‍वासदर्शक ठराव (अविश्‍वासदर्शक ठराव स्वतंत्र) मांडून तो जिंकणारे डॉ. सिंग हे देशातील पहिलेच पंतप्रधान ठरले आहेत.&lt;br /&gt;&lt;span class=""&gt;&lt;/span&gt;&lt;br /&gt;भारतीय जनता पक्षाच्या खासदारांना मतदानाच्यावेळी "अनुपस्थित' ठेवण्यासाठी समाजवादी पक्षाच्या नेत्यांनी पैसे दिल्याच्या प्रकरणामुळे लोकसभेच्या मंगळवारच्या कारभाराला गालबोट लागले. सभागृहाचे कामकाज दिवसभरात चार वेळा स्थगित करण्यात आले. संध्याकाळी सव्वा सात वाजता पंतप्रधान डॉ. सिंग यांनी ठरावावरील चर्चेला उत्तर दिले. विरोधकांनी डॉ. सिंग यांच्या भाषणाच्यावेळी घोषणाबाजी केल्यामुळे त्यांनी आपले भाषण थोडक्‍यात आटोपले.&lt;br /&gt;&lt;br /&gt; विश्‍वासदर्शक ठरावासाठी गेले १०-१२ दिवस कॉंग्रेसचे नेते छोट्या पक्षांचा आणि अपक्षांचा पाठिंबा मिळवण्यासाठी प्रयत्नशील होते. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले. विश्‍वासदर्शक ठराव जिंकल्यामुळे भारत आणि अमेरिकेतील अणुकरारावर पुढील पावले उचलणे सरकारसाठी शक्‍य होणार आहे. सोमवारी सकाळपासून या ठरावावर चर्चा सुरू झाली. विरोधी पक्ष नेते लालकृष्ण अडवानी, परराष्ट्र व्यवहार मंत्री प्रणव मुखर्जी, रेल्वे मंत्री लालू प्रसाद यादव, अर्थ मंत्री पी. चिदंबरम, डाव्या पक्षांचे महंमद सलीम, भाजपचे विजयकुमार मल्होत्रा, अनंतकुमार कॉंग्रेसचे सरचिटणीस राहुल गांधी इत्यादी खासदारांनी दोन दिवसांच्या चर्चेत सहभाग घेतला. याआधी विश्‍वासदर्शक ठरावामध्ये चरणसिंग, विश्‍वनाथ प्रतापसिंग, एच. डी. देवेगौडा यांन एकदा आणि अटलबिहारी वाजपेयी यांनी दोनदा हार पत्करावी लागली होती.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;div align="center"&gt;&lt;strong&gt;भाजपच्या खासदारांना अनुपस्थित राहाण्यासाठी पैसेवाटप होऊनही संसदेचे कामकाज सुरळित चालते, एवढेच नव्हे तर सरकार निवडूण येते, हे योग्य वाटते का? आपल्या प्रतिक्रिया जरूर मांडा... &lt;/strong&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/4762569513398062217-2396660382288691618?l=punepratibimb.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://punepratibimb.blogspot.com/feeds/2396660382288691618/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=4762569513398062217&amp;postID=2396660382288691618' title='4 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/4762569513398062217/posts/default/2396660382288691618'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/4762569513398062217/posts/default/2396660382288691618'/><link rel='alternate' type='text/html' href='http://punepratibimb.blogspot.com/2008/07/blog-post_4510.html' title='मनमोहनसिंग सरकार वाचले !'/><author><name>Vaishali Bhute, www.esakal.com</name><uri>http://www.blogger.com/profile/08569634449563779858</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>4</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-4762569513398062217.post-9073188271560118066</id><published>2008-07-22T12:09:00.002+05:30</published><updated>2008-07-22T12:24:59.298+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='central government'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='politics'/><title type='text'>अनुपस्थित खासदार सरकार तारणार?</title><content type='html'>&lt;strong&gt;&lt;em&gt;अनुपस्थित खासदार सरकार तारणार?