tag:blogger.com,1999:blog-4762569513398062217.post6961118745755645779..comments2023-11-02T19:14:29.061+05:30Comments on पुणे प्रतिबिंब: मित्राने २३ लाख बुडविल्याने कुटुंबाचा अंतsakaal papershttp://www.blogger.com/profile/05087401407157479916noreply@blogger.comBlogger4125tag:blogger.com,1999:blog-4762569513398062217.post-38704236658551240272008-09-23T17:09:00.000+05:302008-09-23T17:09:00.000+05:30कार्यक्षम व प्रामाणिक कायदेमंडल, पोलिस यंत्रणा, व ...कार्यक्षम व प्रामाणिक कायदेमंडल, पोलिस यंत्रणा, व न्यायदान या तीन संस्था समाजात शांतता ठेवून देश प्रगतीपथावर नेणार्या मूलभूत गरजा आहेत. या सर्व संस्थांचा मूलभूत पाया घातला आहे तो इंग्रजी राज्यकर्त्यानी. त्याला आज जवळजवळ दीडशे वर्षे झाली. त्यासंबधात त्यावेळी केलेले कायदे व नियम आता कालबाह्य झाले असून त्यांत आमुलाग्र बदल करणे गरजेचे आहे. पण या कालबाह्य झालेल्या कायद्यामुळेच अमाप भ्रष्टाचार करूनही उजळ माथ्याने आपण समाजात वावरू शकतो याची राज्यकर्ते व नोकरशाही याना खात्री पटली आहे. त्यामुळे कायद्यात सुधारणा करण्यात त्याना यत्किंचितही रस नाही. शिवाय कोणताही दूरगामी बदल करताना लोकप्रतीनीधींची तेवढी विचार करण्याची बौद्धिक क्षमता असावी लागते. भारतीय मतदारांची निरक्षरतता व वैचारिक कुवत पाहता, त्यानी निवडून दिलेल्या प्रतीनिधीकडून ही क्षमता अपेक्षा करणे हे चुकीचे ठरेल.अजून शंभर वर्षे तरी यात कांहीही फरक पडणार नाही याची मला तरी खात्री आहे. <BR/>मोहन दड्डीकर<BR/>पुणेAnonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4762569513398062217.post-38009984473132619412008-09-23T13:00:00.000+05:302008-09-23T13:00:00.000+05:30आहे ना, दुसरा मार्ग आहे ना. गप्प बसावे आणि मरणाची ...आहे ना, दुसरा मार्ग आहे ना. गप्प बसावे आणि मरणाची वाट बघावी. कॉंग्रेस सरकारकडून जरा शिका.Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4762569513398062217.post-63886814208071375362008-09-23T12:56:00.000+05:302008-09-23T12:56:00.000+05:30You hit the nail on the head. आपला वाली फक्त भगवान...You hit the nail on the head. <BR/><BR/>आपला वाली फक्त भगवानच आहे. आत्महत्या करणे हे उत्तर असू शकत नाही अशा मतांच्या लोकांनी न्यायालयांशिवाय दुसरा मार्ग सांगावा.Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4762569513398062217.post-146623096117463792008-09-23T12:23:00.000+05:302008-09-23T12:23:00.000+05:30ह्या दुर्दैवी आत्महत्येचे मुख्य कारण म्हणजे देशाती...ह्या दुर्दैवी आत्महत्येचे मुख्य कारण म्हणजे देशातील प्रचलीत न्यायसंस्थेकडून आपणास त्वरीत न्याय मिळणार नाही अशी सर्वसामान्य माणसाची खात्री झाली आहे. न्यायालयीन प्रक्रियेत लागणारा अफाट पैसा व अंतीम निर्णय होण्यास दीर्घ कालावधी यामुळे अन्यायाविरुद्ध दाद लागणे जवळजवळ अशक्यच झाले आहे. त्यामुळे गुंडाना व धनदांडग्याना रान मोकळे झाले आहे. भ्रष्ट राजकारणी व नोकरशाहीमुळे या परिस्थितीत काही सुधारणा होईल असे वाटत नाही. नीतीने वागणार्या लोकाना यापुढे या देशात जगणेच अशक्य झाले आहे. त्यांच्यापुढे आत्महत्या करणे हाच एकमेव मार्ग मोकळा आहे.<BR/>मोहन दड्डीकर,<BR/>पुणेAnonymousnoreply@blogger.com