&lt;/em&gt;&lt;/strong&gt;&lt;br /&gt;&lt;span class=""&gt;&lt;/span&gt;&lt;br /&gt;केंद्रातील संयुक्त पुरोगामी आघाडीच्या शक्तीची आज कसोटी लागणार असून, सरकार तरणार की जाणार, याचा निर्णय अनुपस्थित राहण्याची शक्‍यता असलेल्या दहा खासदारांवर असल्याचे मानले जाते दहा खासदार राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या गटातील आहेत, हे विशेष. नियोजित वेळेनुसार आज संध्याकाळी सहा वाजता संसदेत विश्‍वास ठरावावर मतदान होईल. संसदेचे विशेष अधिवेशन  सुरू झाले आणि उद्याच्या शक्तिपरीक्षेच्या तयारीसाठी दिवसभर वेगवान हालचालीही दिल्लीत झाल्या. सरकारची भिस्त प्रामुख्याने या दहा खासदारांवर असल्याचे समजते. तृणमूल कॉंग्रेसच्या ममता बॅनर्जीही अनुपस्थित राहणार आहेत. त्यामुळे काठावरच्या बहुमताने सरकार तरून जाईल, अशी शक्‍यता व्यक्त होत आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt; या दहा खासदारांमध्ये शिवसेनेचे तुकाराम रेंगे पाटील यांच्यासह भाजपचे दोन आणि संयुक्त जनता दलाच्या एका खासदाराचा समावेश आहे. त्याशिवाय, आघाडीतील अन्य काही खासदार आजारपणामुळे मतदानासाठी येऊ शकणार नाहीत, अशी चिन्हे आहेत.&lt;br /&gt;&lt;br /&gt;निर्णायक मते ममता बॅनर्जी (तृणमूल कॉंग्रेस) - कॉंग्रेस, मार्क्‍सवादी आणि भाजप यांच्यापासून दूर राण्याचा निर्णय. त्यामुळे विश्‍वासदर्शक ठरावाच्या वेळी तटस्थ राहणार. ब्रजभूषण सरन (बलरामपूर, भाजप) - मतदारसंघ फेररचनेत सरन यांचा मतदारसंघ राखीव. पक्षादेश झुगारून सरकारच्या बाजूने मतदान करण्याची शक्‍यता. राम स्वरूप प्रसाद (नालंदा, संयुक्त जनता दल) - नितीशकुमार यांनी मंत्रिपद न दिल्याचा राग. त्यामुळे सरकारच्या बाजूने मतदानाची शक्‍यता. दयानिधी मारन (द्रमुक) - मतदानाच्या वेळी तटस्थ राहण्याची भूमिका सोनिया गांधींबरोबरील चर्चेनंतर बदलली. आता सरकारच्या बाजूने मतदान करणार. कुलदीप बिष्णोई (हरियाना जनहित कॉंग्रेस) - ""मी सोनिया गांधी यांच्या विरोधात आहे, त्यामुळे ठरावाच्या विरोधात मतदान करणार.'' मणि चेरेनमेई (अपक्ष, मणिपूर) - काही तरी अडचण आली की आमची आठवण येते. नाही तर आम्हाला कोण विचारतो? एस. विश्‍वमुथीयारी (अपक्ष, आसाम) - अज्ञात ठिकाणी रवाना. थेट मतदानाच्या वेळी सभागृहात येण्याची शक्‍यता. तुपस्तन चेवांग (अपक्ष, लडाख) - दिल्लीतून अज्ञातस्थळी रवाना, मतदानाच्या आधी काही तास सभागृहात येणार&lt;br /&gt;&lt;br /&gt;अनुपस्थित राहण्याची शक्‍यता शिवसेना १ संयुक्त जनता दल २ बिजू जनता दल १ भाजप ६ (कर्नाटक २, गुजरात २, राजस्थान २)&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;div align="center"&gt;&lt;strong&gt;सत्तेच्या साठमारीत कोणाची नाव तरणार आणि कोणाची बुडणार हे आज स्पष्ट होईल. आपली राजकीय निरीक्षणे काय सांगतात? आम्हाला ताबडतोबीने कळवा.. &lt;/strong&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/4762569513398062217-9073188271560118066?l=punepratibimb.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://punepratibimb.blogspot.com/feeds/9073188271560118066/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=4762569513398062217&amp;postID=9073188271560118066' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/4762569513398062217/posts/default/9073188271560118066'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/4762569513398062217/posts/default/9073188271560118066'/><link rel='alternate' type='text/html' href='http://punepratibimb.blogspot.com/2008/07/blog-post_22.html' title='अनुपस्थित खासदार सरकार तारणार?'/><author><name>Vaishali Bhute, www.esakal.com</name><uri>http://www.blogger.com/profile/08569634449563779858</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-4762569513398062217.post-1201985257617459460</id><published>2008-07-19T14:00:00.004+05:30</published><updated>2008-07-19T14:48:40.274+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='public interest'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='india'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='health'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='national'/><title type='text'>स्वेच्छामरणाचा अधिकार कायद्याने द्यावा</title><content type='html'>स्वेच्छामरणाचा अधिकार कायद्याने द्यावास्वेच्छामरणाचा कायदेशीर अधिकार असावा का, या प्रश्‍नाला प्रतिसाद देणाऱ्या बहुसंख्य पत्रलेखकांनी असा अधिकार देण्याच्या बाजूने मत व्यक्त केले आहे. कौटुंबिक, सामाजिक पैलूंवर पत्रलेखकांनी जास्त भर दिला आहे, त्या तुलनेत कायदेशीर व वैद्यकीय पैलूंचा विचार कमी प्रमाणात झाल्याचे दिसून आले.&lt;br /&gt;.........&lt;br /&gt;इतरांसाठी जगा देहीची विदेही होऊन मुक्त विरक्त जीवन जगण्याचे कौशल्य अंगी बाणवले, तर इच्छामरण आणि इच्छाजीवनात फारसा फरक राहणार नाही. आयुष्यभर आत्मकेंद्रित जीवन जगणाऱ्या सामान्य माणसांनी "उरलो उपकारापुरता' या भावनेने जगायचे ठरवले, तर निश्‍चितच जीवनाचे सार्थक होईल. मदर तेरेसा, बाबा आमटे, महर्षी कर्वे यांच्या जीवनाची इतिकर्तव्यता कधीच झाली; पण समाजकार्याचा ध्यास शेवटच्या श्‍वासापर्यंत होता. त्यांचे नुसते अस्तित्वही अर्थपूर्ण, प्रेरणादायक होते, मृत्यूनंतर आजही आहे. त्यांनी सर्व आयुष्य त्यात घातले; पण सामान्य माणसानेही निदान सुखी-संपन्न जीवनाचा अनुभव घेतल्यावर इतरांसाठी जगायला काय हरकत आहे?&lt;strong&gt; - अनघा ठोंबरे&lt;/strong&gt;&lt;br /&gt;निरामय मरण निवृत्तीनंतरच्या आयुष्यात तीन गोष्टी महत्त्वाच्या- १) प्रकृतिस्वास्थ्य, २) आर्थिक स्थिती व ३) भावनिक स्थिती. वय जसे वाढत जाते तसे वरील एक किंवा अधिक गोष्टींत बदल होऊ लागतात. या बदलांचा वेग व त्याचे परिणाम यांच्यामुळे काही समस्या निर्माण होऊ लागतात. दुसऱ्याच्या उपयोगी पडण्यापेक्षा दुसऱ्यांवर भारच पडण्याची अशा वेळी शक्‍यता असते. इच्छामरणाचा पर्याय उपलब्ध असेल, तर आपण सुनियोजितपणे आपल्या स्वकियांचा निरोप घेऊ शकू. निरामय जीवनाप्रमाणे निरामय मरणही हवे. &lt;strong&gt;- रमेश सोहोनी&lt;/strong&gt;&lt;br /&gt;सुखाची व सोईची सवलत होय, हा हक्क हल्लीच्या जीवनपद्धतीमध्ये जरुरीचा झाला आहे. हक्क प्राप्त झाला म्हणजे अशी व्यक्ती स्वेच्छेने व शांतपणे मरण पावेलच असे नाही; परंतु "तो क्षण' अक्षरशः प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात बऱ्याच वेळा आलेला असतो. त्यामुळे ही इच्छा जर एका कायदेशीर अधिकाराने पूर्ण होणार असेल, तर अत्यंत सुखाची व सोईची सवलत असेल. &lt;strong&gt;- प्र. र. केळकर&lt;/strong&gt;&lt;br /&gt;पर्याय उरला नसेल तर... एखाद्या व्यक्तीस मरणाशिवाय अन्य मार्गच उरला नसेल व तशी संबंधित डॉक्‍टर, वकील व समाजशास्त्रज्ञ यांची तशी शिफारस असेल, तर त्या व्यक्तीला मरणाचा अधिकार शासनाने अवश्‍य दिला पाहिजे. संबंधित व्यक्‍तीची यातनामय जीवनातून सुटका करणेच जास्त योग्य ठरेल. &lt;strong&gt;- विष्णू शिंदे&lt;/strong&gt;&lt;br /&gt;वैद्यकीय इच्छापत्र गरजेचे इच्छामरणापेक्षा वैद्यकीय उपचारांसंबंधीचे "इच्छापत्र' जास्त गरजेचे वाटते. &lt;strong&gt;- सौ. कल्पना धर्माधिकारी&lt;/strong&gt;&lt;br /&gt;हक्क देण्यातील धोके इच्छामरणाचा हक्क प्रत्येक व्यक्तीला कायद्यानुसार बहाल करणे समाजस्वास्थ्याच्या दृष्टिकोनातून हानिकारक ठरू शकते. त्याकरिता इच्छामरणाच्या विशिष्ट नियमावलीची आवश्‍यकता वाटते. विवाहित-अविवाहित अथवा उमेदीतील तरुण-तरुणींनी "आता माझे इतिकर्तव्य संपले' असे म्हणून इच्छामरण स्वीकारल्यास तो कायद्याने गुन्हा मानावाच लागेल. प्रत्येकाला तो अधिकार देणे गैर ठरेल. मग मनःस्ताप झालेली कोणत्याही वयाची व्यक्ती इच्छामरणाला प्रवृत्त होईल, असे होता कामा नये. &lt;strong&gt;- प्रा. अशोक ना. आहेर&lt;/strong&gt;&lt;br /&gt;एखाद्या राष्ट्राने त्याच्या इच्छामरणाची परवानगी दिल्याचे अद्यापपर्यंत ऐकलेले नाही. एखाद्या व्यक्तीने त्याच्या आयुष्यात करावयाची सर्व कर्तव्ये पूर्ण केलीत अशी सदरील व्यक्तीची विचारसरणी एक भ्रम आहे. कालानुरूप, प्रसंगानुरूप, ठिकाणानुरूप अशी कर्तव्ये वारंवार बदलतच असतात. इच्छामरण घेण्याऐवजी इतरांना मार्गदर्शन करावे. &lt;strong&gt;- शंकरराव टिळेकर&lt;/strong&gt;&lt;br /&gt;गुन्हे वाढतील प्रत्येक व्यक्तीला स्वेच्छेने व त्
